logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंबई में एक महिला ने ट्रैफिक जाम से परेशान होकर महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन को बीच सड़क पर "Get out of here" (यहाँ से चले जाओ) कहा। यह घटना भाजपा की महिला जन आक्रोश रैली के दौरान वर्ली में हुई, जब मंत्री मीडिया से बात कर रहे थे। महिला ने जाम के लिए मंत्री को जिम्मेदार ठहराया।

3 hrs ago
user_Krishna Bhabal
Krishna Bhabal
Bank of india Maharashtra•
3 hrs ago

मुंबई में एक महिला ने ट्रैफिक जाम से परेशान होकर महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन को बीच सड़क पर "Get out of here" (यहाँ से चले जाओ) कहा। यह घटना भाजपा की महिला जन आक्रोश रैली के दौरान वर्ली में हुई, जब मंत्री मीडिया से बात कर रहे थे। महिला ने जाम के लिए मंत्री को जिम्मेदार ठहराया।

More news from Maharashtra and nearby areas
  • मुंबई में एक महिला ने ट्रैफिक जाम से परेशान होकर महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन को बीच सड़क पर "Get out of here" (यहाँ से चले जाओ) कहा। यह घटना भाजपा की महिला जन आक्रोश रैली के दौरान वर्ली में हुई, जब मंत्री मीडिया से बात कर रहे थे। महिला ने जाम के लिए मंत्री को जिम्मेदार ठहराया।
    1
    मुंबई में एक महिला ने ट्रैफिक जाम से परेशान होकर महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन को बीच सड़क पर "Get out of here" (यहाँ से चले जाओ) कहा। यह घटना भाजपा की महिला जन आक्रोश रैली के दौरान वर्ली में हुई, जब मंत्री मीडिया से बात कर रहे थे। महिला ने जाम के लिए मंत्री को जिम्मेदार ठहराया।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Atul Save visit मल्हार पेट्रोलियम Grand Inaugration Ceremony
    1
    Atul Save visit मल्हार पेट्रोलियम Grand Inaugration Ceremony
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    6 hrs ago
  • जलद आणि सुरक्षित कुरिअर सेवा 🚚 तुमचा पार्सल उशीराने पोहचतोय का? आता काळजी संपली! आमची सेवा वेळेवर आणि सुरक्षित डिलिव्हरीची हमी देते. आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निश्चिंत व्हा. जलद सेवा उपलब्ध! आजच संपर्क करा! 9545789966
    1
    जलद आणि सुरक्षित कुरिअर सेवा 🚚
तुमचा पार्सल उशीराने पोहचतोय का?
आता काळजी संपली! आमची सेवा वेळेवर आणि सुरक्षित डिलिव्हरीची हमी देते.
आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निश्चिंत व्हा.
जलद सेवा उपलब्ध!
आजच संपर्क करा! 9545789966
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.
    1
    एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • विकास लवांडे यांच्या विधानाचे सिल्लोडमध्ये तीव्र पडसाद; कार्यवाही साठी वारकरी संप्रदायाचे तहसीलदारांना निवेदन.... राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानांमुळे वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, समस्त वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींच्या वतीने आज तहसीलदार अंकिता दहिभाते यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा केला होता. तसेच संप्रदायातील महाराजांना 'प्रतिगामी' संबोधून त्यांच्या 'आचार्य' या पदव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या विधानांमुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली असून, महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचे वारकरी संप्रदायाने म्हटले आहे. संप्रदायात वर्षानुवर्षे चालत आलेल्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लवांडे यांच्या अल्पज्ञानाचे लक्षण असून, कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप हा संतांच्या मूळ शिकवणीचा अपमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विकास लवांडे यांनी केलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने यावर कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आगामी काळात समस्त साधू-संत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने 'चक्का जाम' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वारकरी मंडळींनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी वारकरी संघांचे सचिव कृष्णा लहाने, माणिक महाराज,नामदेव महाराज पल्हाळ,वामन महाराज, अजबराव महाराज मिरगे, महामंडलेश्वर सदाशिव शास्त्री मंगरूळकर,दिगंबर दादा, संदीप महाराज काकडे, शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत,गणेश महाराज,समाधान महाराज बसंते, भगवान महाराज भोरकडे, नारायण महाराज, पुंडलिक महाराज, नागेश महाराज, कचरू महाराज चाथे,कैलास महाराज, रघुनाथ महाराज, मधुकर महाराज, पुरुषोत्तम महाराज तसेच सिल्लोड तालुक्यातील वारकरी मंडळी, महाराज आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत..
    2
    विकास लवांडे यांच्या विधानाचे सिल्लोडमध्ये तीव्र पडसाद; कार्यवाही साठी वारकरी संप्रदायाचे तहसीलदारांना निवेदन....
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानांमुळे वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, समस्त वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींच्या वतीने आज तहसीलदार अंकिता दहिभाते यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा केला होता. तसेच संप्रदायातील महाराजांना 'प्रतिगामी' संबोधून त्यांच्या 'आचार्य' या पदव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या विधानांमुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली असून, महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचे वारकरी संप्रदायाने म्हटले आहे. संप्रदायात वर्षानुवर्षे चालत आलेल्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लवांडे यांच्या अल्पज्ञानाचे लक्षण असून, कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप हा संतांच्या मूळ शिकवणीचा अपमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विकास लवांडे यांनी केलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने यावर कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आगामी काळात समस्त साधू-संत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने 'चक्का जाम' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वारकरी मंडळींनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी वारकरी संघांचे सचिव कृष्णा लहाने, माणिक महाराज,नामदेव महाराज पल्हाळ,वामन महाराज, अजबराव महाराज मिरगे, महामंडलेश्वर सदाशिव शास्त्री मंगरूळकर,दिगंबर दादा, संदीप महाराज काकडे, शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत,गणेश महाराज,समाधान महाराज बसंते, भगवान महाराज भोरकडे, नारायण महाराज, पुंडलिक महाराज, नागेश महाराज, कचरू महाराज चाथे,कैलास महाराज, रघुनाथ महाराज, मधुकर महाराज, पुरुषोत्तम महाराज तसेच सिल्लोड तालुक्यातील वारकरी मंडळी, महाराज आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत..
    user_Swal Jansamannyaca ...
    Swal Jansamannyaca ...
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    47 min ago
  • 3 Talaq par Asaduddin Owaisi ka bada bayan 🔥 Sach samne aa gaya! Full reaction dekho 👀
    1
    3 Talaq par Asaduddin Owaisi ka bada bayan 🔥
Sach samne aa gaya! Full reaction dekho 👀
    user_Haq Ki Baat
    Haq Ki Baat
    City Star सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपुर में मामूली विवाद बना खूनी झगड़ा, युवकों में जमकर मारपीट नागपुर के टेलीफोन एक्सचेंज चौक पर सोमवार देर रात करीब 11 बजे एक छोटी सी बात ने हिंसक रूप ले लिया। दो युवकों के बीच बाइक पर खरोंच को लेकर शुरू हुआ विवाद देखते ही देखते दो गुटों की भयंकर मारपीट में बदल गया। बताया जा रहा है कि सभी युवक शराब के नशे में थे और डिनर के लिए जा रहे थे, तभी कहासुनी शुरू हुई। इसके बाद दोनों पक्षों ने लाठी-डंडों, लात-घूंसों से एक-दूसरे पर हमला कर दिया। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसने इलाके में सनसनी फैला दी है।
    1
    नागपुर में मामूली विवाद बना खूनी झगड़ा, युवकों में जमकर मारपीट नागपुर के टेलीफोन एक्सचेंज चौक पर सोमवार देर रात करीब 11 बजे एक छोटी सी बात ने हिंसक रूप ले लिया। दो युवकों के बीच बाइक पर खरोंच को लेकर शुरू हुआ विवाद देखते ही देखते दो गुटों की भयंकर मारपीट में बदल गया। बताया जा रहा है कि सभी युवक शराब के नशे में थे और डिनर के लिए जा रहे थे, तभी कहासुनी शुरू हुई। इसके बाद दोनों पक्षों ने लाठी-डंडों, लात-घूंसों से एक-दूसरे पर हमला कर दिया। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसने इलाके में सनसनी फैला दी है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.