Shuru
Apke Nagar Ki App…
नाल्यांची सफाई ठप्प; रस्त्यावर तुंबले सांडपाणी, नागरिकांना वाट सापडेना दिग्रस शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले असून नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मा माई मंदिर परिसर तसेच फॉरेस्ट ऑफिस परिसरात नाल्यांचे गटार पाणी रस्त्यावर आल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. दिग्रस गवळीपुरा, तालुक्यातील कोलुरा, फेट्री व दत्तापूरकडे जाणाऱ्या मार्गांवरही नाल्यांचे घाण पाणी साचून वाहत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा
Sajid Patlewale
नाल्यांची सफाई ठप्प; रस्त्यावर तुंबले सांडपाणी, नागरिकांना वाट सापडेना दिग्रस शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले असून नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मा माई मंदिर परिसर तसेच फॉरेस्ट ऑफिस परिसरात नाल्यांचे गटार पाणी रस्त्यावर आल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. दिग्रस गवळीपुरा, तालुक्यातील कोलुरा, फेट्री व दत्तापूरकडे जाणाऱ्या मार्गांवरही नाल्यांचे घाण पाणी साचून वाहत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by M B B1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी, रिद्धम लाईव्ह संगीताचा जल्लोष आणि युवकांचा उत्साह यामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले! गोमाता, श्रीराम व हनुमान यांच्या सुंदर झांक्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला लकडोबा चौकात हनुमान चालीसा पठणाने शोभायात्रेचा भक्तीमय समारोप झाला #जयश्रीराम #हनुमानजयंती #रामनवमी #शोभायात्रा #FestivalVibes Bhakti Nanded Maharashtra TrendingNow RhythmLive1
- Post by Amravati News Update1
- अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे. वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.1
- Post by Santosh Dhakulkar2