दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन युनिट श्री वज्रेश्वरी देवी यात्रा उत्सवामध्ये सक्रिय सहभागी . ठाणे: सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.
दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन युनिट श्री वज्रेश्वरी देवी यात्रा उत्सवामध्ये सक्रिय सहभागी . ठाणे: सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल
झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन
बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.
- आरक्षणाच्या मागे काय होता भाजपाचा राजकीय खेळ?* *विधेयक नामंजूर झाल्याने भाजपा तोंडावर आपटली का ?* *इंडिया आघाडीचा विरोध महिला आरक्षणाला की भाजपच्या राजकीय अजेंड्याला?* 🔥महेश धानके यांचे रोखठोक संपादकीय🔥1
- 🚨 GBK NEWS | ठाणे 🚨 ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांसाठी अत्याधुनिक WhatsApp Chatbot सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना तत्काळ मदत, माहिती आणि तक्रारी नोंदवण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. 📱 सेवेचा क्रमांक: 70394 55555 ही सेवा मा. पोलीस सहआयुक्त, ठाणे शहर डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांना पोलीसांशी थेट आणि जलद संपर्क साधता येणार असून, तक्रारी नोंदवणे, माहिती मिळवणे आणि विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. 👉 "निर्भय ठाणे" या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 🗣️ ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आवाहन: नागरिकांनी या WhatsApp Chatbot सेवेचा अधिकाधिक वापर करून सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे. GBK NEWS “सत्याचा आवाज जनतेसाठी” 📰1
- अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...1
- Aaj fhir local train titwala to csmt cancel Kiya .aur 10.20 Titwala to Thaneisme mein sarkar kya kar rahi hai hum aam admi log tho job se roz late hota hai . asha chalta raha tho job se bahar jaana hoga hume aur job less gahr par betna hoga please help karo local train ko kuch nahi tarika aaj maane bolo1
- *कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांच्या सन्मानासाठी 'ज्योतिरमणी फाउंडेशन' सरसावले; उन्हापासून संरक्षणासाठी गॉगलचे वाटप** उल्हासनगर: जे आपल्यासाठी रणरणत्या उन्हात उभे आहेत, आज आपण त्यांच्यासाठी उभे राहूया!" हाच प्रेरणादायी संदेश घेऊन 'ज्योतिरमणी फाउंडेशन'ने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. उल्हासनगर कॅम्प १ ते कॅम्प ५ या परिसरात भरउन्हात आपली सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने सनग्लासेस (धूप चष्मे) वितरित करण्यात आले. सध्या वाढता उन्हाचा कडाका, धूळ आणि वाहतुकीचा प्रचंड ताण या परिस्थितीतही वाहतूक पोलीस कर्मचारी न थकता आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पण वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ चष्म्यांचे वाटपच केले नाही, तर पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले. हा कार्यक्रम केवळ एक वाटप मोहीम नसून समाज आणि सुरक्षा दलांमधील भावनिक नाते दृढ करणारा ठरला. जे लोक दररोज रस्त्यावर उतरून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे, अशी भावना फाउंडेशनने व्यक्त केली. "आत्मदीप भव:" हा मंत्र आत्मसात करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले. याप्रसंगी ज्योतिरमणी फाउंडेशनच्या मुख्य सदस्यांसह **मंडल कार्यकारिणी सदस्य राम टेकचंदानी** आणि **मंडल पदाधिकारी किरण चावला** विशेष रूपाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.1
- मौलाना कल्बे जवाद शिया धर्मगुरु पहुंचे विकास नगर आग पीड़ितों की मदद करने BNN NEWS1
- दांता तालुका के पास भीषण सड़क हादसा, तीन लोगों की दर्दनाक मौत गुजरात के दांता तालुका में रंगपुर गांव के पास तરસंग वीर महाराज मंदिर की ओर जाने वाले मार्ग पर एक भीषण सड़क हादसा होने की खबर सामने आई है। हादसा इतना भयानक था कि तीन लोगों की मौके पर ही दर्दनाक मौत हो गई। मिली जानकारी के अनुसार मृतकों में रंगपुर गांव के भरतभाई, मद्रोपुर गांव के अल्पेशभाई तथा फतेपुरा गांव के एक अन्य व्यक्ति शामिल हैं। बताया जा रहा है कि दुर्घटना इतनी गंभीर थी कि तीनों ने घटनास्थल पर ही दम तोड़ दिया। इस हादसे में एक अन्य व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया, जिसे तुरंत उपचार के लिए नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया है। घटना की सूचना मिलते ही दांता पुलिस तुरंत मौके पर पहुंची और आवश्यक कार्रवाई शुरू कर दी। हादसा किस कारण से हुआ, इसकी जांच पुलिस द्वारा की जा रही है। #RoadAccident #GujaratNews #BreakingNews #AccidentNews #दर्दनाक_हादसा #LiveNews #IndiaNews #MadhyaPradesh #SadNews1
- ठाणे: सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.3