logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जो डर गया, समझो मर गया, राघव चड्ढा के वीडियो पर सौरभ भारद्वाज का पलटवार #AAP | #SaurabhBhardwaj | #RaghavChadha

4 hrs ago
user_V Bharat Live Official
V Bharat Live Official
Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
4 hrs ago

जो डर गया, समझो मर गया, राघव चड्ढा के वीडियो पर सौरभ भारद्वाज का पलटवार #AAP | #SaurabhBhardwaj | #RaghavChadha

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विरोधिपक्ष नेता टहलता रहा वहीं जनता की समस्याओं पर सैफ़ पठान बोलता रहा। #MIM #viralvideo #mumbra #viralshort #मुंब्रा #mumbrakausa #mumbrapolice #viralvideo #BadaKhulasa #kurla Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Bol Bindas Creators Gaffar Shaikh Ansari Lissan Karim Khan Imtiaz jaleel Hasan Abbas
    1
    विरोधिपक्ष नेता टहलता रहा वहीं जनता की समस्याओं पर सैफ़ पठान बोलता रहा। #MIM #viralvideo #mumbra #viralshort #मुंब्रा #mumbrakausa #mumbrapolice #viralvideo #BadaKhulasa #kurla 
Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Bol Bindas Creators Gaffar Shaikh Ansari Lissan Karim Khan Imtiaz jaleel Hasan Abbas
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुम्ब्रा के चूहा पुल पर हो रही भरनी अब बड़ा विवाद बन चुकी है। स्थानीय लोगों का आरोप है कि इस काम में भारी गड़बड़ी हो रही है और सीधे तौर पर गणेश पाटिल पर सवाल उठ रहे हैं। क्या ये सच में विकास है या फिर किसी बड़े खेल का हिस्सा? आखिर किसके इशारे पर हो रहा है ये काम? और क्यों नहीं हो रही कोई सख्त कार्रवाई? मुम्ब्रा की जनता अब जवाब मांग रही है! 👉 आपकी क्या राय है? कमेंट में जरूर बताएं 👉 वीडियो को शेयर करें ताकि सच सामने आए 🔥 #marathifun #bjp #mns #Mumbra #pul
    1
    मुम्ब्रा के चूहा पुल पर हो रही भरनी अब बड़ा विवाद बन चुकी है।
स्थानीय लोगों का आरोप है कि इस काम में भारी गड़बड़ी हो रही है और सीधे तौर पर गणेश पाटिल पर सवाल उठ रहे हैं।
क्या ये सच में विकास है या फिर किसी बड़े खेल का हिस्सा?
आखिर किसके इशारे पर हो रहा है ये काम?
और क्यों नहीं हो रही कोई सख्त कार्रवाई?
मुम्ब्रा की जनता अब जवाब मांग रही है!
👉 आपकी क्या राय है? कमेंट में जरूर बताएं
👉 वीडियो को शेयर करें ताकि सच सामने आए
🔥 
#marathifun #bjp #mns #Mumbra #pul
    user_Nusrat Chaudhary
    Nusrat Chaudhary
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1) अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी करून पळून गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    1
    मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये   आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान  सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे  यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1)  अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी  करून पळून  गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आम आदमी पार्टी के नेता राघव चड्ढा ने संसद में जनहित से जुड़े कई अहम मुद्दे उठाए। उन्होंने आम जनता की समस्याओं, अधिकारों और सरकारी जिम्मेदारियों पर सवाल खड़े किए। इस वीडियो में जानिए कौन-कौन से बड़े मुद्दे उठाए गए और उनका क्या असर हो सकता है। 👉 ऐसे ही अपडेट के लिए जुड़े रहें Police Vision Times के साथ
    1
    आम आदमी पार्टी के नेता राघव चड्ढा ने संसद में जनहित से जुड़े कई अहम मुद्दे उठाए।
उन्होंने आम जनता की समस्याओं, अधिकारों और सरकारी जिम्मेदारियों पर सवाल खड़े किए।
इस वीडियो में जानिए कौन-कौन से बड़े मुद्दे उठाए गए और उनका क्या असर हो सकता है।
👉 ऐसे ही अपडेट के लिए जुड़े रहें Police Vision Times के साथ
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंबई : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यांनी जळगावातून यांना दिलेल्या सल्ल्यावर भाष्य करत, उबाठा गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला. नवनाथ बन यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकारच खरे असंवेदनशील होते, तर सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर निर्णय घेत आहे. निवडणूक नसतानाही कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, संकटाच्या काळात रस्त्यावर कोण उतरले, असा सवाल उपस्थित करत आणि यांच्या दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांबाबत यांचे विधान विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले. भोंदू बाबांवर कारवाईबाबत सरकार ठाम असल्याचे सांगत, आणि यांच्या प्रकरणांची उदाहरणे देण्यात आली. कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांचे वेगवेगळे सूर असल्याचा आरोपही त्यांनी केला. यांच्यासाठीच राऊत प्रवक्तेगिरी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. "कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही,” असे म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जनतेनेच विरोधकांना नाकारल्याचा दावा त्यांनी केला. महायुती सरकार पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षणात “राष्ट्र प्रथम” विचार आणण्याबाबतही भाजप ठाम असून, संत साहित्य, आणि यांच्या विचारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील संशयास्पद टेंडर रद्द करून पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करत, मुंबईकरांच्या पैशांचा योग्य हिशोब ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देत, दोषींना शिक्षा निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
    1
    मुंबई : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यांनी जळगावातून यांना दिलेल्या सल्ल्यावर भाष्य करत, उबाठा गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला.
नवनाथ बन यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकारच खरे असंवेदनशील होते, तर सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर निर्णय घेत आहे. निवडणूक नसतानाही कर्जमाफीसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच, संकटाच्या काळात रस्त्यावर कोण उतरले, असा सवाल उपस्थित करत आणि यांच्या दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांबाबत यांचे विधान विरोधाभासी असल्याचेही त्यांनी म्हटले.
भोंदू बाबांवर कारवाईबाबत सरकार ठाम असल्याचे सांगत, आणि यांच्या प्रकरणांची उदाहरणे देण्यात आली. कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांचे वेगवेगळे सूर असल्याचा आरोपही त्यांनी केला. यांच्यासाठीच राऊत प्रवक्तेगिरी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
"कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही,” असे म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जनतेनेच विरोधकांना नाकारल्याचा दावा त्यांनी केला. महायुती सरकार पुढील २५ वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणात “राष्ट्र प्रथम” विचार आणण्याबाबतही भाजप ठाम असून, संत साहित्य, आणि यांच्या विचारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेतील संशयास्पद टेंडर रद्द करून पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त करत, मुंबईकरांच्या पैशांचा योग्य हिशोब ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देत, दोषींना शिक्षा निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हनुमान जन्मोत्सव शोभा यात्रा, चेंबूर वासीनाका 🚩🙏
    1
    हनुमान जन्मोत्सव शोभा यात्रा, चेंबूर वासीनाका 🚩🙏
    user_News24mumbai
    News24mumbai
    Advertising agency Mumbai, Maharashtra•
    4 hrs ago
  • राघव चड्ढा ने तोड़ी चुप्पी 'मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना...' आम आदमी पार्टी (AAP) में हाल ही में हुए बड़े बदलाव के बाद सियासी हलचल तेज हो गई है। पार्टी ने राघव चड्ढा को डिप्टी लीडर के पद से हटाकर अशोक कुमार मित्तल को यह जिम्मेदारी सौंप दी है। इस फैसले के बाद से राजनीतिक गलियारों में कई तरह की चर्चाएं शुरू हो गई हैं। इसी बीच राघव चड्ढा का एक बयान तेजी से वायरल हो रहा है, जिसमें उन्होंने कहा, “मेरी खामोशी को मेरी हार मत समझना। मुझे खामोश करवाया गया है, लेकिन मैं हारा नहीं हूं।” उनके इस बयान को लेकर सियासी मायने निकाले जा रहे हैं और इसे पार्टी के अंदरूनी हालात से जोड़कर देखा जा रहा है। पिछले कुछ समय से राघव चड्ढा की चुप्पी और पार्टी के बड़े फैसलों से दूरी को लेकर सवाल उठ रहे थे। ऐसे में यह बयान और भी ज्यादा अहम हो जाता है। हालांकि, पार्टी की ओर से इस बदलाव को लेकर कोई बड़ी आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। #RaghavChadha #AAP #DelhiPolitics #PoliticalNews #BreakingNews
    1
    राघव चड्ढा ने तोड़ी चुप्पी
'मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना...'
