logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

“कौशल्य दीक्षांत सोहळ्यात जनसामान्यांचा सन्मान; जे.एस.एस. रायगडचा अनोखा उपक्रम” भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

8 hrs ago
user_Raigad news
Raigad news
अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
8 hrs ago

“कौशल्य दीक्षांत सोहळ्यात जनसामान्यांचा सन्मान; जे.एस.एस. रायगडचा अनोखा उपक्रम” भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
    1
    भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत जन शिक्षण संस्थान (JSS) रायगड, महाराष्ट्र यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत ३० एप्रिल २०२६ रोजी सहाण (अलिबाग) येथील मुख्य कार्यालयात कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील तळागाळातील नागरिकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागृती निर्माण करण्यात आली.
या सोहळ्यात जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निरक्षर, अपूर्ण शिक्षण घेतलेले तसेच दुर्लक्षित घटकांतील प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी, शिक्षणाचे महत्त्व पटावे आणि पुढील प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे स्वरूप ‘दीक्षांत समारंभा’सारखे ठेवण्यात आले होते.
शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. “जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत आहे,” असे मत संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नितीन गांधी यांनी केले. “जे.एस.एस. रायगडच्या माध्यमातून देशबांधवांमध्ये उच्च कौशल्य शिक्षणाची प्रेरणा निर्माण होत आहे,” असे मत प्रमुख पाहुणे डॉ. विद्या दिघे आणि श्री. विलास दिघे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.एस.एस. रायगडचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अकाउंट मॅनेजर सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले.
डॉ. मेधा सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला रुईया कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे, साउथईस्ट एशिया-युनिलिव्हरचे पॅकेजिंग डायरेक्टर श्री. विलास दिघे, जे.एस.एस. रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक डॉ. विजय कोकणे, बोर्ड मेंबर श्री. नरेन जाधव, चार्टर्ड अकाउंटंट श्री. संजय राऊत, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे कौशल्याधारित शिक्षणाची गोडी वाढत असून, समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • रायगड न्यूज़ 24 | ब्रेकिंग न्यूज़ दिनांक: 30 अप्रैल 2026 श्रीवर्धन रोड पर भीषण सड़क हादसा, यातायात प्रभावित Shrivardhan: रायगड जिले के श्रीवर्धन रोड पर आज एक गंभीर सड़क हादसा होने की खबर सामने आई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार, तेज रफ्तार और लापरवाही के चलते वाहन का नियंत्रण बिगड़ गया, जिससे यह दुर्घटना हुई। मौके पर स्थानीय पुलिस और राहत टीम पहुंचकर स्थिति को नियंत्रण में लेने में जुटी है। दुर्घटना के कारण श्रीवर्धन रोड पर कुछ समय के लिए यातायात प्रभावित रहा, जिससे राहगीरों को परेशानी का सामना करना पड़ा। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और हादसे के सटीक कारणों का पता लगाया जा रहा है। स्थानीय प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वाहन चलाते समय सावधानी बरतें और ट्रैफिक नियमों का पालन करें, ताकि इस तरह की घटनाओं से बचा जा सके। रिपोर्टर: राहिल शाह रायगड न्यूज़ 24
    1
    रायगड न्यूज़ 24 | ब्रेकिंग न्यूज़
दिनांक: 30 अप्रैल 2026
श्रीवर्धन रोड पर भीषण सड़क हादसा, यातायात प्रभावित
Shrivardhan: रायगड जिले के श्रीवर्धन रोड पर आज एक गंभीर सड़क हादसा होने की खबर सामने आई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार, तेज रफ्तार और लापरवाही के चलते वाहन का नियंत्रण बिगड़ गया, जिससे यह दुर्घटना हुई। मौके पर स्थानीय पुलिस और राहत टीम पहुंचकर स्थिति को नियंत्रण में लेने में जुटी है।
दुर्घटना के कारण श्रीवर्धन रोड पर कुछ समय के लिए यातायात प्रभावित रहा, जिससे राहगीरों को परेशानी का सामना करना पड़ा। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और हादसे के सटीक कारणों का पता लगाया जा रहा है।
स्थानीय प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वाहन चलाते समय सावधानी बरतें और ट्रैफिक नियमों का पालन करें, ताकि इस तरह की घटनाओं से बचा जा सके।
रिपोर्टर:   राहिल शाह
रायगड न्यूज़ 24
    user_RAIGAD NEWS 24
    RAIGAD NEWS 24
    Local News Reporter मुरुड, रायगड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • torrent power se pareshan ek karkhana malik ne dekhiye kya keh diya
    1
    torrent power se pareshan ek karkhana malik ne dekhiye kya keh diya
    user_Maharashtra News1
    Maharashtra News1
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Divya Bharat news
    1
    Post by Divya Bharat news
    user_Divya Bharat news
    Divya Bharat news
    मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚨 मुंब्रा में फिर पुलिस का एक्शन! मुंब्रा पुलिस स्टेशन में एक बार फिर बड़ी कार्रवाई देखने को मिली है। 📍 Before/After तस्वीरों ने सब कुछ साफ कर दिया… 👮‍♂️ पुलिस अब पूरी तरह एक्शन मोड में है ⚠️ कानून से खिलवाड़ करने वालों के लिए सीधी चेतावनी 👉 सवाल वही — अगला नंबर किसका..? 🔥 RNN CHANNEL सच की आवाज़, आपके साथ
    1
    🚨 मुंब्रा में फिर पुलिस का एक्शन!
