Shuru
Apke Nagar Ki App…
निसर्ग सगळ्यात मोठा किमयागार आहे. आमच्या कर्जत येथील घराच्या कंपाऊंडमधील झाडाला सुगरणीचं खोपा बनवायचं काम सुरु आहे. कोणत्याची प्रकारचं इंजिनिअरींचं शिक्षण नाही की कुढला कोर्स नाही. निसर्गाने जगण्यासाठी दिलेली शक्ती आणि कौशल्याच्या जोरावर तिचं हे घरटं विणण्याचं सुंदर काम सुरु आहे. या सुगरणीला तिच्या पिल्लांना जन्म देण्यासाठी शुभेच्छा….
Bhanu pratap
निसर्ग सगळ्यात मोठा किमयागार आहे. आमच्या कर्जत येथील घराच्या कंपाऊंडमधील झाडाला सुगरणीचं खोपा बनवायचं काम सुरु आहे. कोणत्याची प्रकारचं इंजिनिअरींचं शिक्षण नाही की कुढला कोर्स नाही. निसर्गाने जगण्यासाठी दिलेली शक्ती आणि कौशल्याच्या जोरावर तिचं हे घरटं विणण्याचं सुंदर काम सुरु आहे. या सुगरणीला तिच्या पिल्लांना जन्म देण्यासाठी शुभेच्छा….
More news from Karjat and nearby areas
- निसर्ग सगळ्यात मोठा किमयागार आहे. आमच्या कर्जत येथील घराच्या कंपाऊंडमधील झाडाला सुगरणीचं खोपा बनवायचं काम सुरु आहे. कोणत्याची प्रकारचं इंजिनिअरींचं शिक्षण नाही की कुढला कोर्स नाही. निसर्गाने जगण्यासाठी दिलेली शक्ती आणि कौशल्याच्या जोरावर तिचं हे घरटं विणण्याचं सुंदर काम सुरु आहे. या सुगरणीला तिच्या पिल्लांना जन्म देण्यासाठी शुभेच्छा….1
- कर्जत महावितरणवर नागरिकांचा धडक मोर्चा...1
- गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणी सदैव विनम्रतेने नतमस्तक! गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...1
- Mumbai Pune Expressway Accident : खालापूर टोलनाक्याजवळ अपघात, धडकेनंतर टेम्पो आणि ट्रकला आग1
- सायन-पनवेल हायवेवर अंड्यानी भरलेला ट्रक पलटी, हजारो अंडी रस्त्यावर..1
- प्रबोधनकार, सागरभाऊ वाघमारे (मावळ तालुका) महाराष्ट्र ही सत्य सांगणाऱ्या संतांची भूमी आहे.1
- मावळ सहप्रसिद्ध इंद्रायणी तांदूळ भात लावणी वनराई फार्म येथे सुरू झाली आहे तर भात लावणीचा अनोखा आणि सुंदर अनुभव वनराई फार्म स्टे येथे घ्या.1
- साहेब महाराष्ट्रातील सर्वच किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे यांची आपल्या सर्वांना हिंदवी स्वराज्याची साक्ष देत आज ३५० वर्ष दिमाखाने महाराष्ट्राच्या काना कोपर्यात उभे आहेत त्या करीता त्यांची वेळो वेळी डागडुजी सोबत त्यांचे पावित्र राखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे1