शैक्षणिकस्तर उंचावण्यात भुंबर सरांचे मोठे योगदान - कापिलभैय्या आकात परतूर - आपल्या शैक्षणिक प्रवासात कौशल्याने शैक्षणिकस्तर उंचावण्यात भारतराव भूंबर सर यांचे बहुमूल्य योगदान असल्याचे संस्थेचे सचिव कपिल भैय्या आकात यांनी त्यांच्या सेवागौरव समारंभात म्हंटले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शिवाजी विद्यालय जांबसमर्थ चे मुख्याध्यापक भारतराव विठ्ठलराव भुंबर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवागौरव सन्मान सोहळा ४ ऑक्टोंबर रोजी शाळेत आयोजित करण्यात आला होता. विद्येची देवता साविञीबाई फुले व स्व. बाबासाहेब भाऊ आकात यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना कपिल भैय्या आकात यांच्या हस्ते भारतराव भुंबर व त्यांच्या पत्नी सौ.सिंधुताई भूंबर यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या शैक्षणिक प्रवासात भूंबर सरांनी जी बहुमूल्य सेवा योगदान दिले ते निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आकात यावेळी म्हणाले. त्यांच्यासारख्या कर्मचारी पदाधिकारी यांच्यामुळे शाळेचे संस्थेचे नाव उंचावर गेले अशांचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.शाळेच्या वतीने गणेशराव झरेकर सर यांनी मा.कपिलभैया आकात तसेच भूंबर सर यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी परीसरातील प्रतिष्ठीत नागरीक ,शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.प्रमुख पाहुणे प्रकाशआण्णा तांगडे ,श्री ह.भ.प. पांडूरंग महाराज आनंदे ,मधुकर बप्पा खरात , कैलाशराव कादे ,रामराव कौल्हे , एकनाथ शिंदे , ओंकार काटे , संभाजी सवणे , सुनिल खोडदे सर ( केंद्रप्रमुख कुं.पिंपळगाव, मोहन बानसाहेब , जाधव डी.एन. सर , वसंतराव सवणे सर , वसंतराव कोकाटे सर , आघाव साहेब बॕक मॕनेजर, मस्केसर( मु.अ.) ,सौ भामरे मॕडम( मु.अ.), मु.अ नाथाकाका तांगडे, भगवानराव तांगडे , राजेंद्र तांगडे ग्रा.पं. सदस्य परमेश्वर ,सौ.आनंदे ताई , बारहाते सर, मेसाजी गणकवार , किशोर मुन्नेमाणिक , नारायणकाका तांगडे ,बाबासाहेब तांगडे , राजेश भोकरे , सोपान राक्षे , मुस्ताक शेख , सुरेश भुंबर ,पंढरीनाथ भुंबर आदींची उपस्थिती होती.शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक गणेशराव झरेकर यांचा यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.कपिलभैया आकात यांनी सत्कार केला. यावेळी कु.साधना ,अनुजा ,अनुष्का ,अदिती तांगडे या विद्यार्थीनीनी स्वागतगीत गायन केले . कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवाजीराव आवचार सर यांनी केले .कार्यक्रमाचे आभार व्यंकटराव खंदारे सर यांनी मानले .
शैक्षणिकस्तर उंचावण्यात भुंबर सरांचे मोठे योगदान - कापिलभैय्या आकात परतूर - आपल्या शैक्षणिक प्रवासात कौशल्याने शैक्षणिकस्तर उंचावण्यात भारतराव भूंबर सर यांचे बहुमूल्य योगदान असल्याचे संस्थेचे सचिव कपिल भैय्या आकात यांनी त्यांच्या सेवागौरव समारंभात म्हंटले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शिवाजी विद्यालय जांबसमर्थ चे मुख्याध्यापक भारतराव विठ्ठलराव भुंबर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवागौरव सन्मान सोहळा ४ ऑक्टोंबर रोजी शाळेत आयोजित करण्यात आला होता. विद्येची देवता साविञीबाई फुले व स्व. बाबासाहेब भाऊ आकात यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना कपिल भैय्या आकात यांच्या हस्ते भारतराव भुंबर व त्यांच्या पत्नी सौ.सिंधुताई भूंबर यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या शैक्षणिक प्रवासात भूंबर सरांनी जी बहुमूल्य सेवा योगदान दिले ते निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आकात यावेळी म्हणाले. त्यांच्यासारख्या कर्मचारी पदाधिकारी यांच्यामुळे शाळेचे संस्थेचे नाव उंचावर गेले अशांचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.शाळेच्या वतीने गणेशराव झरेकर सर यांनी मा.कपिलभैया आकात तसेच भूंबर सर यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी परीसरातील प्रतिष्ठीत नागरीक ,शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.प्रमुख पाहुणे प्रकाशआण्णा तांगडे ,श्री ह.भ.प. पांडूरंग महाराज आनंदे ,मधुकर बप्पा खरात , कैलाशराव कादे ,रामराव कौल्हे , एकनाथ शिंदे , ओंकार काटे , संभाजी सवणे , सुनिल खोडदे सर ( केंद्रप्रमुख कुं.पिंपळगाव, मोहन बानसाहेब , जाधव डी.एन. सर , वसंतराव सवणे सर , वसंतराव कोकाटे सर , आघाव साहेब बॕक मॕनेजर, मस्केसर( मु.अ.) ,सौ भामरे मॕडम( मु.अ.), मु.अ नाथाकाका तांगडे, भगवानराव तांगडे , राजेंद्र तांगडे ग्रा.पं. सदस्य परमेश्वर ,सौ.आनंदे ताई , बारहाते सर, मेसाजी गणकवार , किशोर मुन्नेमाणिक , नारायणकाका तांगडे ,बाबासाहेब तांगडे , राजेश भोकरे , सोपान राक्षे , मुस्ताक शेख , सुरेश भुंबर ,पंढरीनाथ भुंबर आदींची उपस्थिती होती.शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक गणेशराव झरेकर यांचा यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.कपिलभैया आकात यांनी सत्कार केला. यावेळी कु.साधना ,अनुजा ,अनुष्का ,अदिती तांगडे या विद्यार्थीनीनी स्वागतगीत गायन केले . कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवाजीराव आवचार सर यांनी केले .कार्यक्रमाचे आभार व्यंकटराव खंदारे सर यांनी मानले .
