पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.. कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा आहे -माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर.. काँग्रेस सह विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात खोटा प्रचार करतात, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे.. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.. कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा आहे -माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर.. काँग्रेस सह विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात खोटा प्रचार करतात, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे.. आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल झाले असल्याचे मत भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपा जालना ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची संवाद साधताना व्यक्त केले यावेळी जालना जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्याची बैठक मुक्तेश्वर लॉन्स,कचेरीरोड,जुना जालना येथे सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, मा.आ.कैलास गोरंटयाल, मा.आ.विलास बापु खरात, भास्करराव पाटील दानवे, राहुल लोणीकर,सतिष घाटगे,रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, ज्ञानेश्वर शेजुळ,शिवाजी बापु थोटे, विश्वजीत खरात,अनिलराव कोलते, गोविंद ढेंबरे, रमेश भापकर, संध्याताई देठे, जिजाबाई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना दानवे म्हणाले की 2014 पूर्वीचा भारत व 2026 च्या नंतरचा भारत या बारा वर्षाच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे झाली असल्यामुळे व 2014 नंतर ते 2026 मध्ये भारतातील रस्ते, रेल्वे, शिक्षण हे उत्तम दर्जाचे झाल्यामुळे भारत हा विकासाच्या दृष्टीने फार पुढे गेला आहे, जगामध्ये भारत देश हा 80% जनतेला मोफत रेशन देणारा हा पहिला देश आहे, जगातील अनेक देशांमध्ये अंतर्गत कलहा चालू आहे परंतु भारत देश हा शंताता प्रिय व लोकशाही माननारा देश आहे. भाजपामध्ये जुने कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी लागेल त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकामध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन दानवे यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.. कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा आहे -माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर.. काँग्रेस सह विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात खोटा प्रचार करतात, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे.. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.. कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा आहे -माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर.. काँग्रेस सह विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात खोटा प्रचार करतात, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे.. आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल झाले असल्याचे मत भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपा जालना ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची संवाद साधताना व्यक्त केले यावेळी जालना जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्याची बैठक मुक्तेश्वर लॉन्स,कचेरीरोड,जुना जालना येथे सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, मा.आ.कैलास गोरंटयाल, मा.आ.विलास बापु खरात, भास्करराव पाटील दानवे, राहुल लोणीकर,सतिष घाटगे,रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, ज्ञानेश्वर शेजुळ,शिवाजी बापु थोटे, विश्वजीत खरात,अनिलराव कोलते, गोविंद ढेंबरे, रमेश भापकर, संध्याताई देठे, जिजाबाई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना दानवे म्हणाले की 2014 पूर्वीचा भारत व 2026 च्या नंतरचा भारत या बारा वर्षाच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे झाली असल्यामुळे व 2014 नंतर ते 2026 मध्ये भारतातील रस्ते, रेल्वे, शिक्षण हे उत्तम दर्जाचे झाल्यामुळे भारत हा विकासाच्या दृष्टीने फार पुढे गेला आहे, जगामध्ये भारत देश हा 80% जनतेला मोफत रेशन देणारा हा पहिला देश आहे, जगातील अनेक देशांमध्ये अंतर्गत कलहा चालू आहे परंतु भारत देश हा शंताता प्रिय व लोकशाही माननारा देश आहे. भाजपामध्ये जुने कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी लागेल त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकामध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन दानवे यांनी यावेळी व्यक्त केले.
- जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई.. चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई..1
- बदनापूर पोलिसांची धड़केबाज कारवाई कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त अध्राप्रदेशातील दोन चोरट्याना टोकल्या बेड्या बदनापूर पोलिसांची धड़केबाज कारवाई कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त अध्राप्रदेशातील दोन चोरट्याना टोकल्या बेड्या बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.3
- 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ1
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अग्निशमन केंद्रातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज नियमितपणे वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना दिसून येतात मात्र त्यांच्या अधिनस्त काही कर्मचारी वर्दीचा वापर करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन केंद्रातील अधिकारी झाला कर्मचारी आणि कर्मचारी झाले अधिकारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा असून कोणता कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो, याबाबत निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे बोलले जात आहे.1