Shuru
Apke Nagar Ki App…
कुणाल जो सोशल मीडिया पर एक के बाद एक छाया हुआ था जहां तक जानकारी थी कि एक आईफोन के लिये पहाड़ी से कूदा था लेकिन सच कुछ और ही है सुनिए आप ,सुनने के बाद कुणाल के लिये आपके दिल में प्यार उमड़ेगा और आप कहेंगे बेटा हो तो कुणाल जैसा।
MUNNA MIYAN
कुणाल जो सोशल मीडिया पर एक के बाद एक छाया हुआ था जहां तक जानकारी थी कि एक आईफोन के लिये पहाड़ी से कूदा था लेकिन सच कुछ और ही है सुनिए आप ,सुनने के बाद कुणाल के लिये आपके दिल में प्यार उमड़ेगा और आप कहेंगे बेटा हो तो कुणाल जैसा।
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिंदुओं के त्यौहारों का समय आते ही घर में बनने वाली मिठाईयों में कमी आय गई क्योंकि शक्कर और गुड़ दोनों के भाव सरकार ने बढ़ा दिए1
- कल्याण सांसद डॉ श्रीकांत शिंदे ने कहा दोषियों पर सख्त कार्रवाई: सरकार का बचाव करते हुए उन्होंने बताया कि पेपर लीक की घटनाओं के तुरंत बाद रिकॉर्ड समय में कड़े कानून बनाए गए और सीबीआई ने तुरंत कार्रवाई करते हुए दिल्ली से पुणे तक आरोपियों को गिरफ्तार किया है। कल्याण सांसद डॉ श्रीकांत शिंदे ने कहा दोषियों पर सख्त कार्रवाई: सरकार का बचाव करते हुए उन्होंने बताया कि पेपर लीक की घटनाओं के तुरंत बाद रिकॉर्ड समय में कड़े कानून बनाए गए और सीबीआई ने तुरंत कार्रवाई करते हुए दिल्ली से पुणे तक आरोपियों को गिरफ्तार किया है।कल्याण सांसद डॉ श्रीकांत शिंदे ने कहा दोषियों पर सख्त कार्रवाई: सरकार का बचाव करते हुए उन्होंने बताया कि पेपर लीक की घटनाओं के तुरंत बाद रिकॉर्ड समय में कड़े कानून बनाए गए और सीबीआई ने तुरंत कार्रवाई करते हुए दिल्ली से पुणे तक आरोपियों को गिरफ्तार किया है।1
- “गोविंदा हा खेळ चॅम्पियन आहे!” मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गोविंदा खेळाला ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. गोविंदांच्या पारंपरिक खेळाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रताप सरनाईक यांच्या प्रो-गोविंदा दहीहंडीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ‘प्रो-गोविंदा’ दहीहंडीच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडीला आधुनिक स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी दहीहंडी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून, या खेळाला देश-विदेशात मोठी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली. गोविंदा पथकांचा उत्साह, मानवी मनोरे आणि थरारक स्पर्धेमुळे यंदाची दहीहंडी विशेष आकर्षण ठरत आहे. मुंबईकर इंडिया टीव्ही स्पेशल रिपोर्ट1
- ऑटो-टैक्सी चालकों के लिए मराठी अनिवार्य! | CM फडणवीस का बड़ा बयान महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ऑटो, टैक्सी और कैब चालकों के लिए मराठी भाषा के मुद्दे पर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि हिंदी भाषी भाइयों को मराठी भाषा का विशेषज्ञ बनाने की कोशिश नहीं है, लेकिन उन्हें मराठी का कामकाजी ज्ञान होना चाहिए। भाषा सीखने की समय-सीमा तीन बार बढ़ाई जा चुकी है। सीएम फडणवीस ने यह भी कहा कि महायुति सरकार भाषा के आधार पर किसी के साथ अन्याय नहीं होने देगी। Police Vision Times पर देखिए महाराष्ट्र और मुंबई की महत्वपूर्ण खबरें।1
- वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा (VBSLP) प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. प्रकल्पाची नियुक्ती दिनांक 24 जून 2019 असून, मूळ करारानुसार प्रकल्पाची निर्धारित पूर्णता तारीख 21 जून 2024 होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला चार टप्प्यांत एकूण तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रकल्पाची अंतिम सुधारित पूर्णता तारीख आता 17 मे 2028 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही. MSRDC ने अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी पहिली मुदतवाढ 23 जून 2020 रोजी 250 दिवसांची देण्यात आली. कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्याचे त्यामागील प्रमुख कारण होते. त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंध व कामातील व्यत्ययाचा हवाला देत आणखी 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे 10 फेब्रुवारी 2022 रोजी EPC कंत्राटदाराच्या Joint Venture (JV) व्यवस्थेतील पुनर्रचना किंवा बदलामुळे 483 दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी कामाच्या व्याप्तीत बदल (Change of Scope) तसेच अतिरिक्त कामांमुळे आणखी 508 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या चारही मुदतवाढींची एकत्रित बेरीज 1,421 दिवस