logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

IndiaNews 9Live Mumbai Vishal Sharma Journalist फिल्मी इंडस्ट्री मुंबई के दिग्गज देशभक्ति मनोज कुमार जी जिन्हें देशभक्ति के कारण भारत कुमार के नाम से भी जाना जाता है हमारे बीच नहीं रहे आज पंचतत्व में विलीन इंडिया न्यूज़ 9लाइव की पूरी इंडिया टीम (ICOP) बोर्ड की इंडिया टीम की तरफ से बहुत दुख हुआ इस खबर से और हम अपनी भावभिन्न श्रद्धांजलि अर्पित करते हैं प्रभु श्री हरि उन्हें बैकुंठ धाम में स्थान दें और परिवार को दुख सहने का साहस प्रदान करें ओम शांति मनोज कुमार नहीं रहे। एक ऐसा फिल्मकार जिन्होंने देश भक्ति और सम सामयिक विषयों की फिल्मों को बखूबी से कमर्शियल तरीके से प्रस्तुत किया। 60 और 70 के दशक के कांग्रेस राज में महंगाई , बेरोजगारी और बेईमानी इतने चरम पर थी कि इस विषय पर कई हिंदी फ़िल्में बन गई। मनोज कुमार देश की राजनीति और व्यवस्था से खूब परिचित थे इसलिए उन्होंने आपातकाल से पहले भी और बाद में भी इन विषयों पर कई फिल्में बनाई। यादगार फिल्म का इकतारा बोले तुन तुन, इकतारा बोले। इस फिल्म में भ्रष्ट व्यापारियों नेताओं के भ्रष्टाचार से पिसती जनता को खूब शानदार तरीके से रखा। रोटी कपड़ा और मकान मानव की बुनियादी जरूरत है और इसी नाम से उन्होंने फिल्म बनाई। बाकि जो बचा उसे महंगाई मार गई। राशन वाले लेन की लम्बाई मार गई। बेईमान फिल्म में मनोज गाते है-, न इज्जत की परवाह न फ़िक्र कोई अपमान की, जय बोलो बेईमान की। दस नम्बरी, शोर, उपकार सब में सम सामयिक सामाजिक राजनीतिक समस्याओं को उठाया। उनकी फिल्में देश भक्ति के आचरण का संदेश देती थी और वे इन फिल्मों में गीतों के माध्यम से भी ये संदेश देते थे। उपकार का गीत , मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती, तो एक तरह से राष्ट्रीय गीत बन चुका है। क्रांति उनकी बेहतरीन देशभक्ति वाली मसाला फिल्म है। मनोज कुमार सही में भारत कुमार थे इसलिए उन्होंने देव साहब, विनोद खन्ना, बलराज साहनी, की तरह ही इंदिरा गांधी द्वारा लगाए गए आपातकाल का विरोध किया तो सरकार ने उनकी फिल्म शोर और दस नंबरी को प्रतिबंधित कर दिया जबकि इन फिल्मों में सरकार के खिलाफ कुछ नहीं था। इंदिरा गांधी ने उन पर दबाव डाला कि वो आपातकाल को सही ठहराने के लिए एक फिल्म बनाए इस पर मनोज कुमार ने न केवल मन किया बल्कि इस फिल्म के लिए कहानी लिख रही अमृता प्रीतम को भी खूब फटकारा तो उन्होंने भी इस फिल्म की कहानी का लेखन बंद कर दिया था। इसका परिणाम मनोज को उनकी फिल्मों पर प्रतिबंध के रूप में झेलना पड़ा था। मनोज ने खूब सारी रोमांटिक और सस्पेंस थ्रिलर फिल्मों में भी काम किया था लेकिन उनको प्रसिद्धि देश भक्ति की फिल्मों से मिली। भारत कुमार को श्रद्धा सुमन और भाव भीनी श्रद्धांजलि 🙏 💐🪔😢

on 5 April
user_IndiaNews 9Live
IndiaNews 9Live
Journalist Mumbai, Maharashtra•
on 5 April
574ed002-fe9d-4da4-9fa3-847888383e38

IndiaNews 9Live Mumbai Vishal Sharma Journalist फिल्मी इंडस्ट्री मुंबई के दिग्गज देशभक्ति मनोज कुमार जी जिन्हें देशभक्ति के कारण भारत कुमार के नाम से भी जाना जाता है हमारे बीच नहीं रहे आज पंचतत्व में विलीन इंडिया न्यूज़ 9लाइव की पूरी इंडिया टीम (ICOP) बोर्ड की इंडिया टीम की तरफ से बहुत दुख हुआ इस खबर से और हम अपनी भावभिन्न श्रद्धांजलि अर्पित करते हैं प्रभु श्री हरि उन्हें बैकुंठ धाम में स्थान दें और परिवार को दुख सहने का साहस प्रदान करें ओम शांति मनोज कुमार नहीं रहे। एक ऐसा फिल्मकार जिन्होंने देश भक्ति और सम सामयिक विषयों की फिल्मों को बखूबी से कमर्शियल तरीके से प्रस्तुत किया। 