logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिकमध्ये सर्वांना प्रॉपर्टी कार्ड; महसूल शिबिरातून सेवांचा लाभ घ्यावा -मंत्री चंद्रकांत बावनकुळे नाशिक : शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आडगाव येथील महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर राहणाऱ्यांना कायदेशीर मालकीचा पुरावा मिळणार आहे. या कार्डमुळे कर्ज, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेमुळे नागरिकांना जिल्ह्यात कुठेही मालमत्ता नोंदणीची सुविधा मिळणार आहे.

6 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
6 hrs ago

नाशिकमध्ये सर्वांना प्रॉपर्टी कार्ड; महसूल शिबिरातून सेवांचा लाभ घ्यावा -मंत्री चंद्रकांत बावनकुळे नाशिक : शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आडगाव येथील महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर राहणाऱ्यांना कायदेशीर मालकीचा पुरावा मिळणार आहे. या कार्डमुळे कर्ज, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेमुळे नागरिकांना जिल्ह्यात कुठेही मालमत्ता नोंदणीची सुविधा मिळणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
    1
    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं। वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक ​​कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।
    4
    भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं।
वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक ​​कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर  मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी ​संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड ​चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ​ मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. ​ अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ​ _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ​जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.
    1
    राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी
​संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल
शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड
​चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
​
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या.
​
अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
​ _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ 
राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
​जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai
    2
    bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai
    user_Mohammed Wasim Siddiqui
    Mohammed Wasim Siddiqui
    Mechanic कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. – प्रतिनिधी : जयेश केवणे
    4
    प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.
– प्रतिनिधी : जयेश केवणे
    user_Jayesh Kevane रोखठोक
    Jayesh Kevane रोखठोक
    Voice of people Ambarnath, Thane•
    5 hrs ago
  • डॉ बाबा साहब अंबेडकर जी का फ़ोटो गंदा नहीं होना चाहिए। #viralvideoシ #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #मुंब्रा #NiteshRane #viral #babasahabambedkar @highlight Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate ROhit Singh Kalpana Surywanshi
    1
    डॉ बाबा साहब अंबेडकर जी का फ़ोटो गंदा नहीं होना चाहिए। #viralvideoシ #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #मुंब्रा #NiteshRane #viral #babasahabambedkar 
@highlight Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate ROhit Singh Kalpana Surywanshi
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सुल्तानपुर में शिकायतकर्ता परिवार पर हमला, महिला के कपड़े फाड़ने और मारपीट का आरोप न्यूज़: सुल्तानपुर के कादीपुर क्षेत्र में भ्रष्टाचार की शिकायत दर्ज कराने के बाद एक परिवार पर हमला किए जाने का मामला सामने आया है। आरोप है कि ग्राम प्रधान और उनके साथ आए कई लोगों ने घर में घुसकर परिवार के सदस्यों के साथ मारपीट की। पीड़ित पक्ष का दावा है कि महिला के कपड़े फाड़े गए, बच्चों को भी पीटा गया और पूरे परिवार को लाठी-डंडों व धारदार हथियारों से घायल किया गया। परिवार का आरोप है कि घटना के बाद स्थानीय पुलिस ने एफआईआर दर्ज नहीं की और न ही मेडिकल जांच कराई। पीड़ितों ने प्रशासन से निष्पक्ष जांच, कड़ी कार्रवाई और सुरक्षा की मांग की है। #Sultanpur #UPPolice #JusticeForVictim #Kadipur #CrimeNews #WomenSafety #BreakingNews #UttarPradesh #ViralNews #PoliceAction
    1
    सुल्तानपुर में शिकायतकर्ता परिवार पर हमला, महिला के कपड़े फाड़ने और मारपीट का आरोप
न्यूज़:
सुल्तानपुर के कादीपुर क्षेत्र में भ्रष्टाचार की शिकायत दर्ज कराने के बाद एक परिवार पर हमला किए जाने का मामला सामने आया है। आरोप है कि ग्राम प्रधान और उनके साथ आए कई लोगों ने घर में घुसकर परिवार के सदस्यों के साथ मारपीट की। पीड़ित पक्ष का दावा है कि महिला के कपड़े फाड़े गए, बच्चों को भी पीटा गया और पूरे परिवार को लाठी-डंडों व धारदार हथियारों से घायल किया गया।
