Shuru
Apke Nagar Ki App…
विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील नाझरे येथे रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालक आणि वाहकांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ कृतीने चालक भारावून गेले आणि काही चालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नातं रक्ताचं नसतं, तर ते माणुसकीच्या धाग्यानेही जुळतं...
EXPRESS NEWS
विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील नाझरे येथे रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालक आणि वाहकांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ कृतीने चालक भारावून गेले आणि काही चालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नातं रक्ताचं नसतं, तर ते माणुसकीच्या धाग्यानेही जुळतं...
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महिला आयोगाच्या माजी अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर आता पब् बार रेस्टॉरंट च्या व्यवसायात. नाही म्हणले तरी साठ ते सत्तर कोटी ची लागत.ताई एवढे पैसे आले कुठून. महिला आयोगाच्या माजी अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर आता पब् बार रेस्टॉरंट च्या व्यवसायात. नाही म्हणले तरी साठ ते सत्तर कोटी ची लागत.ताई एवढे पैसे आले कुठून.असे कॉग्रेसच्या नेत्या मनीषा तिवारी यांनी म्हंटले आहे, ते मुंबई महेश शेट्टी Dance Bar वाले,under world चा कोणी मुजावर हे त्यात काय आहेत.त्या खरात भोंदू ने बायका खराब केल्या आता तुमचे पुत्र रत्न सोहम पुण्याची तरुण पिढी नासवणार,बरबाद करणार का? बाई जरा आवारा. पुण्याचे आमदार बंधू ह्यानी तुम्हाला लीज नी जागा दिली.आपण 6 पार्टनर घेतले असे ऐकिवात आहे तुमच्या सोहम बाळा बरोबर. एवढे पैसे तुमच्या कडे येण्याचे स्तोत्र काय आहे.1
- रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी # **कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे. मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे. राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे. यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.1
- नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. Zee News संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जाबाबत मोठा दावा; चर्चेला उधाण नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, त्यातील केवळ ६.५ हजार कोटी रुपयेच फेडायचे असून उर्वरित कर्ज माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने केलेल्या कथित कर्जमाफीची भरपाई कोण करणार, असा सवालही पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे. या दाव्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि कर्जबाधित नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना कर्जफेडीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या उद्योगसमूहांच्या कर्जाबाबत असे दावे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, सोशल मीडियावरील या पोस्टरमधील २२ हजार कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीचे दावे अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय स्रोतांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.1
- नारळी पौर्णिमेनिमित्त रंगली नारळ लढण्याची पारंपरिक स्पर्धा; विजेतेपदासाठी रंगला महासंग्राम!1
- खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.1
- बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा1
- भोर तालुक्यातील भोंगवली हाय व्होलटेज प्रकल्पबाबत माजी आमदार संग्राम थोपटेंची मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोबत बैठक विक्रम शिंदे /भोर दि. 28 भोंगवली हाय व्होल्टेज प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; संघर्ष समिती अध्यक्ष संग्राम थोपटेंनी दिली माहिती भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून होत असलेला विरोध, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे थोपटे यांनी सांगितले. बैठकीत शासनाची भूमिका आणि पुढील कार्यवाहीबाबतही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली संघर्ष समितीची भूमिका काय, तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय आश्वासन दिले याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली1
- विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील नाझरे येथे रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालक आणि वाहकांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ कृतीने चालक भारावून गेले आणि काही चालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नातं रक्ताचं नसतं, तर ते माणुसकीच्या धाग्यानेही जुळतं...1