- शैक्षणिकस्तर उंचावण्यात भुंबर सरांचे मोठे योगदान - कापिलभैय्या आकात परतूर - आपल्या शैक्षणिक प्रवासात कौशल्याने शैक्षणिकस्तर उंचावण्यात भारतराव भूंबर सर यांचे बहुमूल्य योगदान असल्याचे संस्थेचे सचिव कपिल भैय्या आकात यांनी त्यांच्या सेवागौरव समारंभात म्हंटले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शिवाजी विद्यालय जांबसमर्थ चे मुख्याध्यापक भारतराव विठ्ठलराव भुंबर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवागौरव सन्मान सोहळा ४ ऑक्टोंबर रोजी शाळेत आयोजित करण्यात आला होता. विद्येची देवता साविञीबाई फुले व स्व. बाबासाहेब भाऊ आकात यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना कपिल भैय्या आकात यांच्या हस्ते भारतराव भुंबर व त्यांच्या पत्नी सौ.सिंधुताई भूंबर यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या शैक्षणिक प्रवासात भूंबर सरांनी जी बहुमूल्य सेवा योगदान दिले ते निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आकात यावेळी म्हणाले. त्यांच्यासारख्या कर्मचारी पदाधिकारी यांच्यामुळे शाळेचे संस्थेचे नाव उंचावर गेले अशांचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.शाळेच्या वतीने गणेशराव झरेकर सर यांनी मा.कपिलभैया आकात तसेच भूंबर सर यांचा शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी परीसरातील प्रतिष्ठीत नागरीक ,शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.प्रमुख पाहुणे प्रकाशआण्णा तांगडे ,श्री ह.भ.प. पांडूरंग महाराज आनंदे ,मधुकर बप्पा खरात , कैलाशराव कादे ,रामराव कौल्हे , एकनाथ शिंदे , ओंकार काटे , संभाजी सवणे , सुनिल खोडदे सर ( केंद्रप्रमुख कुं.पिंपळगाव, मोहन बानसाहेब , जाधव डी.एन. सर , वसंतराव सवणे सर , वसंतराव कोकाटे सर , आघाव साहेब बॕक मॕनेजर, मस्केसर( मु.अ.) ,सौ भामरे मॕडम( मु.अ.), मु.अ नाथाकाका तांगडे, भगवानराव तांगडे , राजेंद्र तांगडे ग्रा.पं. सदस्य परमेश्वर ,सौ.आनंदे ताई , बारहाते सर, मेसाजी गणकवार , किशोर मुन्नेमाणिक , नारायणकाका तांगडे ,बाबासाहेब तांगडे , राजेश भोकरे , सोपान राक्षे , मुस्ताक शेख , सुरेश भुंबर ,पंढरीनाथ भुंबर आदींची उपस्थिती होती.शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक गणेशराव झरेकर यांचा यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.कपिलभैया आकात यांनी सत्कार केला. यावेळी कु.साधना ,अनुजा ,अनुष्का ,अदिती तांगडे या विद्यार्थीनीनी स्वागतगीत गायन केले . कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवाजीराव आवचार सर यांनी केले .कार्यक्रमाचे आभार व्यंकटराव खंदारे सर यांनी मानले .1
- चाकणसारख्याच औद्योगिक वसाहती गुजरातला पळवणे व तेथील समस्यांवर तोडगा न काढता दुर्लक्ष करणे हेच महायुतीचे धोरण आहे. गोरगरीबांच्या तोंडाचा घास हिसकावून व स्वतःचा वैयक्तिक फायद्यासाठी महायुती सरकार महाराष्ट्राला ओरबाडून खात आहे. महाराष्ट्रातल्या अशा आणखी इंडस्ट्रीज राज्याबाहेर जाण्याआधीच मायबाप जनतेने सावध व्हावं.1
- Post by Shakil sheikh1
- Hoodrich - Mantha (Visualizer) is out now on YouTube1
- Jalna : Mantha वयोश्री योजने अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खत्यात अर्थसहाय्य वितरीत करा- मागणी....1
- तिड़ी पिंपळगाव नवरात्रि विशेष सेलू परभणी travel guide tidi pimoalgaon selu parbhani navratri1
- बिग बॉस winner सुरज चव्हाण बोलो होतो👑🔝❤️1
- नवरात्री उत्सव दिवस सहावा रंग लाल1