logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्रीक्षेत्र मायंबा (सावरगाव) ते श्रीक्षेत्र वेरूळ या 170 किलोमीटरच्या भव्य कावड यात्रेचा चार दिवसांचा भक्तिमय प्रवास पूर्ण होत असून, 28 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ही यात्रा वेरूळ येथील नाथाश्रमात मोठ्या उत्साहात दाखल होणार आहे. सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ भगवान यांच्या कृपाशीर्वादाने निघालेल्या या यात्रेत 50 हून अधिक नाथभक्त पवित्र कावड खांद्यावर घेऊन सहभागी झाले आहेत. 25 जुलै रोजी श्रीक्षेत्र मायंबा येथून "सद्गुरू अक्काताई महाराज की जय" आणि "मच्छिंद्रनाथ भगवान की जय" या जयघोषात यात्रेला प्रारंभ झाला. संपूर्ण मार्गावर ग्रामस्थांनी कावडधारकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर, तसेच चहापान, फराळ, महाप्रसाद आणि अन्नदानाच्या माध्यमातून यात्रेकरूंची सेवा करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. नाथ संप्रदायात कावड यात्रा ही तपश्चर्या, समर्पण आणि गुरूभक्तीचे प्रतीक मानली जाते. भिक्षा, अन्नदान आणि सेवा या परंपरांचा संदेश देणारी ही यात्रा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेरूळ येथे धार्मिक उत्साहात पार पडणार असून, नाथाश्रमात दर्शनासाठी आणि यात्रेच्या स्वागतासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

2 hrs ago
user_Marathi News Point
Marathi News Point
Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

श्रीक्षेत्र मायंबा (सावरगाव) ते श्रीक्षेत्र वेरूळ या 170 किलोमीटरच्या भव्य कावड यात्रेचा चार दिवसांचा भक्तिमय प्रवास पूर्ण होत असून, 28 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ही यात्रा वेरूळ येथील नाथाश्रमात मोठ्या उत्साहात दाखल होणार आहे. सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ भगवान यांच्या कृपाशीर्वादाने निघालेल्या या यात्रेत 50

098a7656-2f3d-4596-8ba9-b3e0a5a18c87

हून अधिक नाथभक्त पवित्र कावड खांद्यावर घेऊन सहभागी झाले आहेत. 25 जुलै रोजी श्रीक्षेत्र मायंबा येथून "सद्गुरू अक्काताई महाराज की जय" आणि "मच्छिंद्रनाथ भगवान की जय" या जयघोषात यात्रेला प्रारंभ झाला. संपूर्ण मार्गावर ग्रामस्थांनी कावडधारकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर, तसेच चहापान, फराळ, महाप्रसाद आणि अन्नदानाच्या माध्यमातून यात्रेकरूंची सेवा

