Shuru
Apke Nagar Ki App…
दिनांक 28 /12 /2025 रविवार रोजी राजूर येथील आठवड्या बाजारात मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी
Jansagar 9 Marathi
दिनांक 28 /12 /2025 रविवार रोजी राजूर येथील आठवड्या बाजारात मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी
- CxffBadnapur, Jalna🙏9 hrs ago
More news from Maharashtra and nearby areas
- *किती पैसे कमवायचे ...??* मुलांना फक्त पैसे कमवायचे नका शिकवू ... संस्कार पण शिकवा घरात बापाला मरुन 30 दिवस झाले आणि आईला मरून 20 दिवस झाले मुलगा अमेरिकेत. वर्षाला 50 लाखाच पॅकेज बापाला मरून 30 तर आईला मरून 20 दिवस घरातच झाली दोघांच्याही बॉडीमध्ये किडे पडून बॉडी सडून गेली तरी मुलांना माहित नाही फोन लावून कधी विचारपूस केली नाही अशा प्रकारची मुलांची नोकरी शिक्षण आणि कमावलेला पैसा काय कामाचा वरील व्हिडिओ म्हणजे विदेशात मुलांना शिकून नोकरीला लावणे काही काहींना अगदी खालच्या थराचा निर्लज्जपणा ठरतो त्याचे एक जिवंत उदाहरण पण ते काय कामाच..?? इंदौर हादरलं 💔1
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... शुभेच्छुक....सोनोने परिवार तसेच मित्र परिवार कडून1
- Post by Peoples News 241
- जगन्नाथ/वर्पे1
- श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.? श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे. अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले. घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, 28डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या: पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Peoples News 241
- दोन बिबट मादी जे्रबंद https://dailynewspost24.com/?p=52196
- मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भाऊलाल कुडके; विलास पगारे, संतोष घोडेराव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1