मुंब्रा पुलिस स्टेशन में एक बार फिर बड़ी कार्रवाई देखने को मिली है।
📍 Before/After तस्वीरों ने सब कुछ साफ कर दिया…
👮‍♂️ पुलिस अब पूरी तरह एक्शन मोड में है
⚠️ कानून से खिलवाड़ करने वालों के लिए सीधी चेतावनी
👉 सवाल वही — अगला नंबर किसका..?
🔥 RNN CHANNEL
सच की आवाज़, आपके साथ
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • राजा शिवाजी : इतिहास, अस्मिता आणि सिनेमॅटिक जबाबदारी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणारा राजा शिवाजी हा चित्रपट केवळ एक मनोरंजनाचा भाग नाही, तर तो इतिहासाशी प्रामाणिक राहण्याची आणि समाजासमोर सत्य मांडण्याची मोठी जबाबदारी घेऊन येतो. छत्रपती Shivaji Maharaj यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे म्हणजे केवळ भव्यता दाखवणे नव्हे, तर विचारांची शुद्धता जपणे अत्यावश्यक ठरते. आजच्या काळात इतिहासावर आधारित चित्रपटांची एक लाट आली आहे. परंतु अनेकदा या चित्रपटांमध्ये नाट्यमयता वाढवण्यासाठी वास्तवाशी तडजोड केली जाते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राजा शिवाजीच्या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा समोर येतो — आपण इतिहास सादर करतोय की त्याची नाट्यमय पुनर्रचना करतोय? दिग्दर्शक Riteish Deshmukh यांनी या चित्रपटातून एक भव्य दृष्य अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. मोठे बजेट, दमदार कलाकार, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून हा चित्रपट उभा करण्यात आला आहे. मात्र, तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकीच महत्त्वाची आहे ऐतिहासिक अचूकता आणि मूल्यांची मांडणी. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ युद्ध आणि पराक्रमापुरते मर्यादित नव्हते. ते एक कुशल प्रशासक, धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते आणि जनतेच्या हितासाठी लढणारे राजे होते. जर चित्रपटाने या सर्व पैलूंना न्याय दिला, तर तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. अन्यथा तो केवळ एक भव्य दृश्यरंजन ठरून राहील. आजच्या तरुण पिढीला इतिहासाचे ज्ञान मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि माध्यमांमधून मिळते. त्यामुळे राजा शिवाजीसारख्या चित्रपटांची जबाबदारी आणखी वाढते. हा चित्रपट प्रेरणा देणारा ठरेल की फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहील, हे येणारा काळच ठरवेल. शेवटी, प्रेक्षकांनीही केवळ भावनांच्या लाटेत न वाहता, वास्तव आणि सिनेमॅटिक कल्पना यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. कारण इतिहास केवळ पाहण्याची गोष्ट नाही, तर तो समजून घेण्याची प्रक्रिया आहे. ✍️ संपादक विक्रम मुंबईकर मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज सच के साथ हमेशा
    1
    राजा शिवाजी : इतिहास, अस्मिता आणि सिनेमॅटिक जबाबदारी
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणारा राजा शिवाजी हा चित्रपट केवळ एक मनोरंजनाचा भाग नाही, तर तो इतिहासाशी प्रामाणिक राहण्याची आणि समाजासमोर सत्य मांडण्याची मोठी जबाबदारी घेऊन येतो. छत्रपती Shivaji Maharaj यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे म्हणजे केवळ भव्यता दाखवणे नव्हे, तर विचारांची शुद्धता जपणे अत्यावश्यक ठरते.
