logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गुटका बंदी लागू करण्यात आली आहे.

22 hrs ago
user_Syed Azam syed Sadik
Syed Azam syed Sadik
Grain Importer मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
22 hrs ago
baed3f5b-408e-4b09-a7f7-0ccfd6d5ee38

गुटका बंदी लागू करण्यात आली आहे.

  • user_Syed Azam syed Sadik
    Syed Azam syed Sadik
    मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र
    मंगरुळपीर shaerat गुटका सर्रास विकलिया जात आहे. काही अधिकारी वा कर्मचारी आपले खिशे भर्निया साठी लहान मुलं महिला जे शेत शिवारात काम करतात. गुटका चे सेवन करत आहे. किराणा दुकान pantapriya वर खुले आम sughandit तंबाकू. विकत आहे. मुंडे साहेब यांनी वाशीम कारंजा मंगरुळपीर मध्ये जास्त लक्ष दिवावे. अशी जनतेची विंनती आहे.
    22 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत बनावट केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) अधिकारी बनून एका व्यापाऱ्याकडून लुटलेले २५ लाख रुपयांची रोकड अवघ्या १२ तासांत जप्त केली आहे. या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, LCB च्या जलद तपासामुळे या आरोपींचा पर्दाफाश झाला आहे. अकोला पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कारवाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत बनावट केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) अधिकारी बनून एका व्यापाऱ्याकडून लुटलेले २५ लाख रुपयांची रोकड अवघ्या १२ तासांत जप्त केली आहे. या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, LCB च्या जलद तपासामुळे या आरोपींचा पर्दाफाश झाला आहे. अकोला पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कारवाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Ambulance service अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना 25 जूनपर्यंत आपले आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांचे पंख, माशाचे तुकडे आणि इतर घाण आढळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर रोष व्यक्त केला आहे. या दूषित पाणीपुरवठ्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते राम म्हैसने आणि ग्रामस्थांनी पाणीपुरवठा कार्यालय गाठले. त्यांनी अधिकाऱ्यांना दूषित पाणी प्रत्यक्ष दाखवले, ज्यात पक्ष्यांचे पंख आणि माशाचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. राम म्हैसने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टपणे इशारा दिला की, जर त्यांनी यावर त्वरित उपाययोजना केली नाही, तर नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी जे दूषित पाणी दिले जाते, तेच पाणी अधिकाऱ्यांना प्यायला दिले जाईल आणि त्याच पाण्याने त्यांना अंघोळही घालण्यात येईल. तसेच, हा प्रश्न दोन दिवसांच्या आत मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा संतप्त इशारा समस्त ग्रामस्थ आणि गट ग्रामपंचायत लोहारी खुर्द यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
    1
    अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांचे पंख, माशाचे तुकडे आणि इतर घाण आढळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर रोष व्यक्त केला आहे.

या दूषित पाणीपुरवठ्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते राम म्हैसने आणि ग्रामस्थांनी पाणीपुरवठा कार्यालय गाठले. त्यांनी अधिकाऱ्यांना दूषित पाणी प्रत्यक्ष दाखवले, ज्यात पक्ष्यांचे पंख आणि माशाचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते.

राम म्हैसने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टपणे इशारा दिला की, जर त्यांनी यावर त्वरित उपाययोजना केली नाही, तर नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी जे दूषित पाणी दिले जाते, तेच पाणी अधिकाऱ्यांना प्यायला दिले जाईल आणि त्याच पाण्याने त्यांना अंघोळही घालण्यात येईल. तसेच, हा प्रश्न दोन दिवसांच्या आत मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा संतप्त इशारा समस्त ग्रामस्थ आणि गट ग्रामपंचायत लोहारी खुर्द यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • वनोजा बाग येथे नाथ जोगी कुटुंबावर समाजाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना घडली आहे. कुटुंब बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरावर जेसीबी फिरवून ती साहित्यासहित जमीनदोस्त करण्यात आली. भटक्या विमुक्त समाजातील या गरीब कुटुंबाची घरे पाडल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. आता पावसाळ्यात या गरीब कुटुंबासमोर निवाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    वनोजा बाग येथे नाथ जोगी कुटुंबावर समाजाला काळीमा फासणारी एक गंभीर घटना घडली आहे. कुटुंब बाहेरगावी गेले असताना, त्यांच्या घरावर जेसीबी फिरवून ती साहित्यासहित जमीनदोस्त करण्यात आली.

