logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तासगाव शहरातील संतोषभाऊ धोत्रे यांनी रथाचे डावे चाक व परतीचा प्रवासात उजवे चाकाचे केले नियोजन तासगाव शहरातील संतोषभाऊ धोत्रे यांनी रथाचे डावे चाक व परतीचा प्रवासात उजवे चाकाचे केले नियोजन राज्यात आज फेमस असलेला तासगाव गणपति रथोत्सव पार पडला, त्यात धोत्रे कुटूंबाचे योगदान खूप आहे, संतोष धोत्रे, दिशा व नियंत्रण रथाचे मानकरी अमोल धोत्रे, अतुल धोत्रे, प्रथमेश अरुण धोत्रे राहुल चौगुले रोहित,चौगुले भारत पवार, अनिकेत पवार अनिल धनवडे व इतर वडार समाज यांनी नियोजन केले, जीव धोक्यात घालून रथाचे चाक हे कुटुंब खूप वर्षे झाले संभाळत आहेत, 247 वा रथोत्सव झाला पाहुयात व्हिडीओमधून कसे केले नियोजन,,

1 hr ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
1 hr ago

तासगाव शहरातील संतोषभाऊ धोत्रे यांनी रथाचे डावे चाक व परतीचा प्रवासात उजवे चाकाचे केले नियोजन तासगाव शहरातील संतोषभाऊ धोत्रे यांनी रथाचे डावे चाक व परतीचा प्रवासात उजवे चाकाचे केले नियोजन राज्यात आज फेमस असलेला तासगाव गणपति रथोत्सव पार पडला, त्यात धोत्रे कुटूंबाचे योगदान खूप आहे, संतोष धोत्रे, दिशा व नियंत्रण रथाचे मानकरी अमोल धोत्रे, अतुल धोत्रे, प्रथमेश अरुण धोत्रे राहुल चौगुले रोहित,चौगुले भारत पवार, अनिकेत पवार अनिल धनवडे व इतर वडार समाज यांनी नियोजन केले, जीव धोक्यात घालून रथाचे चाक हे कुटुंब खूप वर्षे झाले संभाळत आहेत, 247 वा रथोत्सव झाला पाहुयात व्हिडीओमधून कसे केले नियोजन,,

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नदीत कचरा टाकू नका मुक्या प्राण्याने केले नागरिकांना आवाहन आज मुक्या प्राणी जनावरांना समजत आहे पण मानवांना समजत नाही मानव हा घरातील कचरा आपल्या गाडीवरून नदीच्याठं पात्रात फेकून देत आहे पण याचे दुष्परिणाम काय होतात हे माहिती असून नदीला पवित्र घालण्याचे काम माणूस करीत आहे.पण हेच पवित्र टिकवण्याचं काम नदीतील मासे व मुख्य प्राणी करीत आहे तरी नागरिकांनी नदीत कचरा टाकू नये ही कळकळीची विनंती
    1
    नदीत कचरा टाकू नका मुक्या प्राण्याने केले नागरिकांना आवाहन
आज  मुक्या प्राणी जनावरांना समजत आहे पण मानवांना समजत नाही मानव हा घरातील कचरा आपल्या गाडीवरून नदीच्याठं पात्रात फेकून देत आहे पण याचे दुष्परिणाम काय होतात हे माहिती असून नदीला पवित्र घालण्याचे काम माणूस करीत आहे.पण हेच पवित्र टिकवण्याचं काम नदीतील मासे व मुख्य प्राणी करीत आहे तरी नागरिकांनी नदीत कचरा टाकू नये ही कळकळीची विनंती
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    1
    मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    3 hrs ago
  • Post by Mahadoot news
    1
    Post by Mahadoot news
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    3
    माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली
    1
    बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    1
    अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले.
मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल
    1
    सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल
सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सांगलीत बलभीम गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक वाद्यात गणपतीची केले आगमन सागली शहरातील अत्यंत नावाजलेले बलभीम गणेशोत्सव मंडळ चांदणी चौक.दक्षिण शिवाजीनगर या मंडळाने डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायांचं आगमन जोरदार केले यावेळी मंडळाचे सदस्य नागरिक भावीकक उपस्थित होते
    1
    सांगलीत बलभीम गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक वाद्यात गणपतीची केले आगमन
सागली शहरातील अत्यंत नावाजलेले बलभीम गणेशोत्सव मंडळ 
चांदणी चौक.दक्षिण शिवाजीनगर या मंडळाने 
डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायांचं आगमन जोरदार केले यावेळी मंडळाचे सदस्य नागरिक भावीकक उपस्थित होते
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    1
    चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा  मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.