आजच्या काळात इतिहासावर आधारित चित्रपटांची एक लाट आली आहे. परंतु अनेकदा या चित्रपटांमध्ये नाट्यमयता वाढवण्यासाठी वास्तवाशी तडजोड केली जाते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राजा शिवाजीच्या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा समोर येतो — आपण इतिहास सादर करतोय की त्याची नाट्यमय पुनर्रचना करतोय?
दिग्दर्शक Riteish Deshmukh यांनी या चित्रपटातून एक भव्य दृष्य अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. मोठे बजेट, दमदार कलाकार, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून हा चित्रपट उभा करण्यात आला आहे. मात्र, तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकीच महत्त्वाची आहे ऐतिहासिक अचूकता आणि मूल्यांची मांडणी.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ युद्ध आणि पराक्रमापुरते मर्यादित नव्हते. ते एक कुशल प्रशासक, धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते आणि जनतेच्या हितासाठी लढणारे राजे होते. जर चित्रपटाने या सर्व पैलूंना न्याय दिला, तर तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. अन्यथा तो केवळ एक भव्य दृश्यरंजन ठरून राहील.
आजच्या तरुण पिढीला इतिहासाचे ज्ञान मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि माध्यमांमधून मिळते. त्यामुळे राजा शिवाजीसारख्या चित्रपटांची जबाबदारी आणखी वाढते. हा चित्रपट प्रेरणा देणारा ठरेल की फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहील, हे येणारा काळच ठरवेल.
शेवटी, प्रेक्षकांनीही केवळ भावनांच्या लाटेत न वाहता, वास्तव आणि सिनेमॅटिक कल्पना यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. कारण इतिहास केवळ पाहण्याची गोष्ट नाही, तर तो समजून घेण्याची प्रक्रिया आहे.
✍️
संपादक विक्रम मुंबईकर
मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
सच के साथ हमेशा
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आशिकी वाले हीरो राहुल रॉय का ये हाल किसने किया ? 1990 का सुपरस्टार सड़क पर कैसे आया ? ये वीडियो सबके लिए सबक है !
    1
    आशिकी वाले हीरो राहुल रॉय का ये हाल किसने किया ? 1990 का सुपरस्टार सड़क पर कैसे आया ? ये वीडियो सबके लिए सबक है !
    user_Bollywood News
    Bollywood News
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 🚨 ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई! 22 साल पुराने अपहरण-हत्या केस का आखिरकार हुआ पर्दाफाश 😱 साल 2004 में दर्ज इस सनसनीखेज मामले को ठाणे क्राइम ब्रांच ने सुलझाते हुए आरोपियों को गिरफ्तार किया है। लंबी जांच के बाद पुलिस ने इस केस में अहम सबूत जुटाए और सच सामने लाया। 👮‍♂️ यह कार्रवाई ठाणे पुलिस की बड़ी सफलता मानी जा रही है, जिसने वर्षों पुराने मामले में न्याय की उम्मीद जगाई है। 👉 पूरा मामला जानने के लिए वीडियो देखें
    1
    🚨 ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई!
22 साल पुराने अपहरण-हत्या केस का आखिरकार हुआ पर्दाफाश 😱
साल 2004 में दर्ज इस सनसनीखेज मामले को ठाणे क्राइम ब्रांच ने सुलझाते हुए आरोपियों को गिरफ्तार किया है।
लंबी जांच के बाद पुलिस ने इस केस में अहम सबूत जुटाए और सच सामने लाया।
👮‍♂️ यह कार्रवाई ठाणे पुलिस की बड़ी सफलता मानी जा रही है, जिसने वर्षों पुराने मामले में न्याय की उम्मीद जगाई है।
👉 पूरा मामला जानने के लिए वीडियो देखें
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.