आम आदमी पार्टी (AAP) में हाल ही में हुए बड़े बदलाव के बाद सियासी हलचल तेज हो गई है। पार्टी ने राघव चड्ढा को डिप्टी लीडर के पद से हटाकर अशोक कुमार मित्तल को यह जिम्मेदारी सौंप दी है। इस फैसले के बाद से राजनीतिक गलियारों में कई तरह की चर्चाएं शुरू हो गई हैं।
इसी बीच राघव चड्ढा का एक बयान तेजी से वायरल हो रहा है, जिसमें उन्होंने कहा, “मेरी खामोशी को मेरी हार मत समझना। मुझे खामोश करवाया गया है, लेकिन मैं हारा नहीं हूं।” उनके इस बयान को लेकर सियासी मायने निकाले जा रहे हैं और इसे पार्टी के अंदरूनी हालात से जोड़कर देखा जा रहा है।
पिछले कुछ समय से राघव चड्ढा की चुप्पी और पार्टी के बड़े फैसलों से दूरी को लेकर सवाल उठ रहे थे। ऐसे में यह बयान और भी ज्यादा अहम हो जाता है। हालांकि, पार्टी की ओर से इस बदलाव को लेकर कोई बड़ी आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है।
#RaghavChadha #AAP #DelhiPolitics #PoliticalNews #BreakingNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुम्ब्रा के चूहा पुल पर भरनी को लेकर मामला अब गरमाता जा रहा है 🚨 BJP से जुड़ी महिलाओं ने मौके पर पहुंचकर ट्रकों को अंदर जाने से रोका और आरोप लगाया कि उनके साथ बदतमीज़ी की गई 😳 आखिर सच क्या है? विकास या विवाद? 🤔 मुम्ब्रा की जनता अब जवाब मांग रही है! 👉 आप किसे सही मानते हैं? कमेंट में जरूर बताएं 👉 शेयर करो ताकि सच्चाई सब तक पहुंचे #mumbra #thane #mumbranews #thanenews #maharashtra
    1
    मुम्ब्रा के चूहा पुल पर भरनी को लेकर मामला अब गरमाता जा रहा है 🚨
BJP से जुड़ी महिलाओं ने मौके पर पहुंचकर ट्रकों को अंदर जाने से रोका और आरोप लगाया कि उनके साथ बदतमीज़ी की गई 😳
आखिर सच क्या है?
विकास या विवाद? 🤔
मुम्ब्रा की जनता अब जवाब मांग रही है!
👉 आप किसे सही मानते हैं? कमेंट में जरूर बताएं
👉 शेयर करो ताकि सच्चाई सब तक पहुंचे
#mumbra #thane #mumbranews #thanenews #maharashtra
    user_Nusrat Chaudhary
    Nusrat Chaudhary
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • AAP के राज्यसभा उप-नेता पद से हटाए जाने के बाद Raghav Chadha ने एक वीडियो संदेश जारी किया है जिसमें उन्होंने कहा – "खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ।" इस बयान के बाद राजनीति में हलचल तेज हो गई है। क्या ये अंदरूनी राजनीति का संकेत है या एक बड़ा राजनीतिक संदेश? जानिए इस वायरल वीडियो की पूरी सच्चाई और ताज़ा अपडेट। Watch this viral statement of Raghav Chadha after being removed as AAP Rajya Sabha Deputy Leader. Stay tuned for latest political updates.
    1
    AAP के राज्यसभा उप-नेता पद से हटाए जाने के बाद Raghav Chadha ने एक वीडियो संदेश जारी किया है जिसमें उन्होंने कहा – "खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ।"
इस बयान के बाद राजनीति में हलचल तेज हो गई है। क्या ये अंदरूनी राजनीति का संकेत है या एक बड़ा राजनीतिक संदेश? जानिए इस वायरल वीडियो की पूरी सच्चाई और ताज़ा अपडेट।
Watch this viral statement of Raghav Chadha after being removed as AAP Rajya Sabha Deputy Leader. Stay tuned for latest political updates.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.