भटक्या विमुक्त समाजातील या गरीब कुटुंबाची घरे पाडल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. आता पावसाळ्यात या गरीब कुटुंबासमोर निवाऱ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेवर शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_Nagesh Jadhav
    Nagesh Jadhav
    अंजनगाव सुर्जी, अमरावती, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील चोंडी गावात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचे समोर आले आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील चोंडी गावात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचे समोर आले आहे.
    user_ओम पाटील
    ओम पाटील
    संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जागतिक सिकल सेल दिनानिमित्त अकोला येथे जिल्हा स्त्री रुग्णालय आणि शासकीय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने एका प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीद्वारे नागरिकांमध्ये सिकल सेल रोगाविषयी जनजागृती करण्यात आली, ज्यात 'सिकल सेल रोग ओळखा, तपासणी करा, निरोगी भविष्य घडवा' आणि 'रक्तदान करा, जीवन वाचवा' अशा संदेशांचा प्रसार करण्यात आला.
    1
    जागतिक सिकल सेल दिनानिमित्त अकोला येथे जिल्हा स्त्री रुग्णालय आणि शासकीय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने एका प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीद्वारे नागरिकांमध्ये सिकल सेल रोगाविषयी जनजागृती करण्यात आली, ज्यात 'सिकल सेल रोग ओळखा, तपासणी करा, निरोगी भविष्य घडवा' आणि 'रक्तदान करा, जीवन वाचवा' अशा संदेशांचा प्रसार करण्यात आला.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Ambulance service अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • अकोट तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. या अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या वादळाने हिरावून घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांच्या कष्टाने जोपासलेल्या पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागिर आणि धामणगाव येथील केळी बागा कापणीवर आल्या असतानाच, काल संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी ती मधोमध मोडून पडली आहेत. या वादळाने केळीच्या बागांचे १००% नुकसान झाले असून, घड जमिनीवर लोळत असल्याने कापणीयोग्य माल पूर्णपणे सडला आहे. एका रात्रीत सगळी मेहनत पाण्यात गेल्याची खंत व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून केळीची लागवड केली होती; आता कर्ज कसे फेडायचे, हाच मोठा प्रश्न असल्याची आर्त हाक दिली आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे यांनी शेतातील केळी पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनोख राहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन डाफे आणि शेतकरी प्रतिनिधी विकास देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधी विकास देशमुख यांनी प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन पंचनामे करण्याची मागणी केली आहे. पाचडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधल्याचेही नमूद केले. पणज मंडळ परिसरात झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप शासकीय अधिकारी किंवा केळी विमा कंपनीचे प्रतिनिधी पोहोचलेले नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत केळी पिकाची पाहणी व पंचनामे करण्यासाठी कोणीही न आल्यास, काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाटील पाचडे यांनी दिला आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून, तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.
    2
    अकोट तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. या अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या वादळाने हिरावून घेतला आहे.

गेल्या अनेक महिन्यांच्या कष्टाने जोपासलेल्या पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागिर आणि धामणगाव येथील केळी बागा कापणीवर आल्या असतानाच, काल संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी ती मधोमध मोडून पडली आहेत. या वादळाने केळीच्या बागांचे १००% नुकसान झाले असून, घड जमिनीवर लोळत असल्याने कापणीयोग्य माल पूर्णपणे सडला आहे. एका रात्रीत सगळी मेहनत पाण्यात गेल्याची खंत व्यक्त करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून केळीची लागवड केली होती; आता कर्ज कसे फेडायचे, हाच मोठा प्रश्न असल्याची आर्त हाक दिली आहे.

या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे यांनी शेतातील केळी पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनोख राहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन डाफे आणि शेतकरी प्रतिनिधी विकास देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधी विकास देशमुख यांनी प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन पंचनामे करण्याची मागणी केली आहे. पाचडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधल्याचेही नमूद केले.

पणज मंडळ परिसरात झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप शासकीय अधिकारी किंवा केळी विमा कंपनीचे प्रतिनिधी पोहोचलेले नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत केळी पिकाची पाहणी व पंचनामे करण्यासाठी कोणीही न आल्यास, काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाटील पाचडे यांनी दिला आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून, तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    1
    आर्वी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.