Shuru
Apke Nagar Ki App…
परतूर जालना घनसावंगी परिसरातील झालेला पाऊस चक्रीवादळा सह...😛
Vinay Sir
परतूर जालना घनसावंगी परिसरातील झालेला पाऊस चक्रीवादळा सह...😛
More news from Ghansawangi and nearby areas
- स्पेशल कंदुरी मटण जालना रोड घनसावंगी तांडा च्या पुढे1
- येवला चिंचोडी vs अंबड1
- अंबड जालना करी1
- Jalna : दारूबंदीसाठी अंबड गाव ग्रामपंचायतवर महिलांचे ठिय्या आंदोलन1
- अंबड-कार व स्कुटीचा भीषण अपघात पती-पत्नी ठार!1
- पाचोड जवळ कारणे स्कुटीला चिरडले, अंबड तालुक्यातील दांपत्य जागीच ठार1
- आगाराने आकात पेट्रोलपंप थांबा केला पर्मनंट रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची होतेय फरफट परतूर - मंठा,सेलू, वाटूर मार्गे जाणाऱ्या बस आकात पेट्रोल पंपावरून वळविल्या जात असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे.बस आगाराच्या या भूमिकेने प्रवाशातून नाराजीचे सूर निघत आहेत. परतूर आगाराच्या सर्व बस रेल्वे स्टेशन बस थांबा घेऊनचं पूर्वी जात असायच्या मध्यंतरी शेगाव पंढरपूर महामार्गाच्या कामामुळे रेल्वे स्टेशन थांबा बंद झालेला होता . वाटूर,सेलू मार्गे जात असलेल्या बस आकात पेट्रोल पंपावरून तात्पुरत्या वळवण्यात आल्या होत्या.परंतु महामार्गाचे काम झाल्यानंतर त्या परत रेल्वे स्टेशन थांबा घेणे अपेक्षित असतांना, आगार व्यवस्थापक यांनी मात्र यात बदल न करता अद्यापही या बस आकात पेट्रोल पंपावरून वाटूर सेलू कडे जात आहेत. मुंबई,नासिक,ठाणे येथे मंठा , वाटूर भागातील गोरगरीब वर्ग काम धंद्यासाठी मोठ्या संख्येने जातो. त्यांना परतूर रेल्वे स्टेशन वर उतरल्यानंतर आकात पेट्रोल पंपापर्यंत लहान मुले, सामान घेऊन पायपीट करावी लागते. आकात पेट्रोल पंपाजवळ या प्रवाशांना थांबण्याची व्यवस्था नाही,पाऊस, ऊन,वारे यामुळे त्यांची होणारी फजिती पाहण्यासारखी असते. पोटात चहा,भजे घालायचे म्हंटले तर याठिकाणी तीही सोय नाही. अनेकवेळा प्रवाशांनी केवळ ५००मीटर लांब असलेल्या रेल्वे स्टेशन पर्यंत बसची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करूनही त्याकडे परतूर आगार व्यवस्थापक का दुर्लक्ष करतात हे न समजण्या पलीकडे आहे."बहुजन सुखाय बहुजन हिताय "असे ब्रीदवाक्य असणाऱ्या महामंडळाने ही छोटीसी पण त्रासदायक समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- जालन्यातल्या मियासाहेब दर्गा येथे तरुणाचा चाकूने 8 रे 10 वार करून निर्घृणपणे खून.. शेख समीर शेख जमील वय 26 वर्ष असं मयत तरुणाचे नाव.. घटनेने जालना शहरात एकच खळबळ.. माथेफिरू व्यक्तीने तरुणाचा खून केल्याची माहिती.. जो पर्यंत मारेकर्यास अटक होत नाही, तो पर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा..1