logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उत्तर रत्नागिरीतील खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने भाजपचे कोकणातील नेते वैभव खेडेकर व संबंधित कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, २३ जुलै २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे सार्वजनिक दहन करण्यात आले तसेच आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन समाजात वैमनस्य पसरू शकते, तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक ठिकाणी पुतळा दहन, आक्षेपार्ह घोषणाबाजी व चिथावणीखोर कृत्ये करणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य त्या कायदेशीर कलमांन्वये कारवाई करावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने खेड पोलिसांकडे केली आहे.

2 hrs ago
user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
2 hrs ago

उत्तर रत्नागिरीतील खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने भाजपचे कोकणातील नेते वैभव खेडेकर व संबंधित कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, २३ जुलै २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे सार्वजनिक दहन करण्यात आले तसेच आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन समाजात वैमनस्य पसरू शकते, तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक ठिकाणी पुतळा दहन, आक्षेपार्ह घोषणाबाजी व चिथावणीखोर कृत्ये करणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य त्या कायदेशीर कलमांन्वये कारवाई करावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने खेड पोलिसांकडे केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उत्तर रत्नागिरीतील खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने भाजपचे कोकणातील नेते वैभव खेडेकर व संबंधित कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, २३ जुलै २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे सार्वजनिक दहन करण्यात आले तसेच आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन समाजात वैमनस्य पसरू शकते, तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक ठिकाणी पुतळा दहन, आक्षेपार्ह घोषणाबाजी व चिथावणीखोर कृत्ये करणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य त्या कायदेशीर कलमांन्वये कारवाई करावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने खेड पोलिसांकडे केली आहे.
    1
    उत्तर रत्नागिरीतील खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने भाजपचे कोकणातील नेते वैभव खेडेकर व संबंधित कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

निवेदनानुसार, २३ जुलै २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे सार्वजनिक दहन करण्यात आले तसेच आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन समाजात वैमनस्य पसरू शकते, तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे.

लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक ठिकाणी पुतळा दहन, आक्षेपार्ह घोषणाबाजी व चिथावणीखोर कृत्ये करणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य त्या कायदेशीर कलमांन्वये कारवाई करावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने खेड पोलिसांकडे केली आहे.
    user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Md Raju
    1
    Post by Md Raju
    user_Md Raju
    Md Raju
    Waiter/Waitress India•
    7 hrs ago
  • आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सप्तनिक श्री विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली आहे. या पूजेमध्ये माने दाम्पत्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत श्री विठ्ठलाच्या पूजेचा बहुमान मिळाला आहे.
    1
    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सप्तनिक श्री विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली आहे. या पूजेमध्ये माने दाम्पत्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत श्री विठ्ठलाच्या पूजेचा बहुमान मिळाला आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केवळ राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नसून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की, आंदोलनातील मृत्यू, कथित लाठीचार्ज, नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणांबाबत सरकारने मौन बाळगले आहे. या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थी जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
    1
    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केवळ राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नसून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की, आंदोलनातील मृत्यू, कथित लाठीचार्ज, नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणांबाबत सरकारने मौन बाळगले आहे. या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थी जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • NEET आंदोलनादरम्यान पुणे पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. "हे दिल्ली नाही, हे आपलं पुणे आहे!" या भावनेसह पुणे पोलिसांच्या या मदतकार्याचा व्हिडिओ सध्या लोकांची मने जिंकत आहे.
    1
    NEET आंदोलनादरम्यान पुणे पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. "हे दिल्ली नाही, हे आपलं पुणे आहे!" या भावनेसह पुणे पोलिसांच्या या मदतकार्याचा व्हिडिओ सध्या लोकांची मने जिंकत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Gen Z ने सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना पूर्णपणे जमिनीवर आणले आहे. या तरुण पिढीने आपल्या तीव्र भूमिकेने सरकारला पुरते नमवून जमिनीवर आणल्याचे पाहायला मिळत आहे.
    1
    Gen Z ने सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना पूर्णपणे जमिनीवर आणले आहे. या तरुण पिढीने आपल्या तीव्र भूमिकेने सरकारला पुरते नमवून जमिनीवर आणल्याचे पाहायला मिळत आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Md Raju
    1
    Post by Md Raju
    user_Md Raju
    Md Raju
    Waiter/Waitress India•
    17 hrs ago
  • एकीकडे पुणे पोलिसांनी आपल्या वर्तनातून माणुसकीचे दर्शन घडवले आहे, तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांकडून मात्र विद्यार्थ्यांना लाठीचा प्रसाद देण्यात आला आहे. एका बाजूला पुणे पोलिसांचा संवेदनशील चेहरा समोर आला असताना, दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करत कारवाई केली आहे.
    1
    एकीकडे पुणे पोलिसांनी आपल्या वर्तनातून माणुसकीचे दर्शन घडवले आहे, तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांकडून मात्र विद्यार्थ्यांना लाठीचा प्रसाद देण्यात आला आहे. एका बाजूला पुणे पोलिसांचा संवेदनशील चेहरा समोर आला असताना, दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करत कारवाई केली आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.