सातारा जिल्हयातील शिरवळ परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०३ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी संपूर्ण सातारा व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षे कालावधीकरीता केले हद्दपार सातारा जिल्हयातील शिरवळ परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०३ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी संपूर्ण सातारा व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षे कालावधीकरीता केले हद्दपार सातारा जिल्हयामधील शिरवळ पोलीस ठाणे परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे टोळीचा प्रमुख ओंकार दत्तात्रय क्षिरसागर वय २५ वर्षे, टोळी सदस्य) २) वेदांत जितेंद्र जाधव वय २० वर्षे, ३) शुभम राजेंद्र भोई वय २१ वर्षे, सर्व रा शिरवळ ता खंडाळा जि सातारा यांचे टोळीवर दुखापत पोचवणे जबरी चोरी करणे, चोरी करणे, यांसारखे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने शिरवळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री महेश इंगळे, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा, पुणे जिल्हा हद्दीतुन हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री धन्यकुमार गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांनी केली होती. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचे टोळीवर दुखापत पोचवणे जबरी चोरी करणे, चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे खंडाळा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतून त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती. मा. निखील पिंगळे, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या टोळीची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा, पुणे जिल्हा हददीतुन ०१ वर्षे, कालावधीकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी गणेशोत्सव काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, शिरवळ पोलीस ठाणेकडील अंमलदार यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
सातारा जिल्हयातील शिरवळ परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०३ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी संपूर्ण सातारा व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षे कालावधीकरीता केले हद्दपार सातारा जिल्हयातील शिरवळ परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०३ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी संपूर्ण सातारा व पुणे जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षे कालावधीकरीता केले हद्दपार सातारा जिल्हयामधील शिरवळ पोलीस ठाणे परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे टोळीचा प्रमुख ओंकार दत्तात्रय क्षिरसागर वय २५ वर्षे, टोळी सदस्य) २) वेदांत जितेंद्र जाधव वय २० वर्षे, ३) शुभम राजेंद्र भोई वय २१ वर्षे, सर्व रा शिरवळ ता खंडाळा जि सातारा यांचे टोळीवर दुखापत पोचवणे जबरी चोरी करणे, चोरी करणे, यांसारखे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने शिरवळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री महेश इंगळे,
पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा, पुणे जिल्हा हद्दीतुन हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री धन्यकुमार गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांनी केली होती. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचे टोळीवर दुखापत पोचवणे जबरी चोरी करणे, चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे खंडाळा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतून त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती. मा.
निखील पिंगळे, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या टोळीची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा, पुणे जिल्हा हददीतुन ०१ वर्षे, कालावधीकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी गणेशोत्सव काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, शिरवळ पोलीस ठाणेकडील अंमलदार यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- खासदारांच्या ताफ्याला अडथळा आणल्याच्या आरोपावरून पुणेकराविरुद्ध गुन्हा; युवक काँग्रेसचा सवाल1
- मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews1
- बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.1