60 और 70 के दशक के कांग्रेस राज में महंगाई , बेरोजगारी और बेईमानी इतने चरम पर थी कि इस विषय पर कई हिंदी फ़िल्में बन गई। मनोज कुमार देश की राजनीति और व्यवस्था से खूब परिचित थे इसलिए उन्होंने आपातकाल से पहले भी और बाद में भी इन विषयों पर कई फिल्में बनाई। यादगार फिल्म का इकतारा बोले तुन तुन, इकतारा बोले। इस फिल्म में भ्रष्ट व्यापारियों नेताओं के भ्रष्टाचार से पिसती जनता को खूब शानदार तरीके से रखा। रोटी कपड़ा और मकान मानव की बुनियादी जरूरत है और इसी नाम से उन्होंने फिल्म बनाई। बाकि जो बचा उसे महंगाई मार गई। राशन वाले लेन की लम्बाई मार गई। बेईमान फिल्म में मनोज गाते है-, न इज्जत की परवाह न फ़िक्र कोई अपमान की, जय बोलो बेईमान की। दस नम्बरी, शोर, उपकार सब में सम सामयिक सामाजिक राजनीतिक समस्याओं को उठाया। उनकी फिल्में देश भक्ति के आचरण का संदेश देती थी और वे इन फिल्मों में गीतों के माध्यम से भी ये संदेश देते थे। उपकार का गीत , मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती, तो एक तरह से राष्ट्रीय गीत बन चुका है। क्रांति उनकी बेहतरीन देशभक्ति वाली मसाला फिल्म है। मनोज कुमार सही में भारत कुमार थे इसलिए उन्होंने देव साहब, विनोद खन्ना, बलराज साहनी, की तरह ही इंदिरा गांधी द्वारा लगाए गए आपातकाल का विरोध किया तो सरकार ने उनकी फिल्म शोर और दस नंबरी को प्रतिबंधित कर दिया जबकि इन फिल्मों में सरकार के खिलाफ कुछ नहीं था। इंदिरा गांधी ने उन पर दबाव डाला कि वो आपातकाल को सही ठहराने के लिए एक फिल्म बनाए इस पर मनोज कुमार ने न केवल मन किया बल्कि इस फिल्म के लिए कहानी लिख रही अमृता प्रीतम को भी खूब फटकारा तो उन्होंने भी इस फिल्म की कहानी का लेखन बंद कर दिया था। इसका परिणाम मनोज को उनकी फिल्मों पर प्रतिबंध के रूप में झेलना पड़ा था। मनोज ने खूब सारी रोमांटिक और सस्पेंस थ्रिलर फिल्मों में भी काम किया था लेकिन उनको प्रसिद्धि देश भक्ति की फिल्मों से मिली। भारत कुमार को श्रद्धा सुमन और भाव भीनी श्रद्धांजलि 🙏 💐🪔😢

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 26 डिसेंबर जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता. मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. ​ पोलीस तपासात ​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. ​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​पोलीस प्रशासनाची भूमिका ​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: ​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. ​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे ​ ​ ​ ​
    1
    26 डिसेंबर जळगाव जिल्हा
जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना  पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या
मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील  प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता.
मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या
चिमुरडी पित्याने रागाच्या भरात   हत्या केल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
​ पोलीस तपासात 
​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल.
​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार 
​पोलीस प्रशासनाची भूमिका
​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की:
​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील.
