Shuru
Apke Nagar Ki App…
खरगोश क्ष
Mohan Gaikawad
खरगोश क्ष
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बिहार पुलिस खुद ट्रैफिक नियम तोड़ते हुए नजर आ रहे हैं।एक मोटरसाइकिल तीन व्यक्ति जा रहे हैं जो की ट्रैफिक नियम का उल्लंघन करना माना जाता है यह तीनों स्टाफ मधेपुरा जिले के ग्वालपाड़ा थाना के है।1
- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिलांना शिक्षणाचे मार्ग दाखवले. सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, प्रिया भागवत, पूनम घोंगाणे, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी माळी यांनी केले तर आभार शिक्षिका शर्मिला पवार यांनी मानले.1
- ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे1
- AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!1
- राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.1
- श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा1