logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

20 hrs ago
user_Mintlal yadav up50
Mintlal yadav up50
Tour operator Chalisgaon, Jalgaon•
20 hrs ago

More news from Jalgaon and nearby areas
  • Post by Mintlal yadav up50
    1
    Post by Mintlal yadav up50
    user_Mintlal yadav up50
    Mintlal yadav up50
    Tour operator Chalisgaon, Jalgaon•
    20 hrs ago
  • 📍 आज वाकी येथे निष्ठावंतांची उसळलेली गर्दी! वाकी येथे करंजखेड जिल्हा परिषद महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. डॉ. मनोज राठोड साहेब तसेच सौ. अश्विनी रमेश सोनवणे (पंचायत समिती गण, घाटशेंद्रा) यांच्या शुभहस्ते शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला. नारळ फुटला आणि मायबाप जनता ठामपणे आपल्या सोबत उभी राहिली! यावेळी गावातील मान्यवर व वरिष्ठ नागरिकांनी देखील नारळ फोडून आशीर्वाद दिला 🙏 ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण कार्यक्रमात जाणवत होता. ही सुरुवात केवळ निवडणूक प्रचाराची नाही, तर गावागावच्या विकासाच्या नव्या विचारांची नांदी आहे. विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या नेतृत्वाला साथ देत, मोठ्या बहुमताने विजयी करण्याचा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. 🚩
    1
    📍 आज वाकी येथे निष्ठावंतांची उसळलेली गर्दी!
वाकी येथे करंजखेड जिल्हा परिषद महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. डॉ. मनोज राठोड साहेब तसेच सौ. अश्विनी रमेश सोनवणे (पंचायत समिती गण, घाटशेंद्रा) यांच्या शुभहस्ते शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
नारळ फुटला
आणि मायबाप जनता ठामपणे आपल्या सोबत उभी राहिली!
यावेळी गावातील मान्यवर व वरिष्ठ नागरिकांनी देखील नारळ फोडून आशीर्वाद दिला 🙏
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण कार्यक्रमात जाणवत होता.
ही सुरुवात केवळ निवडणूक प्रचाराची नाही,
तर गावागावच्या विकासाच्या नव्या विचारांची नांदी आहे.
विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या नेतृत्वाला साथ देत,
मोठ्या बहुमताने विजयी करण्याचा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. 🚩
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Journalist कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पाचोरा अंतुर्ली नंबर वन या गावात खाजगी पाईपलाईन फुटलेली आहे गाडी स्लिप होत आहे त्या जाग्यावरती गाडी स्लीप होऊन सन दोन जण भाग जखमी झाले आहे
    2
    पाचोरा अंतुर्ली नंबर वन या गावात खाजगी पाईपलाईन फुटलेली आहे गाडी स्लिप होत आहे त्या जाग्यावरती गाडी स्लीप होऊन सन दोन जण भाग जखमी झाले आहे
    user_Nana Koli
    Nana Koli
    Pachora, Jalgaon•
    13 hrs ago
  • Post by MAKKI TV NEWS
    1
    Post by MAKKI TV NEWS
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    2 hrs ago
  • Vba Nagar Sevak Afsar khan
    1
    Vba Nagar Sevak Afsar khan
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    Aurangabad, Maharashtra•
    7 hrs ago
  • अकोला: प्रजासत्ताक दिनीच राष्ट्रगीताचा अपमान? ​बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान; अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने नागरिकांमध्ये संताप ​बार्शीटाकळ येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान राष्ट्रगीत हे पूर्ण झालेनाही पहिले कडवे (आपले अधिकृत राष्ट्रगीत) (​जन-गण-मन-अधिनायक जय हे भारत-भाग्य-विधाता! पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा द्राविड-उत्कल-वंग) तांत्रिक कारणामुळे हे कडवे पूर्ण झालेली नाही धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी8:30सुमारे तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले. राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ​नागरिकांचा रोष आणि मागणी ​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत." स्थानिक नागरिक ​प्रशासकीय बाजू ​या प्रकरणावर तहसील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे ​ येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले. ​राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ​नागरिकांचा रोष आणि मागणी ​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत." — स्थानिक नागरिक ​तालुका: बार्शीटाकळी ​जिल्हा: अकोला, महाराष्ट्र. ​ठिकाण: तहसील कार्यालय परिसर, बार्शीटाकळी. ​तहसीलदारांचे नाव :-राजेश वझिरे ​सध्या बार्शीटाकळीचे तहसीलदार ​ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनावरील दबाव वाढला आहे. ​ ​ प्रतिनिधी गौतम हिवराळे ​ ​
    1
    अकोला: प्रजासत्ताक दिनीच राष्ट्रगीताचा अपमान?  
​बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान; अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने नागरिकांमध्ये संताप
​बार्शीटाकळ
येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान  राष्ट्रगीत हे पूर्ण झालेनाही
पहिले कडवे (आपले अधिकृत राष्ट्रगीत)
(​जन-गण-मन-अधिनायक जय हे भारत-भाग्य-विधाता!
पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा द्राविड-उत्कल-वंग)
तांत्रिक कारणामुळे हे कडवे पूर्ण झालेली नाही
धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी8:30सुमारे तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले.
राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
​नागरिकांचा रोष आणि मागणी
​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत."
स्थानिक नागरिक
​प्रशासकीय बाजू
​या प्रकरणावर तहसील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे
​
येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले.
​राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
​नागरिकांचा रोष आणि मागणी
​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत."
— स्थानिक नागरिक
​तालुका: बार्शीटाकळी
​जिल्हा: अकोला, महाराष्ट्र.
​ठिकाण: तहसील कार्यालय परिसर, बार्शीटाकळी.
​तहसीलदारांचे  नाव  :-राजेश वझिरे 
​सध्या बार्शीटाकळीचे तहसीलदार
​ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनावरील दबाव वाढला आहे.
​ 
​ प्रतिनिधी गौतम हिवराळे
​
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    Aurangabad, Maharashtra•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.