हाणेगाव येथील भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया जनजागृती मोहीम संपन्न भारतीय रिझर्वब्यांक ऑफ इंडिया जनजागृती मोहिमे संपन्न देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी हनेगाव तालुका देगलूर येथे महिला जागतिक दिन या निमित्य आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी हनेगाव येथील सरपंच 8 मार्च जागतिक महिला दि ग्रामपंचायत कार्यालय हनेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी शारदा देवी राठोड या अध्यक्ष होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानवी हक्क अभियानाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले प्रियंका ताई राठोड संगीता वाघमारे प्राध्यापक शंकर राठोड सामाजिक कार्यकर्ते अशोक गवरे व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या क्रिसील फाउंडेशन च्या माध्यमातून बिलोली CFL सेंटरचे देगलूर FC संगीता वाघमारे हे उपस्थित होते आर्थिक साक्षरता म्हणजेच प्रधान मंत्री सुरक्षा विमा जीवन ज्योती विमा अटल पेन्शन डिजिटल व्यवहार तसेच तक्रार निवारण प्रणाली याबद्दल माहिती देऊन फॉर्म भरण्यात आले या कॅम्प मध्ये बँक खात्याची Rekyc,CKYC Apy आणि करण्यात आले तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि तसेच डिजिटल अरेस्ट, तक्रार निवरण प्रणाली, पेन्शन, PPF देखील सांगण्यात आले आले.
हाणेगाव येथील भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया जनजागृती मोहीम संपन्न भारतीय रिझर्वब्यांक ऑफ इंडिया जनजागृती मोहिमे संपन्न देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी हनेगाव तालुका देगलूर येथे महिला जागतिक दिन या निमित्य आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी हनेगाव येथील सरपंच 8 मार्च जागतिक महिला दि ग्रामपंचायत कार्यालय हनेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी शारदा देवी राठोड या अध्यक्ष होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानवी हक्क अभियानाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र गवाले प्रियंका ताई राठोड संगीता वाघमारे प्राध्यापक शंकर राठोड सामाजिक कार्यकर्ते अशोक गवरे व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या क्रिसील फाउंडेशन च्या माध्यमातून बिलोली CFL सेंटरचे देगलूर FC संगीता वाघमारे हे उपस्थित होते आर्थिक साक्षरता म्हणजेच प्रधान मंत्री सुरक्षा विमा जीवन ज्योती विमा अटल पेन्शन डिजिटल व्यवहार तसेच तक्रार निवारण प्रणाली याबद्दल माहिती देऊन फॉर्म भरण्यात आले या कॅम्प मध्ये बँक खात्याची Rekyc,CKYC Apy आणि करण्यात आले तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि तसेच डिजिटल अरेस्ट, तक्रार निवरण प्रणाली, पेन्शन, PPF देखील सांगण्यात आले आले.
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4
- मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते2
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by Nanded_71