logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देगलूर तालुक्यात श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार आणि संजय गांधी निराधार योजनांचे एकूण 16,238 लाभार्थी गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. शासनाचे पोर्टल बंद असल्याने अनुदान मिळाले नसल्याने गोरगरीब, दिनदलित, वृद्ध, निराधार आणि अपंग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थी आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी आज, 22 जून रोजी नायबतहसीलदार गणेश रायेवार यांना घेराव घालून जाब विचारला. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि या योजनांचे दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, विभाग प्रमुख राजेद्र उल्लेवार मुजळगेकर, गंगाधर पाटील चाकूरकर, उपविभाग प्रमुख गंगाधर वकंलवार होट्टलकर, गट प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगांवकर, माजी सरपंच शिंदे आमदापूरकर, संग्राम माधवराव गाडले बल्लूरकर यांच्यासह शेकडो वृद्ध, निराधार, अपंग महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी शासनाला येत्या काही दिवसांत अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयास कुलूप लावून धरणे आंदोलन करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.

1 hr ago
user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
जयपाल चांदोबा दावनगीरकर
Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
1 hr ago

देगलूर तालुक्यात श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार आणि संजय गांधी निराधार योजनांचे एकूण 16,238 लाभार्थी गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. शासनाचे पोर्टल बंद असल्याने अनुदान मिळाले नसल्याने गोरगरीब, दिनदलित, वृद्ध, निराधार आणि अपंग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थी आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी आज, 22 जून रोजी नायबतहसीलदार गणेश रायेवार यांना घेराव घालून जाब विचारला. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि या योजनांचे दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, विभाग प्रमुख राजेद्र उल्लेवार मुजळगेकर, गंगाधर पाटील चाकूरकर, उपविभाग प्रमुख गंगाधर वकंलवार होट्टलकर, गट प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगांवकर, माजी सरपंच शिंदे आमदापूरकर, संग्राम माधवराव गाडले बल्लूरकर यांच्यासह शेकडो वृद्ध, निराधार, अपंग महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी शासनाला येत्या काही दिवसांत अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयास कुलूप लावून धरणे आंदोलन करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देगलूर तालुक्यात श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार आणि संजय गांधी निराधार योजनांचे एकूण 16,238 लाभार्थी गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. शासनाचे पोर्टल बंद असल्याने अनुदान मिळाले नसल्याने गोरगरीब, दिनदलित, वृद्ध, निराधार आणि अपंग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थी आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी आज, 22 जून रोजी नायबतहसीलदार गणेश रायेवार यांना घेराव घालून जाब विचारला. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि या योजनांचे दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, विभाग प्रमुख राजेद्र उल्लेवार मुजळगेकर, गंगाधर पाटील चाकूरकर, उपविभाग प्रमुख गंगाधर वकंलवार होट्टलकर, गट प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगांवकर, माजी सरपंच शिंदे आमदापूरकर, संग्राम माधवराव गाडले बल्लूरकर यांच्यासह शेकडो वृद्ध, निराधार, अपंग महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी शासनाला येत्या काही दिवसांत अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयास कुलूप लावून धरणे आंदोलन करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.
    1
    देगलूर तालुक्यात श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार आणि संजय गांधी निराधार योजनांचे एकूण 16,238 लाभार्थी गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. शासनाचे पोर्टल बंद असल्याने अनुदान मिळाले नसल्याने गोरगरीब, दिनदलित, वृद्ध, निराधार आणि अपंग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थी आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी आज, 22 जून रोजी नायबतहसीलदार गणेश रायेवार यांना घेराव घालून जाब विचारला. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि या योजनांचे दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, विभाग प्रमुख राजेद्र उल्लेवार मुजळगेकर, गंगाधर पाटील चाकूरकर, उपविभाग प्रमुख गंगाधर वकंलवार होट्टलकर, गट प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगांवकर, माजी सरपंच शिंदे आमदापूरकर, संग्राम माधवराव गाडले बल्लूरकर यांच्यासह शेकडो वृद्ध, निराधार, अपंग महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांनी शासनाला येत्या काही दिवसांत अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयास कुलूप लावून धरणे आंदोलन करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.
    user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
    जयपाल चांदोबा दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी विजय मिळवला आहे. अमरनाथ राजूरकर हे या मतदारसंघातून विजयी घोषित झाले आहेत.
    1
    नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी विजय मिळवला आहे. अमरनाथ राजूरकर हे या मतदारसंघातून विजयी घोषित झाले आहेत.
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर राजुरकर यांनी तब्बल ३३९ मतं मिळवत विजयाची हॅट्रिक साधली आहे. एकूण ४५१ पैकी ३३९ मतं मिळवून राजुरकर विजयी झाले असून, हा विजय 'अशोक चव्हानाच्या विश्वासाची हॅट्रिक' असल्याचे म्हटले जात आहे. या विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अमर राजुरकर यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. त्यांना 'सदृश्य आणि अदृश्य शक्तीची साथ मिळाल्याचे' त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास निम्मे मतं फुटल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
    1
    विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर राजुरकर यांनी तब्बल ३३९ मतं मिळवत विजयाची हॅट्रिक साधली आहे. एकूण ४५१ पैकी ३३९ मतं मिळवून राजुरकर विजयी झाले असून, हा विजय 'अशोक चव्हानाच्या विश्वासाची हॅट्रिक' असल्याचे म्हटले जात आहे.

या विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अमर राजुरकर यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. त्यांना 'सदृश्य आणि अदृश्य शक्तीची साथ मिळाल्याचे' त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास निम्मे मतं फुटल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सांदीपनी पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेने या विशेष दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
    1
    सांदीपनी पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेने या विशेष दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    11 hrs ago
  • गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले. ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.
    1
    गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले.

ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आयोजित केला आहे. बुधवार, दिनांक 24 जून 2026 रोजी पुणे ते मुंबई काढण्यात येणाऱ्या पदयात्रेची सांगता या भव्य मोर्चाने होणार आहे. या महत्त्वपूर्ण मोर्चात सर्वच बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष राज क्षीरसागर यांनी केले आहे.
    1
    लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आयोजित केला आहे. बुधवार, दिनांक 24 जून 2026 रोजी पुणे ते मुंबई काढण्यात येणाऱ्या पदयात्रेची सांगता या भव्य मोर्चाने होणार आहे. या महत्त्वपूर्ण मोर्चात सर्वच बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष राज क्षीरसागर यांनी केले आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूरमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांकडून कथित अरेरावी झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोद्दार हॉस्पिटलमधील एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे वार्तांकन करत असताना, पत्रकारांना पोलिसांच्या धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाणीला सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे लातूरमधील पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, सत्य मांडणाऱ्या पत्रकारांनाच असे गैरवर्तन सहन करावे लागत असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांनी या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तसेच, कार्यवाहीसाठी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
    1
    लातूरमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांकडून कथित अरेरावी झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोद्दार हॉस्पिटलमधील एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे वार्तांकन करत असताना, पत्रकारांना पोलिसांच्या धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाणीला सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे लातूरमधील पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, सत्य मांडणाऱ्या पत्रकारांनाच असे गैरवर्तन सहन करावे लागत असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पत्रकारांनी या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तसेच, कार्यवाहीसाठी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सुरू झाली आहे. ही प्रक्रिया कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडत आहे.
    1
    नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सुरू झाली आहे. ही प्रक्रिया कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडत आहे.
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.