Shuru
Apke Nagar Ki App…
श्रीमद् भागवत महापुराण की कलश यात्रा पंचमी बुधवार से लक्ष्मी नाथ भगवान के मंदिर पर नित्य कथा हो रही जिसका पूर्ण समापन मकर संक्रांति एकादशी बुधवार के दिन होगा पूर्ण हवन सभी भक्तजन पधारे
Kanhaiya lal Joshi
श्रीमद् भागवत महापुराण की कलश यात्रा पंचमी बुधवार से लक्ष्मी नाथ भगवान के मंदिर पर नित्य कथा हो रही जिसका पूर्ण समापन मकर संक्रांति एकादशी बुधवार के दिन होगा पूर्ण हवन सभी भक्तजन पधारे
More news from India and nearby areas
- शिक्षा का मंदिर या नशा करने का अड्डा? 😡 आज स्कूल परिसर की ये हालत देखकर दिल दहल गया। जहाँ बच्चों के हाथों में कलम और किताबें होनी चाहिए, वहाँ धूल और मिट्टी के बीच शराब की बोतलें बिखरी पड़ी हैं। क्या यही हमारे बच्चों का भविष्य है? क्या प्रशासन और स्कूल मैनेजमेंट सो रहा है? स्कूलों में इस तरह की गतिविधियाँ बर्दाश्त के बाहर हैं। कृपया इसे इतना शेयर करें कि सोए हुए अधिकारियों की आँखें खुलें। 🙏1
- निःशुल्क ऑनलाइन पंजीकरण की अंतिम तिथि: 14 जून, 2026। आधार केंद्र पर: किसी भी समय दस्तावेज जमा करने के लिए ₹50 का शुल्क लागू होता है। अपडेट क्यों करें: अपने आधार रिकॉर्ड को सटीक रखने और निरंतर सेवा सुनिश्चित करने के लिए।1
- नितिन गडकरी की सभा में प्रत्याशी ने किया हंगामा, गडकरी ने कहा अंधेरी रात में दिया तेरे हाथ में प्रभाग 4 में कहा हमको पट्टा दो,,1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi2
- *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*1
- मोहाडी तालुक्यात अवैध रेती चोरीविरोधात आजवरची सर्वात मोठी आणि एकाचवेळी झालेली ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे. वरठी जवळील पांजरा फाट्याजवळ अवैध मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्या १७ रेतीच्या टिप्परवर छापा टाकत तब्बल ३ कोटी ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरठी पोलिसांच्या मदतीने भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन विभाग आणि जिल्हा खनिकर्म विभाग यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली आहे. भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना रेती चोरीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वरठी–तुमसर मार्गावर पांजरा फाट्याजवळून जात असताना रेतीने भरलेले १७ टिप्पर संशयास्पदरीत्या जाताना दिसले. एसडीओ माधुरी तिखे यांनी तत्काळ हे टिप्पर थांबवून रेती वाहतुकीच्या रॉयल्टी परवान्याबाबत विचारणा केली. मात्र तपासात १७ पैकी एकाही टिप्परकडे वैध परवाना नसल्याचे उघड झाले. कारवाईची चाहूल लागताच टिप्पर चालकांनी जवळील जय किसान राईस मिलमध्ये लपण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वरठी पोलीस, मोहाडी पोलीस, भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन व खनिकर्म विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर जय किसान राईस मिलच्या आवारातून विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे १७ टिप्पर ताब्यात घेण्यात आले. या टिप्परमध्ये अंदाजे १७० ब्रास अवैध रेती आढळून आली.1
- I love you zindagi 🤩💕1
- 💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू 💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- साकोली तालुक्यातील खांबा गावातील नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, मागील तीन ते चार दिवसांपासून ब्वांना गाव परिसर व जंगलाखलगत कोती भागांमध्ये वन्यप्राणी वाहा, विवत्याचे अस्तित्व असून वन्यप्राणी वाघ बिबर हा शेळी, गायन्चि वासरू यांची शिकार करीन असल्याने रात्रीच्या वेळी घरातील दरवाजे, खिडकी व्यवस्थित बंद करावे, तसेच लहान मुलांना सायंकाळी घराच्या बाहेर निघू देवू नये, वरात्रीच्या वेळी शेतीवर जानात्या कास्तकावनि चार ते पाच लोकांच्या समुदायाने जावे. सोबत बॅटरी। टॉर्च व काठी ई. साहित्य सोबत ठेवावे वन्यप्राण्यापासून सतर्क व सावधानता बाळगावी.1