Shuru
Apke Nagar Ki App…
Balapur Ganesh 2024 Final Look. Balapur Ganesh Ready for Ganesh Chaturthi 2024
Akhilesh singh
Balapur Ganesh 2024 Final Look. Balapur Ganesh Ready for Ganesh Chaturthi 2024
More news from Balapur and nearby areas
- बाळापूर पातूर तालुका अतिवृष्टी मुळे दुष्काळ स्थिती सरसकट हेक्टरी ४०००० मदती ची कांग्रेस ची मागणी. प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस1
- Balapur Ganesh 2024 Final Look. Balapur Ganesh Ready for Ganesh Chaturthi 20241
- Hyderabad balapur Ganesh ji1
- *शेगाव संस्थानचे मॅनेजमेंट गुरू शिवशंकर भाऊ पाटील यांचा जीवनप्रवास अवश्य पहा....*1
- योजना दुत भरती वेबसाइट चालू झाली mahayojanadoot.org1
- #Mahasagar Live News Akola लोकशाहीच्या वृध्दीसाठी मतदान करा.... राज्यात ९ कोटी ५० लाख मतदार.... राज्याचं भवितव्य तरुणांच्या हतात ....२ ते ३ टक्के मतदारांच्या हातात हार-जीत ....३० ते ५० वयोगटातील २ कोटी मतदार #MahasagarAkola नागपूर : महाराष्ट्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९ कोटी ५० लाख कोटी मतदार आहेत. यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ४ कोटी ९० लाख पुरुष मतदार असून ४ कोटी ६० लाख महिला मतदार आहेत. तर १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १६ लाख ९० हजार आहे. असे म्हटले जाते की ह्या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे. परंतु खर असं आहे, की केवळ 2 ते 3 % मतदारचं निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात . हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते. आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठे हे यावरून दिसून येते. महाराष्ट्रात, मात्र गेल्या वेळी ही संख्या ९ कोटी २५ लाख होती. राज्यात दर १,००० पुरुष मतदारांमागे ९३३ महिला मतदार आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या ९२५ इतकी होती . म्हणजे मागील आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदार संख्येत फक्त ८ मतदारांचा फरक आहे. म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही, तर राज्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली. म्हणून मतदान अधिक झाले . महाराष्ट्रातील ३६ पैकी ५ जिल्हे असे आहेत. जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोदिया, भंडारा आहेत. महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त ८.१ लाख मतदार आहेत. राज्यात ३० ते ५० वयोगटातील २ कोटी मतदार आहेत. तर २० ते ३० वयोगटातील १ कोटी ८० लाख मतदार आहेत. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या १८.६० हजारा पेक्षा जास्त आहे. संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली. तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी ६०.३६ टक्के होती आणि २०१९ मध्ये ती ६१.४४ टक्के इतकी होती . दरम्यान, ११ निवडणुका झाल्या, पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त 62 इतके मतदान झाले. १९९५ वगळता महाराष्ट्रात ७१.६९ टक्के मतदान झाले होते. देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते. आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे. पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही, तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची आहे. केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये, मतदानाची टक्केवारी सुमारे ८० टक्के आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त ६१ टक्के नाव नोंदवतात, हे योग्य नाही. जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा !1
- मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेल्या नवीन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावात 'दूत' म्हणजेच गावचा प्रतिनिधी नेमला जाणार आहे. या योजनेची पात्रता आणि पगाराची माहिती जाणून घ्या. फक्त पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दरमहा दहा हजार रुपयांचा पगार मिळणार आहे. या योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि आपल्या गावाचा 'दूत' कसा बनता येईल यावर सविस्तर माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!#शिंदेनईयोजना #गावप्रतिनिधी #पात्रता #पगार #मराठीव्हिडिओ #मार्गदर्शन #Yojana #nokarintravelandtours #नोकरीभरती #amaravatinews #नोकरी #Shivsena #akola #maharashtra #nagpur #marathipost #Nokari कृपया आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा!1
- उंबरी बाळापूर येथील स्ट्रीट लाईटचे १८ हजाराचे एलइडी लाईट अज्ञात चोरट्याने लांबवले1