logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! ​कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! ​कुही (विशेष प्रतिनिधी): कुही तालुका कृषी कार्यालयाकडून सन २०२५-२०२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा संशय शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ​काय आहे प्रकरण? तालुका कृषी कार्यालयामार्फत कुही तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरासाठी जेवणाचा खर्च ₹४,८०० (आलूभात, कढी, जिलेबी) आणि प्रत्येकी ₹८,८२३ किमतीच्या साहित्य किटचे वाटप केल्याचे दाखवले गेले आहे. या किटमध्ये फ्लॅक्स बॅनर (₹५०८), माहिती पुस्तिका (₹९५), बॉलपेन (₹१०), फोल्डर फाईल (₹३८), नोटपॅड (₹५९), मार्कर पेन (₹२३), रजिस्टर (₹६५) आणि स्केच पेन (₹२३) यांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. ​कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि गावांची यादी: ​वग: १२ शिबिरे – जेवण खर्च ₹५७,६०० ​अडम: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​नवरगाव: ४ शिबिरे ​खुर्षेपार: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​सिल्ली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​आवरमारा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​चिखली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​विरखंडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​वेळगाव: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​गोन्हा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​मांगली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​पारडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​कऱ्हाडला: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​या सर्व गावांमध्ये प्रत्येक शिबिरासाठी ₹८,८२३ चे साहित्य वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. ​बोगस वाहतूक बिलांचाही प्रकार! एवढेच नव्हे तर 'पानी फाउंडेशन'च्या कामासाठी वडेगाव (काळे) ते कुही आणि सोनपुरी ते कुही या मार्गावर 'कृषी ताई' महिलांना मॅटाडोरने आणले असताना, त्याच्याऐवजी बसचे जास्त भाडे दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचेही समोर आले आहे. ​शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन: शासनाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कृषी अधिकारी अशा प्रकारे लाटत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कुही तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. ​या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लवकरच तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि युवकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (मोर्चीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.) ​– संजय अतकरी, PTN न्यूज, कुही.

2 days ago
user_Sanjay bhagawan atkari
Sanjay bhagawan atkari
Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
2 days ago

कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! ​कुही तालुका कृषी कार्यालयात लाखांचा भ्रष्टाचार? शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली बोगस बिलांचा सुळसुळाट! ​कुही (विशेष प्रतिनिधी): कुही तालुका कृषी कार्यालयाकडून सन २०२५-२०२६ या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबिरांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा संशय शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ​काय आहे प्रकरण? तालुका कृषी कार्यालयामार्फत कुही तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरासाठी जेवणाचा खर्च ₹४,८०० (आलूभात, कढी, जिलेबी) आणि प्रत्येकी ₹८,८२३ किमतीच्या साहित्य किटचे वाटप केल्याचे दाखवले गेले आहे. या किटमध्ये फ्लॅक्स बॅनर (₹५०८), माहिती पुस्तिका (₹९५), बॉलपेन (₹१०), फोल्डर फाईल (₹३८), नोटपॅड (₹५९), मार्कर पेन (₹२३), रजिस्टर (₹६५) आणि स्केच पेन (₹२३) यांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. ​कागदोपत्री दाखवलेला खर्च आणि गावांची यादी: ​वग: १२ शिबिरे – जेवण खर्च ₹५७,६०० ​अडम: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​नवरगाव: ४ शिबिरे ​खुर्षेपार: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​सिल्ली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​आवरमारा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​चिखली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​विरखंडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​वेळगाव: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​गोन्हा: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​मांगली: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​पारडी: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​कऱ्हाडला: ४ शिबिरे – जेवण खर्च ₹१९,२०० ​या सर्व गावांमध्ये प्रत्येक शिबिरासाठी ₹८,८२३ चे साहित्य वाटप केल्याचे दाखवून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. ​बोगस वाहतूक बिलांचाही प्रकार! एवढेच नव्हे तर 'पानी फाउंडेशन'च्या कामासाठी वडेगाव (काळे) ते कुही आणि सोनपुरी ते कुही या मार्गावर 'कृषी ताई' महिलांना मॅटाडोरने आणले असताना, त्याच्याऐवजी बसचे जास्त भाडे दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचेही समोर आले आहे. ​शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन: शासनाचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा कृषी अधिकारी अशा प्रकारे लाटत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कुही तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. ​या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी लवकरच तालुका कृषी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि युवकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (मोर्चीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.) ​– संजय अतकरी, PTN न्यूज, कुही.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बोदरा येथिल मेन रोडवरील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू ग्रामपंचायत कमेठी व तंटामुक्त. समितीच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम
    4
    बोदरा येथिल मेन रोडवरील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू 
 ग्रामपंचायत कमेठी व तंटामुक्त. समितीच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    21 min ago
  • *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार* गोंदिया - पत्रकारांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.बिंबिसार शहारे यांची तालुका अध्यक्षपदी,गुणाजी शहारे उपाध्यक्षपदी,सुरेश जीभकाटे सचिवपदी,प्रशांत ऊके कोषाध्यक्षपदी,स्वप्नील ऊके मीडिया प्रमुखपदी तर चेतन समरीत यांची संघटकपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष रामलाल शहारे,जिल्हा सचिव अरुण बन्नाटे,जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ठलाल व जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिगंबर नंदेश्वर उपस्थित होते.तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या,सुरक्षा, शासकीय सुविधा व न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच पत्रकारांमध्ये एकोपा वाढवून सक्षम,निर्भीड व जबाबदार पत्रकारितेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
    4
    *गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार
*गोंदिया - व्हॉइस ऑफ मीडिया अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी गठीत,बिंबिसार शहारे अध्यक्षपदी,पत्रकारांच्या हक्क व सुरक्षेसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार*
गोंदिया - पत्रकारांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची अर्जुनी/मोरगाव तालुका कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.बिंबिसार शहारे यांची तालुका अध्यक्षपदी,गुणाजी शहारे उपाध्यक्षपदी,सुरेश जीभकाटे सचिवपदी,प्रशांत ऊके कोषाध्यक्षपदी,स्वप्नील ऊके मीडिया प्रमुखपदी तर चेतन समरीत यांची संघटकपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष रामलाल शहारे,जिल्हा सचिव अरुण बन्नाटे,जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ठलाल व जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिगंबर नंदेश्वर उपस्थित होते.तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या,सुरक्षा, शासकीय सुविधा व न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच पत्रकारांमध्ये एकोपा वाढवून सक्षम,निर्भीड व जबाबदार पत्रकारितेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
    user_CHETAN SAMRIT
    CHETAN SAMRIT
    Social worker अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल Rok Tok hindustan news मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल मुंब्रा में बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की ओर से जश्ने ईद मिलादुन्नबी का आयोजन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में लोगों ने शिरकत की और मोहब्बत, भाईचारे एवं इंसानियत का पैगाम दिया। #EidMiladUnNabi #Mumbra #BismillahNiyazCommittee #JashneEidMilad #RokTokHindustanNews #रोकटोकहिंदुस्तान
    1
    मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल Rok Tok hindustan news
मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल
मुंब्रा में बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की ओर से जश्ने ईद मिलादुन्नबी का आयोजन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में लोगों ने शिरकत की और मोहब्बत, भाईचारे एवं इंसानियत का पैगाम दिया।
#EidMiladUnNabi #Mumbra #BismillahNiyazCommittee #JashneEidMilad #RokTokHindustanNews #रोकटोकहिंदुस्तान
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • स्थानीय लोगों के अनुसार यह स्थान गांव का महत्वपूर्ण टी-पॉइंट है, जहां छोटे-बड़े सामाजिक कार्यक्रम आयोजित होते हैं तथा वाहनों की आवाजाही और पार्किंग के लिए भी इसका उपयोग किया जाता है। ग्रामवासियों का कहना है कि ग्राम पंचायत प्रशासन को इस निर्माण कार्य की जानकारी होने के बावजूद कार्य रोकने के लिए तत्काल कार्रवाई नहीं की जा रही है। अब ग्रामीणों ने प्रशासन से जमीन की मोजणी, निर्माण की अनुमति की जांच और यदि अतिक्रमण पाया जाए तो अनधिकृत निर्माण हटाने की मांग की है। इन आरोपों की स्वतंत्र रूप से प्रशासनिक
    1
    स्थानीय लोगों के अनुसार यह स्थान गांव का महत्वपूर्ण टी-पॉइंट है, जहां छोटे-बड़े सामाजिक कार्यक्रम आयोजित होते हैं तथा वाहनों की आवाजाही और पार्किंग के लिए भी इसका उपयोग किया जाता है।
ग्रामवासियों का कहना है कि ग्राम पंचायत प्रशासन को इस निर्माण कार्य की जानकारी होने के बावजूद कार्य रोकने के लिए तत्काल कार्रवाई नहीं की जा रही है। अब ग्रामीणों ने प्रशासन से जमीन की मोजणी, निर्माण की अनुमति की जांच और यदि अतिक्रमण पाया जाए तो अनधिकृत निर्माण हटाने की मांग की है।
इन आरोपों की स्वतंत्र रूप से प्रशासनिक
    user_Town news
    Town news
    Media company गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जश्मे ईद मिलादुन्नबी आर्वी मे शानदार रैली शहर कमिटी आर्वी
    1
    जश्मे ईद मिलादुन्नबी आर्वी  मे शानदार रैली शहर कमिटी आर्वी
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचा संताप: गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे." गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही. माजी सरपंचांची प्रतिक्रिया: या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते. ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती: कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.
    1
    कोसमटोला येथे विकासाची वानवा: रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ त्रस्त
नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे
ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या कोसमटोला येथील नागरिकांची बिकट परिस्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
कोसमटोला (स्थानिक वृत्त): ग्रामपंचायत आसोली अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक २ मधील कोसमटोला गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गावातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे चालढकल धोरण यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचा संताप:
गावातील नागरिक धनराज सिताराम बोपचे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी चौरागडे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून एक लाखाचा निधी देऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे."
गावात सांडपाण्याची योग्य सोय नसल्याने पाणी रस्त्यावर साचते, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची कमतरता किंवा इतर कारणांमुळे यावर कोणताही ठोस उपाय काढण्यात आलेला नाही.
माजी सरपंचांची प्रतिक्रिया:
या संदर्भात बोलताना कोसमटोलाचे माजी सरपंच सुनील चंद्रकुमार खोब्रागडे यांनी सांगितले की, "२०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि आमचा कार्यकाळ संपला. आमच्या काळात एमआरजीएस (MRGS) अंतर्गत खडीकरण व सिमेंट रस्त्यांची अनेक कामे मंजूर झाली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून एमआरजीएसच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे आणि मस्टर न निघाल्यामुळे गावातील सर्व रस्त्यांची कामे आणि पर्यायाने गावाचा विकास पूर्णपणे थांबला आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, दलित वस्तीसह इतर भागांमधील रस्ते अत्यंत खराब असून, चिखल, खड्डे आणि दूषित वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळी चिखलातून वाट काढत येणे, गाड्या-घोड्या आणणे आणि गर्भवती महिला किंवा लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे अत्यंतिक कठीण झाले आहे. अनेकदा मुख्य रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर वाहने उभी करून चिखलातून चालत घरी जावे लागते.
ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती:
कोसमटोला येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला तीव्र शब्दांत आवाहन केले आहे की, गावातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था लवकरात लवकर लक्षात घेऊन, तसेच रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि गावकऱ्यांना या नरकयातनेतून मुक्त करावे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • इस्लामिक संस्कृती-परंपरेची माहिती देण्यासाठी महिलांसाठी अभिनव उपक्रम सिरातुन्नबी कमिटीचा पुढाकार; ३६ महिला व मुलींचा सहभाग — गुणवंतांना आकर्षक भेटवस्तूंचे वितरण साकोली : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त समाजातील महिला व मुलींमध्ये इस्लामिक संस्कृती, परंपरा आणि धार्मिक ज्ञानाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने साकोली शहरातील सिरातुन्नबी कमिटीच्या वतीने यंदा अभिनव इस्लामिक स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. समाजातील महिलांना धार्मिक परंपरा व इस्लामच्या मूलभूत शिकवणीची माहिती मिळावी, तसेच त्यांच्यात ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. दि. २१ ऑगस्ट रोजी गौसिया अरबी मदरसा येथे इस्लामिक धर्म व परंपरेवर आधारित प्रश्नांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत शहरातील तब्बल ३६ महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षेच्या निकालाबाबत महिला वर्गात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी गौसिया अरबी मदरसा परिसरात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात गुणवंत विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या फरहत कलीम अंसारी यांना फ्रिज, द्वितीय क्रमांकाच्या अमरीन अजीज कुरेशी यांना वॉशिंग मशीन, तर तृतीय क्रमांकाच्या आफरीन फजील खान यांना मिक्सर मशीन भेट देण्यात आले. नवाबजंहा वहीद शेख, हज्जन शिबा सलीम खान, हज्जन रशीदा बेगम, सायरा नईम अली आणि जकिया इकबाल सैयद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या अभिनव उपक्रमाचे समाजातील विविध घटकांकडून कौतुक करण्यात आले.