8d06b9b1-452a-45d2-a268-0b6fcd6417a0

करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. नाथ संप्रदायात कावड यात्रा ही तपश्चर्या, समर्पण आणि गुरूभक्तीचे प्रतीक मानली जाते. भिक्षा, अन्नदान आणि सेवा या परंपरांचा संदेश देणारी ही यात्रा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेरूळ येथे धार्मिक उत्साहात पार पडणार असून, नाथाश्रमात दर्शनासाठी आणि यात्रेच्या स्वागतासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वाद मिटविण्यासाठी बोलावल्यानंतर एका तरुणची चाकू मारून हत्या करण्यात आली. या घटनेत माजी नगरसेवकाच्या मुलांसह एकूण साता जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हत्याचा प्रयत्न करण्याचे आरोप या गुन्ह्यांत समाविष्ट आहेत. घटना स्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून मृत्यू पावलेल्या तरुणांचे पंचनामाचे काम पूर्ण केले. तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
    1
    महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वाद मिटविण्यासाठी बोलावल्यानंतर एका तरुणची चाकू मारून हत्या करण्यात आली. या घटनेत माजी नगरसेवकाच्या मुलांसह एकूण साता जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हत्याचा प्रयत्न करण्याचे आरोप या गुन्ह्यांत समाविष्ट आहेत. घटना स्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून मृत्यू पावलेल्या तरुणांचे पंचनामाचे काम पूर्ण केले. तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि देशभरातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरात रविवारी, 26 जुलै रोजी भव्य तिरंगा मार्च काढण्यात आला. भारत मातेच्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शहरवासीय, तरुण, महिला, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. या आंदोलनात सहभागी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता हातात केवळ राष्ट्रध्वज तिरंगा, महापुरुषांचे फ्लेक्स आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करणारे फलक घेतले होते. विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी सर्व जण काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. या वेळी 'केंद्र सरकार हाय हाय...', 'मोदी सरकार हाय हाय...' आणि 'विद्यार्थ्यांवर आणि माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...' अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मांडली. या तिरंगा मार्चमध्ये शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी मंत्री अनिस पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, सीपीआय नेते कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी आमदार नामदेवराव पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, राशीद मामू, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जगन्नाथ काळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, रेखा वाहटूळे, विद्या गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    2
    दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि देशभरातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरात रविवारी, 26 जुलै रोजी भव्य तिरंगा मार्च काढण्यात आला. भारत मातेच्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शहरवासीय, तरुण, महिला, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले.

या आंदोलनात सहभागी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता हातात केवळ राष्ट्रध्वज तिरंगा, महापुरुषांचे फ्लेक्स आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करणारे फलक घेतले होते. विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी सर्व जण काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. या वेळी 'केंद्र सरकार हाय हाय...', 'मोदी सरकार हाय हाय...' आणि 'विद्यार्थ्यांवर आणि माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...' अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मांडली.

या तिरंगा मार्चमध्ये शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी मंत्री अनिस पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, सीपीआय नेते कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी आमदार नामदेवराव पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, राशीद मामू, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जगन्नाथ काळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, रेखा वाहटूळे, विद्या गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिशोर तालुका झालाच पाहिजे, असा ठाम इशारा देत हर्षवर्धन दादा जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पिशोरला तालुक्याचा दर्जा न मिळाल्यास पुढील पाऊल उचलणार असल्याचे सांगत हर्षवर्धन जाधव यांनी कडक इशारा दिला आहे.
    1
    पिशोर तालुका झालाच पाहिजे, असा ठाम इशारा देत हर्षवर्धन दादा जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पिशोरला तालुक्याचा दर्जा न मिळाल्यास पुढील पाऊल उचलणार असल्याचे सांगत हर्षवर्धन जाधव यांनी कडक इशारा दिला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भक्ती एक्सट्रॅक्शन प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीतील २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही चोरी २३ जुलैच्या रात्री घडली होती. भक्ती एक्सट्रॅक्शन प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमधून सोयाबीन चोरी झाल्याची तक्रार कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. चंदनझिरा पोलिसांनी त्वरित कारवाई करून टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आणखी धान्य चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
    1
    जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भक्ती एक्सट्रॅक्शन प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीतील २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही चोरी २३ जुलैच्या रात्री घडली होती. भक्ती एक्सट्रॅक्शन प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमधून सोयाबीन चोरी झाल्याची तक्रार कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. चंदनझिरा पोलिसांनी त्वरित कारवाई करून टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आणखी धान्य चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. बैठकी दरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळेस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्यांवर सविस्तर माहिती दिली. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या बैठकीत सहभागी होऊन समस्यांवर चर्चा केली. बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचे मूल्यांकन करणे आणि नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे होता.
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. बैठकी दरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळेस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्यांवर सविस्तर माहिती दिली. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या बैठकीत सहभागी होऊन समस्यांवर चर्चा केली. बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचे मूल्यांकन करणे आणि नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे होता.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी अनुसूचित जात (SC) च्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याची आणि सध्याचे आरक्षण सुरक्षित ठेवण्याची प्रमुख मागणी पूर्ण करण्यासाठी एक विशाल आणि प्रचंड आंदोलन केले. राज्य कार्याध्यक्ष बाबुराव दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पार्टीच्या मुख्य शिष्टमंडळाने जिल्हाधिकारीशी भेट घेऊन त्यांना ज्ञापन सादर केले आणि सरकारला चेतावणी दिली की जर या निर्णयाला त्वरित परत घेतले गेले नाही तर राज्यभरात उग्र जनआंदोलन उभारण्यात येईल. या आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. त्यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि त्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला त्वरित पाऊल उचलण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे सरकारला निश्चितपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. आता पाहायचे की सरकार या गंभीर मागणीवर कोणते पाऊल उचलते.
    1
    आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी अनुसूचित जात (SC) च्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याची आणि सध्याचे आरक्षण सुरक्षित ठेवण्याची प्रमुख मागणी पूर्ण करण्यासाठी एक विशाल आणि प्रचंड आंदोलन केले. राज्य कार्याध्यक्ष बाबुराव दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पार्टीच्या मुख्य शिष्टमंडळाने जिल्हाधिकारीशी भेट घेऊन त्यांना ज्ञापन सादर केले आणि सरकारला चेतावणी दिली की जर या निर्णयाला त्वरित परत घेतले गेले नाही तर राज्यभरात उग्र जनआंदोलन उभारण्यात येईल.

या आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. त्यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि त्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला त्वरित पाऊल उचलण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे सरकारला निश्चितपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. आता पाहायचे की सरकार या गंभीर मागणीवर कोणते पाऊल उचलते.
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    2 hrs ago
  • श्रीक्षेत्र मायंबा (सावरगाव) ते श्रीक्षेत्र वेरूळ या 170 किलोमीटरच्या भव्य कावड यात्रेचा चार दिवसांचा भक्तिमय प्रवास पूर्ण होत असून, 28 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ही यात्रा वेरूळ येथील नाथाश्रमात मोठ्या उत्साहात दाखल होणार आहे. सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ भगवान यांच्या कृपाशीर्वादाने निघालेल्या या यात्रेत 50 हून अधिक नाथभक्त पवित्र कावड खांद्यावर घेऊन सहभागी झाले आहेत. 25 जुलै रोजी श्रीक्षेत्र मायंबा येथून "सद्गुरू अक्काताई महाराज की जय" आणि "मच्छिंद्रनाथ भगवान की जय" या जयघोषात यात्रेला प्रारंभ झाला. संपूर्ण मार्गावर ग्रामस्थांनी कावडधारकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर, तसेच चहापान, फराळ, महाप्रसाद आणि अन्नदानाच्या माध्यमातून यात्रेकरूंची सेवा करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. नाथ संप्रदायात कावड यात्रा ही तपश्चर्या, समर्पण आणि गुरूभक्तीचे प्रतीक मानली जाते. भिक्षा, अन्नदान आणि सेवा या परंपरांचा संदेश देणारी ही यात्रा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेरूळ येथे धार्मिक उत्साहात पार पडणार असून, नाथाश्रमात दर्शनासाठी आणि यात्रेच्या स्वागतासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
    3
    श्रीक्षेत्र मायंबा (सावरगाव) ते श्रीक्षेत्र वेरूळ या 170 किलोमीटरच्या भव्य कावड यात्रेचा चार दिवसांचा भक्तिमय प्रवास पूर्ण होत असून, 28 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ही यात्रा वेरूळ येथील नाथाश्रमात मोठ्या उत्साहात दाखल होणार आहे. सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ भगवान यांच्या कृपाशीर्वादाने निघालेल्या या यात्रेत 50 हून अधिक नाथभक्त पवित्र कावड खांद्यावर घेऊन सहभागी झाले आहेत.

