Shuru
Apke Nagar Ki App…
Murage wa mordan furniture kwira ngugi wa karanja acagure giti kiria akweda kana 50k
Short Merge
Murage wa mordan furniture kwira ngugi wa karanja acagure giti kiria akweda kana 50k
More news from Malegaon and nearby areas
- मालेगावं चा राजा आगमन सोहळा 2024 ...1
- Murage wa mordan furniture kwira ngugi wa karanja acagure giti kiria akweda kana 50k1
- अतिवृष्टीग्रस्त शेतकर् यांना हेक्टरी 55 हजार अनुदान द्या : मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे *जिल्हाधिकार् यांना सडके सोयाबीन देवून मनसेचे धरणे आंदेालन प्रतिनिधी/ वाशिम : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना सडके सोयाबीन देवून अतिवृष्टीग्रस्त शेतकर् यांना हेक्टरी 55 हजार रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनाचे नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी केले. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी यांना देवून नुकसानग्रस्त शेतकर् यांच्या खात्यावर तात्काळ मदत करण्याची मुख्य मागणी, दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. शेतकर् यांच्या शेतातील तूर, कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ते चिंताग्रस्त स्थितीत आहेत. या पावसाने शेतकरी पूर्णत कोलमडला असून, अशा परिस्थितीमध्ये शेतकर् यांना पुनः उभे करणे आवश्यक असून अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी, घरे व उध्वस्त झालेल्या कुटुंबीयासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे. अन्यथा पूर्वीच खचलेला शेतकरी पुढील अनेक वर्षात उभा होऊ शकणार नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरीच नव्हे, तर स्थावर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसला आहे. या भीषण पावसामुळे नदी व नाल्या काठच्या पिकांचे तर नुकसान झालेच मात्र शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. तरी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर् यांना ताबडतोब आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मनसेने केली. यावेळी वाशिम शहराध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष राजेश भालेराव, वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, वाशिम तालुका उपाध्यक्ष विलास राठोड, वाशिम विधानसभा अध्यक्ष विनोद सावके, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष यश चव्हाण, मालेगाव तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, रिसोड मा.तालुकाध्यक्ष दीपक वाघ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे, तालुका सचिव धनीराम बाजड, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश इंगळे, महिला सेनेच्या बेबीताई कोरडे, वंदना अक्कर, प्रमिला थोरात, सुमनबाई मस्के, शोभाबाई घुगे, संध्या पडघान, पुष्पा रौंदळे, कमलबाई पखाले, महाराष्ट्र सैनिक कैलास रौंदळे आदी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.1
- अतिवृष्टीग्रस्त शेतकर् यांना हेक्टरी 55 हजार अनुदान द्या : मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे *जिल्हाधिकार् यांना सडके सोयाबीन देवून मनसेचे धरणे आंदेालन प्रतिनिधी/ वाशिम : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना सडके सोयाबीन देवून अतिवृष्टीग्रस्त शेतकर् यांना हेक्टरी 55 हजार रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनाचे नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी केले. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी यांना देवून नुकसानग्रस्त शेतकर् यांच्या खात्यावर तात्काळ मदत करण्याची मुख्य मागणी, दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. शेतकर् यांच्या शेतातील तूर, कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, हळद आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ते चिंताग्रस्त स्थितीत आहेत. या पावसाने शेतकरी पूर्णत कोलमडला असून, अशा परिस्थितीमध्ये शेतकर् यांना पुनः उभे करणे आवश्यक असून अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी, घरे व उध्वस्त झालेल्या कुटुंबीयासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे. अन्यथा पूर्वीच खचलेला शेतकरी पुढील अनेक वर्षात उभा होऊ शकणार नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरीच नव्हे, तर स्थावर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसला आहे. या भीषण पावसामुळे नदी व नाल्या काठच्या पिकांचे तर नुकसान झालेच मात्र शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. तरी अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर् यांना ताबडतोब आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मनसेने केली. यावेळी वाशिम शहराध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष राजेश भालेराव, वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, वाशिम तालुका उपाध्यक्ष विलास राठोड, वाशिम विधानसभा अध्यक्ष विनोद सावके, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष यश चव्हाण, मालेगाव तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, रिसोड मा.तालुकाध्यक्ष दीपक वाघ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण वानखेडे, तालुका सचिव धनीराम बाजड, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश इंगळे, महिला सेनेच्या बेबीताई कोरडे, वंदना अक्कर, प्रमिला थोरात, सुमनबाई मस्के, शोभाबाई घुगे, संध्या पडघान, पुष्पा रौंदळे, कमलबाई पखाले, महाराष्ट्र सैनिक कैलास रौंदळे आदी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.1
- Murtijapur - पाण्यात झाडावर अडकलेल्या 11 माकडांना जीवनदान.1
- गोलवाडी गाव ता.मंगरूळपीर जिल्हा वाशीम येथे गावातील लोकांशी भेटून तेथील समस्या जाणून घेतल्या व विविध गोष्टीवर सकारात्मक चर्चा केली, या वेळी गावातील सर्व जेष्ठ व युवक मित्रांनि सन्मन पूर्वक स्वागत सत्कार केला व पुढील राजकीय वाटचाली साठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात....1
- Manora Beach1
- आद.जेष्ठ नेते शंकरदादा तायडे मंगरूळपीर जि.वाशिम यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा1