Shuru
Apke Nagar Ki App…
jgdhudjxhjdudjdjfhdkidjdidhd8jrhus Hy ye8whsheiehyejgd fhdudunxjx jdjdmjcjd
Saifullah khatir
jgdhudjxhjdudjdjfhdkidjdidhd8jrhus Hy ye8whsheiehyejgd fhdudunxjx jdjdmjcjd
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Breking news// April 29 ka 1 sabse badi khabar 🤯🤯😱😱😱1
- Post by Live maharashtra digital1
- Post by Tojibur1
- धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...1
- खामगाव : लग्नामध्ये नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तिन्ही फरार आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना वरवट बकाल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. २६ एप्रिल २०२६ रोजी मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६, रा. बर्डेप्लॉट, खामगाव) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२) याला दिनांक २५ एप्रिल रोजी लग्नात नाचण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालून दगडाने डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात शोएब खानचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १०३(१), ११८(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा (अप क्र. १५८/२०२६) दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाची विविध पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वरवट बकाल परिसरात असून तेथून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुजम्मील खान जमील खान (वय २२, रा. बर्डेप्लॉट), शेख तालीब शेख रहेमान (वय २२, रा. बर्डेप्लॉट),फैजान खान बुढन खान (वय २५, रा. बर्डेप्लॉट) तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना २६ एप्रिल रोजी रीतसर अटक करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, सपोनी मंदार पुरी, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के, तसेच सायबर सेलचे कैलास ठोंबरे व राजू आढवे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.1
- यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधुन वगळल्याने शेतकरी चांगलाचं संतप्त झालेल्या आहे. यवतमाळ जिल्ह्याला तीन तीन मंञीपद असतांना पीक विमा जिल्ह्याला मिळाला नाही त्यामुळे शेतकरी चळवळीने यवतमाळ जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयात मुक्काम पोस्ट आंदोलन केलं. प्राध्यापक पंढरी पाठे यांनी यावेळी शेतक-यांची व्यथा मांडली.1
- महाराष्ट्राची प्रत्येक अपडेट एकाच क्लिकवर, “लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज” ला सबस्क्राईब करा 🙏🏼 जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क साधा 📱 98600469001
- वंचित ने केले शिवाजी कोण पुस्तकाचे सामूहिक वाचन.आ. गायकवाडांचा केला निषेध..1
- *समय सीमा के बाद भी खुला देसी शराब ठेका, नियमों की उड़ाई जा रही धज्जियां* *कौशांबी संदेश संवाददाता* कौशाम्बी जिले के थाना कोखराज अंतर्गत भरवारी क्षेत्र में देसी शराब ठेका निर्धारित समय के बाद भी खुले रहने का मामला सामने आया है। आरोप है कि रात 10 बजे के बाद भी शराब की बिक्री जारी रहती है, जो नियमों का खुला उल्लंघन है। सूत्रों के अनुसार, यह भी आरोप लगाया जा रहा है कि भरवारी चौकी क्षेत्र में यह सब कथित रूप से संरक्षण में हो रहा है, जिससे नियमों की अनदेखी लगातार जारी है। हालांकि इन आरोपों की आधिकारिक पुष्टि नहीं हो सकी है।स्थानीय लोगों का कहना है कि देर रात तक शराब की बिक्री से क्षेत्र का माहौल बिगड़ रहा है और असामाजिक गतिविधियों को बढ़ावा मिल रहा है।ग्रामीणों ने प्रशासन से मामले की जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है, ताकि नियमों का पालन सुनिश्चित हो सके।1