Shuru
Apke Nagar Ki App…
सर्व काही सुरक्षित आणि वेळेवर Courier ने पाठवा 🚚#CourierService #CourierDelivery #SafeDelivery #FastCourier #DoorstepPickup #ParcelService
User9650
सर्व काही सुरक्षित आणि वेळेवर Courier ने पाठवा 🚚#CourierService #CourierDelivery #SafeDelivery #FastCourier #DoorstepPickup #ParcelService
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा1
- महाराष्ट्र के पुणे में एक प्रेम विवाह शादी के 24 घंटे के भीतर ही टूट गया. दो से तीन साल से एक-दूसरे को जानने वाले दंपति ने गंभीर वैचारिक मतभेदों के चलते आपसी सहमति से तलाक ले लिया. महिला डॉक्टर और पुरुष इंजीनियर है. रहने की अनिश्चित व्यवस्था को लेकर सहमति न बनने पर कोर्ट ने सुप्रीम कोर्ट के दिशा-निर्देशों के तहत तुरंत फैसला सुनाया.1
- जगन्नाथ/वर्पे1
- श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.? श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे. अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले. घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, 28डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या: पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... शुभेच्छुक....सोनोने परिवार तसेच मित्र परिवार कडून1
- Post by Peoples News 241
- दोन बिबट मादी जे्रबंद https://dailynewspost24.com/?p=52196
- येवला नगरपालिकेत महायुतीच्या गटनेतेपदी दिपक लोणारी यांची बिनविरोध निवड... प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- आंतरराष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत वर्धा जिला बागलादेश हिदुओं का नरसंहार के खिलाप तिव्र आंदोलन जिल्हाधिकारी को सोपा निवेदन.......1