Shuru
Apke Nagar Ki App…
वेरूळ लेणीत पर्यटकांची प्रचंड गर्दी; वाहतूक खुलताबाद पोलिसांनी सांभाळली, ग्रामीण वाहतूक शाखा मात्र अनुपस्थित खुलताबाद | शनिवारी सुट्टीच्या निमित्ताने वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे लेणी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. या परिस्थितीत खुलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सकाळपासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर तैनात होते. मात्र, ग्रामीण वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी कुठेही दिसून न आल्याने पर्यटक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
Marathi News Point
वेरूळ लेणीत पर्यटकांची प्रचंड गर्दी; वाहतूक खुलताबाद पोलिसांनी सांभाळली, ग्रामीण वाहतूक शाखा मात्र अनुपस्थित खुलताबाद | शनिवारी सुट्टीच्या निमित्ताने वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे लेणी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. या परिस्थितीत खुलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सकाळपासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर तैनात होते. मात्र, ग्रामीण वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी कुठेही दिसून न आल्याने पर्यटक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत रूप छत्रपती संभाजीनगर... सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत छत्रपती संभाजीनगर... रूप सौजन्य : भगवान फोटो ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.1
- फुलंब्रीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! कारवाईसाठी ३ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा1
- शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची १०६ वी जयंती दिमाखात! पोलीस बँडच्या मानवंदनेने सोहळा भारावला; रतन लांडगे यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन, नागरिकांना थंड पेय वाटप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संगम पाहायला मिळाला. पोलीस बँड पथकाच्या दिमाखदार मानवंदनेने जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली. राष्ट्रगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.1
- जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! अनधिकृत बांधकामावर कारवाई, पाडलेल्या दुकानाची नुकसानभरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी.. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप.. आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम आणि दुकान पाडल्याच्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध मागण्यांसाठी महेबुब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या चार रहिवाशांनी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित विनापरवानगी बांधकाम तातडीने हटवावे, पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अ1
- पार्किंगच्या किरकोळ वादातून सराफा बाजारात धिंगाणा; दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, सहा जणांवर गुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील सराफा बाजार परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात सुरू झालेल्या वादानंतर एका कॉलवर मोठे टोळके घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.1