Shuru
Apke Nagar Ki App…
बोरखेडा येथे भोकरी नदीपात्रात व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवा केशरम लिंगवले (वय 28, रा. बोरखेडा) हे आज (31 जुलै 2026) दुपारी सुमारे 4 वाजता रावेर येथून बाजार करून पायी घरी जात असताना बोरखेडा येथील भोकरी नदीच्या पुलावरून पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या रावेर पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
R Media
बोरखेडा येथे भोकरी नदीपात्रात व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवा केशरम लिंगवले (वय 28, रा. बोरखेडा) हे आज (31 जुलै 2026) दुपारी सुमारे 4 वाजता रावेर येथून बाजार करून पायी घरी जात असताना बोरखेडा येथील भोकरी नदीच्या पुलावरून पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या रावेर पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
More news from Jalgaon and nearby areas
- Muslim colony Khadka ward kramank 31
- ek hi barish mein new Eid ka gharon ke pass Tak gussa Pani yah ek Hi din ki barish mein Khadka Gram Panchayat ke new Eid ka colony ke HAL1
- नशिराबाद जवळील बोगद्यात पाणी... नागरिक आक्रमक टोलवसुली बंद! जळगाव शहरापासून नशिराबादजवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली. आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरता पुढे सोडण्यात आले. बोगद्यातील पाणी तातडीने काढून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. टोल कंपनी नियमित शुल्क आकारते, मात्र पावसाळ्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, "प्रथम सुरक्षित रस्ता आणि नंतर टोल" अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट करत हायवे प्रशासनाला इशारा दिला.1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- 👉थायराईड वर आलेला रियांश अमृत जूस चा जबरदस्त रिजल्ट ✅🥰1
- बोरखेडा येथे भोकरी नदीपात्रात व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवा केशरम लिंगवले (वय 28, रा. बोरखेडा) हे आज (31 जुलै 2026) दुपारी सुमारे 4 वाजता रावेर येथून बाजार करून पायी घरी जात असताना बोरखेडा येथील भोकरी नदीच्या पुलावरून पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या रावेर पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.1