logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली. या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली. तसेच संबंधित कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का? याकडे आता स्थानिक नागरिकांचे

1 hr ago
user_Sanvad Maharashtra News
Sanvad Maharashtra News
वाडा, पालघर, महाराष्ट्र•
1 hr ago

खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली. या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक

नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली. तसेच संबंधित

कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

आला आहे. केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का? याकडे आता स्थानिक नागरिकांचे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली. या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली. तसेच संबंधित कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का? गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का? याकडे आता स्थानिक नागरिकांचे
    4
    खुपरीत केमिकलची गळती! दुर्गंधीमुळे कामगारांना त्रास; काहींना रुग्णालयात दाखल | वाडा
वाडा तालुक्यातील खुपरी परिसरातून एक गंभीर घटना समोर आली आहे. इको ग्रीन कंपनीत केमिकल घेऊन जाणाऱ्या वाहनाला गळती लागल्याने रस्त्यावर केमिकल सांडल्याची घटना घडली.
या केमिकलमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. त्याचा परिणाम आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार तसेच स्थानिक नागरिकांवर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्गंधीचा त्रास वाढल्याने जवळील कंपनीतील काही कामगारांना कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही केली.
तसेच संबंधित कंपनीविरोधात नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते.
या घटनेनंतर खुपरी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि केमिकलशी संबंधित उद्योग आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
केमिकल हाताळताना आणि वाहतूक करताना संबंधित कंपन्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का?
गळती किंवा अपघात झाल्यास तातडीच्या उपाययोजनांची व्यवस्था कंपन्यांकडे आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का?
याकडे आता स्थानिक नागरिकांचे
    user_Sanvad Maharashtra News
    Sanvad Maharashtra News
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शहापूरमध्ये जलद संयुक्त मोहिमेद्वारे जखमी नीलगायीची सुटका एका दयाळू आणि समयोचित हस्तक्षेपात, शहापूर वन विभाग आणि वन्यजीव कल्याण संघटनेच्या (WWA) संयुक्त कृती दलाने शहापूरच्या चांग्याचापडा येथे एका अत्यंत संकटात सापडलेल्या नीलगायीची यशस्वीपणे सुटका केली. आज संध्याकाळी उशिरा एका दक्ष स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतात आश्रय घेतलेल्या जखमी प्राण्याला पाहिल्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांना सतर्क केले, त्यानंतर ही आपत्कालीन मोहीम सुरू करण्यात आली. डोळ्याला स्पष्ट दुखापत झालेली आणि अत्यंत शारीरिक अशक्तपणाने ग्रस्त असलेली ती नीलगाय खूप तणावाखाली होती आणि सुरक्षिततेच्या शोधात सतत शेजारच्या शेतजमिनीवर फिरत होती. कोणताही विलंब न करता, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी जलदगतीने जमिनीची पाहणी केली आणि रात्रीच्या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण परिसरात पद्धतशीरपणे शोध सुरू केला. एका तासाच्या केंद्रित शोधानंतर, बचाव पथकाने त्या संकटात सापडलेल्या प्राण्याला शोधून काढले आणि मध्यरात्री ही नाजूक बचाव मोहीम यशस्वीपणे पार पाडली. पुढील मानसिक आघात टाळण्यासाठी मानवी तंत्रांचा वापर करून नीलगायीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. मध्यरात्रीच्या यशस्वी कारवाईनंतर, नीलगायीला वन विभागाच्या उपचार संक्रमण केंद्रात सुरक्षितपणे नेण्यात आले, जिथे सध्या तिच्यावर विशेष पशुवैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय देखरेख सुरू आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांनी चांग्याचापडा येथील रहिवाशांच्या व जीवरक्षक संस्था प्रसंगावधानाचे कौतुक केले आणि स्थानिक वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी व जलद आपत्कालीन उपचार सुनिश्चित करण्यासाठी सामुदायिक सतर्कता अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
    1
    शहापूरमध्ये जलद संयुक्त मोहिमेद्वारे जखमी नीलगायीची सुटका
एका दयाळू आणि समयोचित हस्तक्षेपात, शहापूर वन विभाग आणि वन्यजीव कल्याण संघटनेच्या (WWA) संयुक्त कृती दलाने शहापूरच्या चांग्याचापडा येथे एका अत्यंत संकटात सापडलेल्या नीलगायीची यशस्वीपणे सुटका केली. आज संध्याकाळी उशिरा एका दक्ष स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतात आश्रय घेतलेल्या जखमी प्राण्याला पाहिल्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांना सतर्क केले, त्यानंतर ही आपत्कालीन मोहीम सुरू करण्यात आली.
डोळ्याला स्पष्ट दुखापत झालेली आणि अत्यंत शारीरिक अशक्तपणाने ग्रस्त असलेली ती नीलगाय खूप तणावाखाली होती आणि सुरक्षिततेच्या शोधात सतत शेजारच्या शेतजमिनीवर फिरत होती. कोणताही विलंब न करता, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी जलदगतीने जमिनीची पाहणी केली आणि रात्रीच्या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण परिसरात पद्धतशीरपणे शोध सुरू केला. एका तासाच्या केंद्रित शोधानंतर, बचाव पथकाने त्या संकटात सापडलेल्या प्राण्याला शोधून काढले आणि मध्यरात्री ही नाजूक बचाव मोहीम यशस्वीपणे पार पाडली. पुढील मानसिक आघात टाळण्यासाठी मानवी तंत्रांचा वापर करून नीलगायीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
मध्यरात्रीच्या यशस्वी कारवाईनंतर, नीलगायीला वन विभागाच्या उपचार संक्रमण केंद्रात सुरक्षितपणे नेण्यात आले, जिथे सध्या तिच्यावर विशेष पशुवैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय देखरेख सुरू आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांनी चांग्याचापडा येथील रहिवाशांच्या व जीवरक्षक संस्था प्रसंगावधानाचे कौतुक केले आणि स्थानिक वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी व जलद आपत्कालीन उपचार सुनिश्चित करण्यासाठी सामुदायिक सतर्कता अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • durvesh bridge crack bhot bhoda dayak hai is par gadi chalna please shear durvesh bridge crack bhot bhoda dayak hai is par gadi chalna please shear
    1
    durvesh bridge crack 
bhot bhoda dayak hai is par gadi chalna 
please shear 
durvesh bridge crack 
bhot bhoda dayak hai is par gadi chalna 
please shear
    user_Tausif Pathan
    Tausif Pathan
    Concrete contractor वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • 12 रबी-उल-अव्वल पर मर्ज़िया पठान की अनोखी ह्यूमन चेन, दिया एकता का पैगाम#mtn
    1
    12 रबी-उल-अव्वल पर मर्ज़िया पठान की अनोखी ह्यूमन चेन, दिया एकता का पैगाम#mtn
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 12 रबी-उल-अव्वल पर नगर सेविका मर्जिया पठान का अनोखा जश्न! Human Chain बनाकर दिया भाईचारे और अमन का संदेश..
    1
    12 रबी-उल-अव्वल पर नगर सेविका मर्जिया पठान का अनोखा जश्न! Human Chain बनाकर दिया भाईचारे और अमन का संदेश..
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • din bhar gatar ka pani bahta rahta hai koi dekhne wala nahi hai mumbra thane kaha nagar palika koi hai jo kam krta ho mumbra k pass me he netan school B S jondle school 2 school hai bacho ka sab gandagi me se jate hai
    1
    din bhar gatar ka pani bahta rahta hai koi dekhne wala nahi hai mumbra thane kaha nagar palika koi hai jo kam krta ho mumbra k 
pass me he netan school B S jondle school 2 school hai bacho ka sab gandagi me se jate hai
    user_Zaheer
    Zaheer
    Bespoke Tailor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने महावृक्षारोपण अभियान; महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानात ५ लाखांहून अधिक वृक्षलागवड मुरबाड :श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने तसेच किशनचंद टेकचंद परिवार, खेडब्रह्म यांच्या सौजन्याने दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांत महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. भारताचे पंतप्रधान यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत आयोजित या अभियानात सुमारे १ हजार ५० शाळांमध्ये पाच लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या अभियानात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराची प्रमुख भूमिका होती. ॲड. निता देशमुख व राजेश चावला यांच्या सहभागासह राजेश खन्ना, सुमना घोष, आशा पुजारी, वीणा रॉय, राकेश प्रजापती, प्रेरणा पाटील तसेच रायगड जिल्हा समन्वयक सुर्वे सर, खालापूर तालुका समन्वयक चव्हाण सर, कर्जत येथील पवार सर, म्हात्रे सर, पेण आदी मान्यवरांनी अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले. या वृक्षारोपण उपक्रमाची गुजरात सरकारकडून विशेष प्रशंसा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनेही अभियानाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक शाळा, विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन वृक्षसंवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अभियानाच्या आयोजकांकडून करण्यात आले.
    1
    गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने महावृक्षारोपण अभियान; महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानात ५ लाखांहून अधिक वृक्षलागवड

मुरबाड :श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने तसेच किशनचंद टेकचंद परिवार, खेडब्रह्म यांच्या सौजन्याने दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांत महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
भारताचे पंतप्रधान यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत आयोजित या अभियानात सुमारे १ हजार ५० शाळांमध्ये पाच लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली.
या अभियानात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराची प्रमुख भूमिका होती. ॲड. निता देशमुख व राजेश चावला यांच्या सहभागासह राजेश खन्ना, सुमना घोष, आशा पुजारी, वीणा रॉय, राकेश प्रजापती, प्रेरणा पाटील तसेच रायगड जिल्हा समन्वयक सुर्वे सर, खालापूर तालुका समन्वयक चव्हाण सर, कर्जत येथील पवार सर, म्हात्रे सर, पेण आदी मान्यवरांनी अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.
या वृक्षारोपण उपक्रमाची गुजरात सरकारकडून विशेष प्रशंसा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनेही अभियानाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक शाळा, विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन वृक्षसंवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अभियानाच्या आयोजकांकडून करण्यात आले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नेपाल में बाढ़ का कहर ,मरने वालों की सख्या 270 के पार || Islamuddin Khan नेपाल में बाढ़ का कहर ,मरने वालों की सख्या 270 के पार || Islamuddin Khan
    1
    नेपाल में बाढ़ का कहर ,मरने वालों की सख्या 270 के पार || Islamuddin Khan
नेपाल में बाढ़ का कहर ,मरने वालों की सख्या 270 के पार || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.