Shuru
Apke Nagar Ki App…
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या देवगावमध्ये राष्ट्रीय पेयजल आणि जलजीवन या दोन्ही महत्त्वाच्या योजना अर्धवट राहिल्या आहेत. यामुळे धरण असूनही गावकरी गेल्या ४४ वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. सध्या दुसऱ्या गावातील पाण्याच्या पाईपलाईनवर अवलंबून असल्याने ती फुटल्यास पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागते.
Ganesh Ekandwar jawala
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या देवगावमध्ये राष्ट्रीय पेयजल आणि जलजीवन या दोन्ही महत्त्वाच्या योजना अर्धवट राहिल्या आहेत. यामुळे धरण असूनही गावकरी गेल्या ४४ वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. सध्या दुसऱ्या गावातील पाण्याच्या पाईपलाईनवर अवलंबून असल्याने ती फुटल्यास पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागते.
More news from Yavatmal and nearby areas
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये २ ते ९ मे दरम्यान धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी धम्म शांतता रॅली काढली.1
- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात सिंधगि, चालगनीसह अनेक गावांमध्ये ट्रेझर बोटी वापरून रेतीचा अवैध उपसा सर्रास सुरू आहे. या गंभीर प्रकारावर महसूल प्रशासन गप्प असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी कलेक्टर साहेबांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.1
- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनण्याचे आवाहन केले आहे. युवक उद्योजकता अभियानांतर्गत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मयत कुटुंबियांची वैजनाथ पावडे यांनी घेतली भेट 👏👏👏 हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील रहिवासी धोंडीबा बार्शी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा योगेश धोंडीबा बार्शी हा देखील आपल्या आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी रात्रंदिवस रानोमाळ फिरून मेंढपाळ व्यवसाय करत होता. परंतु नियतीने अचानक घाला घातल्याने योगेश बार्शी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरामध्ये मेंढ्या चारत असताना दिनांक ६ मे रोजी योगेश यांनी मेंढ्यांना तलावावर पाणी पाजण्यासाठी नेले होते. त्यानंतर स्वतः आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले असता अचानक पाय घसरल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने अद्याप या कुटुंबाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष – वैजनाथ पावडे यांनी मयताच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित भागातील तहसीलदार आणि मतदारसंघातील आमदार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. “गरीब मेंढपाळ कुटुंबावर ओढवलेले हे संकट अत्यंत वेदनादायी असून शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करावा,” अशी अपेक्षा यावेळी वैजनाथ पावडे यांनी व्यक्त केली. धनगर समाज युवा मल्हार सेना ही सदैव मेंढपाळ समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास देखील त्यांनी कुटुंबियांना दिला.1
- महाराष्ट्रामध्ये एका जीआरमुळे ५०% दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित झाले आहेत. यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे.1
- Post by Pratik1
- अमरावती शहरात उघडकीस आलेल्या एका घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.1