​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का
सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट
* गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक 
* कायद्याचा पुरेसा धाक नसणे
* मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर 
जनजागृती 
* अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे 
चिमुरडी पित्याने रागाच्या भरात   हत्या केल्याचा संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
​ पोलीस तपासात 
​आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल.
​कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​पोलीस प्रशासनाची भूमिका
​पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की:
​हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील.
​घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का
सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट
* गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक 
* कायद्याचा पुरेसा धाक नसणे
* मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर 
जनजागृती 
* अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे
​
​
​
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • राज्यात लुटा लुट सुरु आहे.. हे जनतेच सरकार नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जनतेशी संवाद साधताना केला..
    1
    राज्यात लुटा लुट सुरु आहे.. हे जनतेच सरकार नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जनतेशी संवाद साधताना केला..
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    11 hrs ago
  • Aimim से टिकट मिलने के बाद Gallinews Bharat Saber Patel का धमाकेदार इंटरव्यू !
    1
    Aimim से टिकट मिलने के बाद Gallinews Bharat Saber Patel का धमाकेदार इंटरव्यू !
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    22 hrs ago
  • Post by Salma Shaikh
    4
    Post by Salma Shaikh
    user_Salma Shaikh
    Salma Shaikh
    अक्कलकुवा, नंदुरबार, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 तारखेला मनस्मृती दहन दिवस साजरा केला
    1
    वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 तारखेला मनस्मृती दहन दिवस साजरा केला
    user_Anand sahebrav bachhav
    Anand sahebrav bachhav
    Journalist Nandurbar, Maharashtra•
    6 hrs ago
  • आमदार राजेश राठोड यांचा भव्य सत्कार.
    1
    आमदार राजेश राठोड यांचा भव्य सत्कार.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Jalna, Jalna•
    10 hrs ago
  • आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून कट्ट्यावादीचा निधी निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावे आमदार अमोल खताळ केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचा सरकार आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये आपला आमदार असल्यामुळे विकास निधी हा पदवीधर आमदाराकडून नव्हे तर विधानसभा आमदाराकडूनच मिळू शकतो हे जनतेने लक्षात ठेवावं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम असल्यामुळे मी स्वतः प्रत्येक गावात पोहोचला असून विकास निधी ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलाय मात्र निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावं असं रोखठोक मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले तुम्हाला गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ 26 डिसेंबरला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर सरपंच राजेंद्र त्रिभुवन उपसरपंच अमोल वाळके शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे नगरसेविका साक्षी सूर्यवंशी माजी उपसरपंच आशा काळे संगीता पुंड सपना जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन सालके ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नाईक तुळशीराम सातपुते मच्छिंद्र सूर्यवंशी नारायण शिंदे यांचा अनेकांची उपस्थिती होती
    1
    आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून कट्ट्यावादीचा निधी निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावे आमदार अमोल खताळ
केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचा सरकार आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये आपला आमदार असल्यामुळे विकास निधी हा पदवीधर आमदाराकडून नव्हे तर विधानसभा आमदाराकडूनच मिळू शकतो हे जनतेने लक्षात ठेवावं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम असल्यामुळे मी स्वतः प्रत्येक गावात पोहोचला असून विकास निधी ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलाय मात्र निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावं असं रोखठोक मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले तुम्हाला गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ 26 डिसेंबरला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर सरपंच राजेंद्र त्रिभुवन उपसरपंच अमोल वाळके शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे नगरसेविका साक्षी सूर्यवंशी माजी उपसरपंच आशा काळे संगीता पुंड सपना जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन सालके ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नाईक तुळशीराम सातपुते मच्छिंद्र सूर्यवंशी नारायण शिंदे यांचा अनेकांची उपस्थिती होती
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    भिंगार, अहिल्यानगर•
    21 hrs ago
  • Post by Salma Shaikh
    2
    Post by Salma Shaikh
    user_Salma Shaikh
    Salma Shaikh
    अक्कलकुवा, नंदुरबार, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कीटकनाशक पिऊन तरुणाची आत्महत्या
    2
    कीटकनाशक पिऊन तरुणाची आत्महत्या
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.