परिवार का आरोप है कि घटना के बाद स्थानीय पुलिस ने एफआईआर दर्ज नहीं की और न ही मेडिकल जांच कराई। पीड़ितों ने प्रशासन से निष्पक्ष जांच, कड़ी कार्रवाई और सुरक्षा की मांग की है।
#Sultanpur #UPPolice #JusticeForVictim #Kadipur #CrimeNews #WomenSafety #BreakingNews #UttarPradesh #ViralNews #PoliceAction
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शिवर नगरी में श्री हनुमान जयंती के पावन अवसर पर संपूर्ण वातावरण भक्तिरस और आध्यात्मिक ऊर्जा से सराबोर हो गया। नगर के प्राचीन एवं जागृत श्री हनुमान मंदिर संस्थान में इस शुभ अवसर पर विविध धार्मिक कार्यक्रमों का भव्य आयोजन किया गया। सुबह से ही मंदिर परिसर में श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ पड़ी थी। हनुमान जयंती के मुख्य कार्यक्रम अंतर्गत शेगांव निवासी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे के प्रभावी कीर्तन का आयोजन किया गया। महाराज के ओजस्वी वाणी, भावपूर्ण भजन-कीर्तन और प्रेरणादायी प्रवचन ने उपस्थित भक्तों को मंत्रमुग्ध कर दिया। उनके कीर्तन के माध्यम से भक्तिरस की ऐसी अविरल धारा प्रवाहित हुई कि प्रत्येक श्रद्धालु श्रीराम-हनुमान नामस्मरण में लीन हो गया। कीर्तन के दौरान महाराज ने श्री हनुमान जी के आदर्श जीवन, त्याग, निष्ठा, सेवा और समर्पण पर विस्तार से प्रकाश डाला। उन्होंने बताया कि हनुमान जी केवल शक्ति के प्रतीक नहीं, बल्कि वे संयम, बुद्धिमत्ता, अनुशासन और निष्काम सेवा के सर्वोच्च उदाहरण हैं। महाराज ने युवाओं को संस्कारयुक्त जीवन जीने, व्यसनमुक्त रहने तथा माता-पिता का सम्मान करने का संदेश दिया। कार्यक्रम के दौरान “जय बजरंगबली”, “जय श्रीराम” के जयघोष से संपूर्ण मंदिर परिसर गूंज उठा। श्रद्धालुओं ने भजन-कीर्तन में सहभाग लेते हुए भक्तिरस का भरपूर आनंद लिया। कई भक्त भावविभोर हो गए, तो अनेक श्रद्धालु भक्ति में झूमते हुए नजर आए। हनुमान जयंती के अवसर पर मंदिर में विशेष पूजा-अर्चना, महाआरती एवं प्रसाद वितरण कार्यक्रम भी संपन्न हुआ। मंदिर संस्थान तथा आयोजन समिति की ओर से श्रद्धालुओं की सुविधा हेतु उचित व्यवस्था की गई थी। संपूर्ण कार्यक्रम शांतता, अनुशासन और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम के समापन पर मंदिर संस्थान एवं ग्रामवासियों की ओर से ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे का सम्मान कर उनका आभार व्यक्त किया गया। उपस्थित भक्तों ने कहा कि इस कीर्तन से उन्हें आध्यात्मिक शांति, सकारात्मक ऊर्जा तथा जीवन में नई प्रेरणा प्राप्त हुई। शिवर नगरी में आयोजित यह हनुमान जयंती उत्सव भक्तों के लिए एक अविस्मरणीय अनुभव बन गया और पूरे नगर में धार्मिक चेतना का संचार हुआ।
    1
    शिवर नगरी में श्री हनुमान जयंती के पावन अवसर पर संपूर्ण वातावरण भक्तिरस और आध्यात्मिक ऊर्जा से सराबोर हो गया। नगर के प्राचीन एवं जागृत श्री हनुमान मंदिर संस्थान में इस शुभ अवसर पर विविध धार्मिक कार्यक्रमों का भव्य आयोजन किया गया। सुबह से ही मंदिर परिसर में श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ पड़ी थी।
हनुमान जयंती के मुख्य कार्यक्रम अंतर्गत शेगांव निवासी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे के प्रभावी कीर्तन का आयोजन किया गया। महाराज के ओजस्वी वाणी, भावपूर्ण भजन-कीर्तन और प्रेरणादायी प्रवचन ने उपस्थित भक्तों को मंत्रमुग्ध कर दिया। उनके कीर्तन के माध्यम से भक्तिरस की ऐसी अविरल धारा प्रवाहित हुई कि प्रत्येक श्रद्धालु श्रीराम-हनुमान नामस्मरण में लीन हो गया।
कीर्तन के दौरान महाराज ने श्री हनुमान जी के आदर्श जीवन, त्याग, निष्ठा, सेवा और समर्पण पर विस्तार से प्रकाश डाला। उन्होंने बताया कि हनुमान जी केवल शक्ति के प्रतीक नहीं, बल्कि वे संयम, बुद्धिमत्ता, अनुशासन और निष्काम सेवा के सर्वोच्च उदाहरण हैं। महाराज ने युवाओं को संस्कारयुक्त जीवन जीने, व्यसनमुक्त रहने तथा माता-पिता का सम्मान करने का संदेश दिया।
कार्यक्रम के दौरान “जय बजरंगबली”, “जय श्रीराम” के जयघोष से संपूर्ण मंदिर परिसर गूंज उठा। श्रद्धालुओं ने भजन-कीर्तन में सहभाग लेते हुए भक्तिरस का भरपूर आनंद लिया। कई भक्त भावविभोर हो गए, तो अनेक श्रद्धालु भक्ति में झूमते हुए नजर आए।
हनुमान जयंती के अवसर पर मंदिर में विशेष पूजा-अर्चना, महाआरती एवं प्रसाद वितरण कार्यक्रम भी संपन्न हुआ। मंदिर संस्थान तथा आयोजन समिति की ओर से श्रद्धालुओं की सुविधा हेतु उचित व्यवस्था की गई थी। संपूर्ण कार्यक्रम शांतता, अनुशासन और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ।
कार्यक्रम के समापन पर मंदिर संस्थान एवं ग्रामवासियों की ओर से ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे का सम्मान कर उनका आभार व्यक्त किया गया। उपस्थित भक्तों ने कहा कि इस कीर्तन से उन्हें आध्यात्मिक शांति, सकारात्मक ऊर्जा तथा जीवन में नई प्रेरणा प्राप्त हुई।
शिवर नगरी में आयोजित यह हनुमान जयंती उत्सव भक्तों के लिए एक अविस्मरणीय अनुभव बन गया और पूरे नगर में धार्मिक चेतना का संचार हुआ।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.