logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उदगीर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तींना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र नियमांचे पालन झाले नाही. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने, पोलीस अधिकारी रविंद्र शंकर काळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात शेषराव नाईक, गणेश नागनाथ म्हैत्रे आणि सुनील पांडुरंग कसबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

1 hr ago
user_संग्राम पवार विक्रांत न्युज
संग्राम पवार विक्रांत न्युज
Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago

उदगीर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तींना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र नियमांचे पालन झाले नाही. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने, पोलीस अधिकारी रविंद्र शंकर काळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात शेषराव नाईक, गणेश नागनाथ म्हैत्रे आणि सुनील पांडुरंग कसबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उदगीर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तींना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र नियमांचे पालन झाले नाही. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने, पोलीस अधिकारी रविंद्र शंकर काळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात शेषराव नाईक, गणेश नागनाथ म्हैत्रे आणि सुनील पांडुरंग कसबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
    1
    उदगीर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तींना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र नियमांचे पालन झाले नाही.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने, पोलीस अधिकारी रविंद्र शंकर काळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात शेषराव नाईक, गणेश नागनाथ म्हैत्रे आणि सुनील पांडुरंग कसबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने वज्रमुठ महाआंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन २७ एप्रिल २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाच्या स्वरूपात सुरू आहे. याच आंदोलनाच्या अनुषंगाने आज नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलन नांदेडच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती, जी नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे सर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने वज्रमुठ महाआंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन २७ एप्रिल २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाच्या स्वरूपात सुरू आहे.

याच आंदोलनाच्या अनुषंगाने आज नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलन नांदेडच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती, जी नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे सर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ मे रोजी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन हे सुशासन, जनसेवा आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी राज्यकारभारात जनहिताला सर्वोच्च स्थान देत समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून अहिल्याबाईंनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी नगरीत जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
    1
    राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ मे रोजी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन हे सुशासन, जनसेवा आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी राज्यकारभारात जनहिताला सर्वोच्च स्थान देत समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून अहिल्याबाईंनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी नगरीत जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
    1
    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.

शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.
    1
    संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • शहादा तालुक्यातील बोराळे गावात शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. या घटनेत गावातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज माळी आणि किशोर पाटील यांच्या घरांच्या मागील दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली. चोरीचा हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्त पवार यांनीही भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात तोरखेडा, फेस आणि आता बोराळे येथे झालेल्या सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. परिसरात गेल्या वर्षभरात अनेक चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी, बहुतांश गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आता थेट प्रश्न विचारत आहेत की, "चोरटे मोकाट, नागरिक धास्तावले; पोलिसांचा धाक संपला का?".
    1
    शहादा तालुक्यातील बोराळे गावात शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. या घटनेत गावातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज माळी आणि किशोर पाटील यांच्या घरांच्या मागील दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली. चोरीचा हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्त पवार यांनीही भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात तोरखेडा, फेस आणि आता बोराळे येथे झालेल्या सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. परिसरात गेल्या वर्षभरात अनेक चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी, बहुतांश गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आता थेट प्रश्न विचारत आहेत की, "चोरटे मोकाट, नागरिक धास्तावले; पोलिसांचा धाक संपला का?".
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.