महापौर सैय्यद इकबाल के हाथों नगर निगम कर्मचारियों को रेनकोट वितरित महापौर सैय्यद इकबाल के हाथों मनपा कर्मचारियों को रेनकोट वितरित परभणी महानगरपालिका के कर्मचारियों के हित एवं उनके स्वास्थ्य को प्राथमिकता देते हुए महापौर सैय्यद इकबाल के हाथों नगर निगम कर्मचारियों को रेनकोट वितरित किए गए। 31 जुलाई 2026 को बी. रघुनाथ सभागृह, परभणी में आयोजित कार्यक्रम में कुल 196 पुरुष एवं 86 महिला कर्मचारियों को रेनकोट प्रदान किए गए। इस अवसर पर महापौर सैय्यद इकबाल ने कहा कि नगर निगम के कर्मचारी हर मौसम में नागरिकों की सेवा के लिए तत्पर रहते हैं। विशेष रूप से बारिश के दिनों में भी वे अपने कर्तव्यों का निर्वहन करते हैं, इसलिए उनकी सुरक्षा और स्वास्थ्य का ध्यान रखना नगर प्रशासन की जिम्मेदारी है। कार्यक्रम में नगरसेवक, पदाधिकारी एवं बड़ी संख्या में महानगरपालिका के कर्मचारी उपस्थित रहे। सभी ने इस पहल का स्वागत करते हुए इसे कर्मचारियों के हित में एक सराहनीय कदम बताया। रिपोर्ट : सय्यद मोहसीन AIMA MEDIA – जन-जन की आवाज परभणी, महाराष्ट्र
महापौर सैय्यद इकबाल के हाथों नगर निगम कर्मचारियों को रेनकोट वितरित महापौर सैय्यद इकबाल के हाथों मनपा कर्मचारियों को रेनकोट वितरित परभणी महानगरपालिका के कर्मचारियों के हित एवं उनके स्वास्थ्य को प्राथमिकता देते हुए महापौर सैय्यद इकबाल के हाथों नगर निगम कर्मचारियों को रेनकोट वितरित किए गए। 31 जुलाई 2026 को बी. रघुनाथ सभागृह, परभणी में आयोजित कार्यक्रम में कुल 196 पुरुष एवं 86 महिला कर्मचारियों को रेनकोट प्रदान किए गए। इस अवसर पर महापौर सैय्यद इकबाल ने कहा कि नगर निगम
के कर्मचारी हर मौसम में नागरिकों की सेवा के लिए तत्पर रहते हैं। विशेष रूप से बारिश के दिनों में भी वे अपने कर्तव्यों का निर्वहन करते हैं, इसलिए उनकी सुरक्षा और स्वास्थ्य का ध्यान रखना नगर प्रशासन की जिम्मेदारी है। कार्यक्रम में नगरसेवक, पदाधिकारी एवं बड़ी संख्या में महानगरपालिका के कर्मचारी उपस्थित रहे। सभी ने इस पहल का स्वागत करते हुए इसे कर्मचारियों के हित में एक सराहनीय कदम बताया। रिपोर्ट : सय्यद मोहसीन AIMA MEDIA – जन-जन की आवाज परभणी, महाराष्ट्र
- हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर असून मात्र या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. आजेगाव जवळील ओड्याला मध्यरात्रीच्या सुमारास पूर आला होता तसेच विविध नदी,नाले व ओढे हे तुटुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाऊस थैमान घालत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.1
- नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- किनवट तालुक्यातील कंचली गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेले ग्रामपंचायत सेवक किनवट तालुक्यातील पुरातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह अखेर सापडला किनवट तालुक्यातील कंचली गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेले ग्रामपंचायत सेवक राजू रेड्डी दांडेलु (वय ३२) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता शोध पथकाला आढळला. दोन दिवसांपासून पोलिस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती. सततचा पाऊस आणि नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर सायंकाळी मृतदेह सापडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 💐 भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व दुःखी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. ⚠️ पूराच्या पाण्यातून किंवा पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करू नका. सुरक्षित राहा. #Kinwat #Kanchali #Flood #Rain #Nanded #Maharashtra #BreakingNews #RIP #Condolences #FloodSafety #ALMBharat #NNLMarathi1