Shuru
Apke Nagar Ki App…
नागपूर: “भारताची भीमज्योत” आता आपल्या अंतिम टप्प्यात दाखल महाराष्ट्रभर भीमज्योतीचा प्रवास, ३० एप्रिलला मुंबईत समारोप! नागपूर: “भारताची भीमज्योत” आता आपल्या अंतिम टप्प्यात दाखल
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
नागपूर: “भारताची भीमज्योत” आता आपल्या अंतिम टप्प्यात दाखल महाराष्ट्रभर भीमज्योतीचा प्रवास, ३० एप्रिलला मुंबईत समारोप! नागपूर: “भारताची भीमज्योत” आता आपल्या अंतिम टप्प्यात दाखल
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ब्रेकिंग गडचिरोली ........ गडचिरोली पोलिसांची दमदार कामगीरी गडचिरोली: येथील एका युवकाला उच्च पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा पोलिसांनी आरोपींना केली अटक*........गडचिरोली पोलिसांची दमदार कामगीरी1
- Post by Samachar king digital1
- कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।1
- Post by प्रमोद गणेश वंजारी1
- 🟥 BREAKING NEWS | VoiceTimes भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा थेट नेत्यांना सवाल मुंबई : शहरात आज भाजपच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रमुख मार्गांवर तासन्तास वाहनांची रांग लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच आपत्कालीन कामांसाठी बाहेर पडलेले नागरिक यांना याचा मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर एक संतप्त महिला थेट आंदोलनस्थळी पोहोचली आणि भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “सामान्य लोकांच्या अडचणींचा विचार न करता असे आंदोलन का करता?” असा थेट सवाल करत तिने आपला रोष व्यक्त केला. तिच्या या भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेनंतर नाराजीचे वातावरण दिसून आले. “राजकीय आंदोलनांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात अशा आंदोलनांबाबत अधिक संवेदनशीलता दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे1
- नागपुर के झांसी रानी चौक स्थित पेट्रोल पंप पर उस वक्त हड़कंप मच गया जब *दो लड़कियां आपस में भिड़ गईं।* मामूली विवाद ने अचानक हिंसक रूप ले लिया और दोनों के बीच जमकर हातापाई हुई।1
- Post by Ammar haider (ezaan)1
- महाराष्ट्रभर भीमज्योतीचा प्रवास, ३० एप्रिलला मुंबईत समारोप! नागपूर: “भारताची भीमज्योत” आता आपल्या अंतिम टप्प्यात दाखल1