    1
    इस्लामिक संस्कृती-परंपरेची माहिती देण्यासाठी महिलांसाठी अभिनव उपक्रम
सिरातुन्नबी कमिटीचा पुढाकार; ३६ महिला व मुलींचा सहभाग — गुणवंतांना आकर्षक भेटवस्तूंचे वितरण
साकोली : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त समाजातील महिला व मुलींमध्ये इस्लामिक संस्कृती, परंपरा आणि धार्मिक ज्ञानाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने साकोली शहरातील सिरातुन्नबी कमिटीच्या वतीने यंदा अभिनव इस्लामिक स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. समाजातील महिलांना धार्मिक परंपरा व इस्लामच्या मूलभूत शिकवणीची माहिती मिळावी, तसेच त्यांच्यात ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
दि. २१ ऑगस्ट रोजी गौसिया अरबी मदरसा येथे इस्लामिक धर्म व परंपरेवर आधारित प्रश्नांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत शहरातील तब्बल ३६ महिला व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षेच्या निकालाबाबत महिला वर्गात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी गौसिया अरबी मदरसा परिसरात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात गुणवंत विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या फरहत कलीम अंसारी यांना फ्रिज, द्वितीय क्रमांकाच्या अमरीन अजीज कुरेशी यांना वॉशिंग मशीन, तर तृतीय क्रमांकाच्या आफरीन फजील खान यांना मिक्सर मशीन भेट देण्यात आले.
नवाबजंहा वहीद शेख, हज्जन शिबा सलीम खान, हज्जन रशीदा बेगम, सायरा नईम अली आणि जकिया इकबाल सैयद यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या अभिनव उपक्रमाचे समाजातील विविध घटकांकडून कौतुक करण्यात आले.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    28 min ago
  • जश्मे ईद मिलादुन्नबी अवसर पर गवर्नमेंट हॉस्पिटल फल वाटप
    1
    जश्मे ईद मिलादुन्नबी अवसर पर गवर्नमेंट हॉस्पिटल फल वाटप
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए- मिलादुन्नबी उत्सवानिमित्त दत्तापूर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. आकर्षक देखावे, सजावट आणि सर्वत्र फडकणारे हिरवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आठवडी बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ती प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत विविध मार्गांवरून पुढे धामणगांव रेल्वे शहराच्या दिशेने आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत होती. धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीतील आकर्षक धार्मिक देखावे, सुंदर सजावट आणि विविध प्रकारच्या कलात्मक रचना उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली बालके, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अनेक बालकांनी सुंदर पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. मिरवणुकीमध्ये युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी हिरवे झेंडे फडकताना दिसत होते. विविध ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा फलक, पोस्टर आणि सजावटीमुळे मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण मार्गावर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. याच भावनेतून मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते. मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. मिरवणुकीत लहान बालकांपासून युवक, महिला आणि वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे आठवडी बाजार ते धामणगांव रेल्वे मार्गावर ईद-ए-मिलादुन्नबी उत्साह आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* *💥आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग* *💥ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो* *💥शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन* *💥दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते* *✍️सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* *7350846789 /WhatsApp 8421078244* *
    1
    आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* 
आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन
आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए- मिलादुन्नबी उत्सवानिमित्त दत्तापूर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. आकर्षक देखावे, सजावट आणि सर्वत्र फडकणारे हिरवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आठवडी बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ती प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत विविध मार्गांवरून पुढे धामणगांव रेल्वे शहराच्या दिशेने आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत होती. धार्मिक घोषणांनी  परिसर दुमदुमून गेला होता.
मिरवणुकीतील आकर्षक धार्मिक देखावे, सुंदर सजावट आणि विविध प्रकारच्या कलात्मक रचना उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली बालके, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अनेक बालकांनी सुंदर पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. मिरवणुकीमध्ये युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला.
मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी हिरवे झेंडे फडकताना दिसत होते. विविध ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा फलक, पोस्टर आणि सजावटीमुळे मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण मार्गावर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. याच भावनेतून मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते. मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.
मिरवणुकीत लहान बालकांपासून युवक, महिला आणि वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे आठवडी बाजार ते धामणगांव रेल्वे मार्गावर ईद-ए-मिलादुन्नबी उत्साह आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
*💥आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* 
*💥आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग* 
*💥ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो* 
*💥शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन* 
*💥दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते* 
*✍️सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* 
*7350846789 /WhatsApp 8421078244*
*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.