25 जुलै रोजी श्रीक्षेत्र मायंबा येथून "सद्गुरू अक्काताई महाराज की जय" आणि "मच्छिंद्रनाथ भगवान की जय" या जयघोषात यात्रेला प्रारंभ झाला. संपूर्ण मार्गावर ग्रामस्थांनी कावडधारकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर, तसेच चहापान, फराळ, महाप्रसाद आणि अन्नदानाच्या माध्यमातून यात्रेकरूंची सेवा करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

नाथ संप्रदायात कावड यात्रा ही तपश्चर्या, समर्पण आणि गुरूभक्तीचे प्रतीक मानली जाते. भिक्षा, अन्नदान आणि सेवा या परंपरांचा संदेश देणारी ही यात्रा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेरूळ येथे धार्मिक उत्साहात पार पडणार असून, नाथाश्रमात दर्शनासाठी आणि यात्रेच्या स्वागतासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित असलेल्या माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना सिल्लोड पंचायत समिती जिल्हा परिषद कामाची माहिती दिली. मजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती पुरवताना सांगितले की, पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये विविध विकासात्मक योजनांची आढावा घेण्यात आली. त्यांनी स्पष्ट केले की, बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांवर चर्चा केली.
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित असलेल्या माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना सिल्लोड पंचायत समिती जिल्हा परिषद कामाची माहिती दिली.

मजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती पुरवताना सांगितले की, पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये विविध विकासात्मक योजनांची आढावा घेण्यात आली. त्यांनी स्पष्ट केले की, बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांवर चर्चा केली.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड पंचायत समिती कार्यालय में आयोजित लोकसंपर्क कार्यक्रम में विधायक अब्दुल सत्तार साहब ने नागरिकों की विभिन्न समस्याएं और शिकायतें सुनीं। इस दौरान नागरिकों ने अपने मुद्दे विधायक के समक्ष रखे। विधायक अब्दुल सत्तार साहब ने संबंधित अधिकारियों को निर्देश दिए कि वे इन समस्याओं का तत्काल समाधान करें। साथ ही, उन्होंने विकास कार्यों को गति देने का आश्वासन भी दिया। कार्यक्रम में उपस्थित नागरिकों ने पानी, बिजली, सड़क और अन्य बुनियादी सुविधाओं से जुड़ी समस्याओं को प्रमुखता से उठाया। विधायक अब्दुल सत्तार साहब ने इन मुद्दों को गंभीरता से लिया और अधिकारियों को सख्त निर्देश दिए कि वे तत्काल कार्रवाई करें। उन्होंने कहा कि जनता की समस्याओं का समाधान उनकी प्राथमिकता है और वे सुनिश्चित करेंगे कि विकास कार्यों में कोई देरी न हो।
    1
    सिल्लोड पंचायत समिती कार्यालय में आयोजित लोकसंपर्क कार्यक्रम में विधायक अब्दुल सत्तार साहब ने नागरिकों की विभिन्न समस्याएं और शिकायतें सुनीं। इस दौरान नागरिकों ने अपने मुद्दे विधायक के समक्ष रखे। विधायक अब्दुल सत्तार साहब ने संबंधित अधिकारियों को निर्देश दिए कि वे इन समस्याओं का तत्काल समाधान करें। साथ ही, उन्होंने विकास कार्यों को गति देने का आश्वासन भी दिया।

कार्यक्रम में उपस्थित नागरिकों ने पानी, बिजली, सड़क और अन्य बुनियादी सुविधाओं से जुड़ी समस्याओं को प्रमुखता से उठाया। विधायक अब्दुल सत्तार साहब ने इन मुद्दों को गंभीरता से लिया और अधिकारियों को सख्त निर्देश दिए कि वे तत्काल कार्रवाई करें। उन्होंने कहा कि जनता की समस्याओं का समाधान उनकी प्राथमिकता है और वे सुनिश्चित करेंगे कि विकास कार्यों में कोई देरी न हो।
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.