जि. प. उर्दू शाळा लोहारा येथे मोफत गणवेश वाटप; केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांच्याकडून पाहणी व बैठक जि. प. उर्दू शाळा लोहारा येथे मोफत गणवेश वाटप; केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांच्याकडून पाहणी व बैठक पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळा लोहारा येथे एक विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भविष्यातील ध्येय आणि शैक्षणिक उद्दिष्टांची माहिती घेतली. तसेच भारत सरकारच्या 'निपुण भारत अभियाना' अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि त्यांच्या मूलभूत क्षमतांची सखोल पाहणी केली. शाळा भेट दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये शाळेच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला आणि शैक्षणिक गुणवत्तेत येणारे अडथळे दूर करण्याचा दृढ संकल्प करण्यात आला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पूर्ण क्षमतेने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक वसीम शेख, मुकर्रम शेख, आतिफ शेख यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मक्सूद खान, इरफान शेख, अमजद खान, वसीम खान, मौलाना इस्माईल तडवी, आलम मण्यार, रईस शेख, रईस अजीज, सादिक खान व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
जि. प. उर्दू शाळा लोहारा येथे मोफत गणवेश वाटप; केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांच्याकडून पाहणी व बैठक जि. प. उर्दू शाळा लोहारा येथे मोफत गणवेश वाटप; केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांच्याकडून पाहणी व बैठक पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळा लोहारा येथे एक विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भविष्यातील ध्येय आणि शैक्षणिक उद्दिष्टांची माहिती घेतली. तसेच भारत सरकारच्या 'निपुण भारत अभियाना' अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि त्यांच्या मूलभूत क्षमतांची सखोल पाहणी केली. शाळा भेट दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये शाळेच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला आणि शैक्षणिक गुणवत्तेत येणारे अडथळे दूर करण्याचा दृढ संकल्प करण्यात आला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पूर्ण क्षमतेने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक वसीम शेख, मुकर्रम शेख, आतिफ शेख यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मक्सूद खान, इरफान शेख, अमजद खान, वसीम खान, मौलाना इस्माईल तडवी, आलम मण्यार, रईस शेख, रईस अजीज, सादिक खान व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
- आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- सिल्लोड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहा मध्ये संपन्न झाले आहे सदरील कार्यक्रमाला सिल्लोड शहरातील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती1
- वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त1
- भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण1
- सावखेड़ा रोड तालुका पाचोरा सड़क निर्माण की वजह से मेरे खेत में पानी भर गया है। कृपया संबंधित विभाग इस समस्या पर तुरंत ध्यान दे और उचित कार्रवाई करे। आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।1
- भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता भिवंडी, ३१ जुलै भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड, नारपोली येथील गंगाराम वाडी परिसरात काल रात्री सुमारे साडेअकरा वाजता चार मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या बी-विंगचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून सुमारे सहा ते दहा मजूर अजूनही अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इमारत आधीच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने ‘कॅटेगरी सी’ म्हणजे अत्यंत धोकादायक म्हणून घोषित केली होती. प्रशासनाकडून चार नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि बहुतेक रहिवासी बाहेर काढले होते. तरीही ग्राउंड फ्लोअरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना आणि काही व्यक्ती आत असताना इमारत कोसळली, असे प्राथमिक माहितीवरून समजते. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकर्त्यांना लोखंड आणि काँक्रिटचे ढिगारे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. मृतदेह आयजीएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. भिवंडी वेस्टचे आमदार महेश चौगुले यांनी सांगितले, “ही कोहिनूर इमारत भंडारी कंपाउंडमध्ये आहे. महानगरपालिकेने ती धोकादायक म्हणून वर्गीकृत केली होती. इमारत रिकामी होती, पण ग्राउंड फ्लोअरवर काम सुरू होते. सहा-सात मजूर अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि पोलीस टीम घटनास्थळी आहेत.” भिवंडीतील अनेक इमारती अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धोकादायक असल्याची समस्या गेली अनेक वर्षे सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षा नियमांचे पालन आणि अंमलबजावणीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बचावकार्य सध्याही वेगाने सुरू आहे.1