इतकी असून अंतिम सुधारित पूर्णता तारीख 17 मे 2028 निश्चित करण्यात आली आहे. MSRDC च्या 23 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार, कंत्राटदाराने 24 जून 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी सुमारे 311 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीतील विलंबाच्या कारणांमध्ये विविध घटनांसह कोविड-19 महामारीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी सुधारित टप्पे आणि मुदती निश्चित करण्यात आल्या. तसेच 19 जानेवारी 2024 रोजीच्या MSRDC पत्रात कामाच्या व्याप्तीतील बदल आणि सुधारित कामाच्या टप्प्यांनुसार पुढील मुदतवाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळत असताना कामातील विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याने त्याचा आर्थिक भार अखेरीस शासनाच्या तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला केवळ मुदतवाढ देऊन मोकळे न सोडता करारातील दंडाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. “वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाची मूळ पूर्णता मुदत 21 जून 2024 असताना अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे केवळ कारणे सांगून प्रकरण संपविण्याऐवजी कामातील विलंबासाठी जबाबदार Webuild-Apco JV या कंत्राटदारावर करारातील तरतुदीनुसार तातडीने नुकसानभरपाईचा दंड आकारण्यात यावा आणि तो वसूल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली. गलगली यांनी पुढे म्हटले की, “मुदतवाढ म्हणजे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला कामात विलंब करण्याची मुभा नव्हे. विलंबाची काही कारणे ग्राह्य धरली असली, तरी करारातील जबाबदाऱ्या आणि दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 24 जून 2019 रोजी नियुक्ती दिनांक असलेल्या या प्रकल्पाची अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक मुदतवाढीमागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, झालेला अतिरिक्त आर्थिक भार तसेच Liquidated Damages लागू होतात किंवा नाहीत, याची स्पष्ट माहिती MSRDC ने जनतेसमोर ठेवावी.” वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, कामातील विलंबामुळे प्रकल्पाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विलंबाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करून, Webuild-Apco JV या कंत्राटदाराच्या जबाबदारीतील विलंबासाठी करारानुसार दंड आकारावा व त्याची वसुली करावी. तसेच प्रकल्पाच्या वाढलेल्या कालावधीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.1
- अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं। अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं।1
- लड़की ने पूछा सवाल कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से आपने अभी जो नीट (NEET) के विरोध प्रदर्शन हुए और पेपर लीक हुए, उसके लिए आपने क्या निष्कर्ष निकाला है? क्या महाराष्ट्र में आगे पेपर लीक होंगे या नहीं लड़की ने पूछा सवाल कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से आपने अभी जो नीट (NEET) के विरोध प्रदर्शन हुए और पेपर लीक हुए, उसके लिए आपने क्या निष्कर्ष निकाला है? क्या महाराष्ट्र में आगे पेपर लीक होंगे या नहीं1
- ईद मिलादुन्नबी कल: अमन, भाईचारे और इंसानियत के पैगाम से रोशन होगा माहौल मुंबई/ठाणे। पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद ﷺ की विलादत-ए-मुबारक की याद में मनाया जाने वाला पवित्र पर्व ईद मिलादुन्नबी कल, बुधवार 26 अगस्त 2026 को पूरे भारत में अकीदत और एहतराम के साथ मनाया जाएगा। ईद मिलादुन्नबी सिर्फ खुशी और जश्न का अवसर नहीं, बल्कि अमन, मोहब्बत, इंसानियत, भाईचारे और नेक आचरण का पैगाम देने वाला महत्वपूर्ण दिन है। इस अवसर पर मुस्लिम समाज के लोग विशेष नमाज, दुआ, धार्मिक कार्यक्रमों और मिलाद की महफिलों का आयोजन कर पैगंबर हजरत मुहम्मद ﷺ की जिंदगी और उनकी शिक्षाओं को याद करते हैं। कई स्थानों पर जुलूस और सामुदायिक कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं। ईद मिलादुन्नबी का संदेश यही है कि इंसान एक-दूसरे के साथ प्यार, रहम, इंसाफ और भाईचारे का व्यवहार करे। समाज में नफरत की दीवारें नहीं, बल्कि मोहब्बत और एकता के पुल खड़े हों—यही इस मुबारक मौके की सबसे बड़ी खूबसूरती है। ‘आपकी जंग’ की ओर से तमाम देशवासियों को ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद। आइए, इस मुबारक दिन पर हम सब मिलकर अमन, शांति और भाईचारे को मजबूत करने का संकल्प लें।2
- जनाब रियाज़ क़ादरी द्वारा कराई गयी तबर्रुकात की ज़ियारत1