सावद ..आमने... बापगाव.... वाशेरे रस्त्याचे उपोषण सुटले......" ८ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडणार" कॉम्रेड रमेश गायकवाड यांचा इशारा कोट्यवधी रुपये खर्चुनही भिवंडी तालुक्यातील सावद.....आमने.... वाशेरे पडघे या रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ डांबराने बुजवावेत , या रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तींना भरपाई मिळावी , या रस्त्यावर अगोदर खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची माहिती द्यावी अशा मागण्या करत काल भिवंडी तालुक्यातीलआमने गावाच्या शेजारी कॉम्रेड रमेश गायकवाड , जागृत नागरिक जयवंत दळवी आणि येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले. सध्या भिंवडी तालुक्यातील सर्वच रस्त्यावर खडुंयांचे साम्राज्य आसून लाखो वाहने दररोज जा - ये कारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८१ पडघा आमने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे ३०० नागरीकांनी तक्रार करूनही दखल न घेतल्याने अखेर जयवंत दळवी , कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी काल उपोषण केले . यात डॉक्टर घनश्याम पाटील, विजय पाटील विश्वास केणे मनोहर केणे ,सुभाष दळवी , राम दळवी, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांनी व शेकडो नागरीकांनी सहभाग घेतला . वेळी उपोषण सोडताना त्यांना सदरचा रस्ता सुव्यवस्थित ठेवण्याचे आश्वासन दिले आसले तरी मागील 3 वर्षापासून लाखो रुपयांची बिले काढूनही रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. अधीक्षक अभियंता सत्यजीत तांबे हे त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी यावेळी केला. यावेळी कार्यकारी अभियंता ठाणे यांचे लेखी पत्र उपोषण करणारे याना देण्यात आले. लवकरात लवकर ८ दिवसांच्या आत उपअभियंता त्या रस्त्याची पाहणी करतील. खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहील. असे आश्वासन देण्यात आले. जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आठ दिवसाच्या आत जाहीर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी रमेश गायकवाड यांनी दिला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर कल्पेश केणे, शाखा अभियंता अविनाश मैराले, स्थापत्य अभियंता दर्शन कदम आणि या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यावर सातत्याने खोटी बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या अभय असल्याने हा रस्ता दुर्लक्षित आहे.
सावद ..आमने... बापगाव.... वाशेरे रस्त्याचे उपोषण सुटले......" ८ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडणार" कॉम्रेड रमेश गायकवाड यांचा इशारा कोट्यवधी रुपये खर्चुनही भिवंडी तालुक्यातील सावद.....आमने.... वाशेरे पडघे या रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ डांबराने बुजवावेत , या रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तींना भरपाई मिळावी , या रस्त्यावर अगोदर खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची माहिती द्यावी अशा मागण्या करत काल भिवंडी तालुक्यातीलआमने गावाच्या शेजारी कॉम्रेड रमेश गायकवाड , जागृत नागरिक जयवंत दळवी आणि येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले.
सध्या भिंवडी तालुक्यातील सर्वच रस्त्यावर खडुंयांचे साम्राज्य आसून लाखो वाहने दररोज जा - ये कारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८१ पडघा आमने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे ३०० नागरीकांनी तक्रार करूनही दखल न घेतल्याने अखेर जयवंत दळवी , कॉम्रेड रमेश
गायकवाड यांनी काल उपोषण केले . यात डॉक्टर घनश्याम पाटील, विजय पाटील विश्वास केणे मनोहर केणे ,सुभाष दळवी , राम दळवी, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांनी व शेकडो नागरीकांनी सहभाग घेतला . वेळी उपोषण सोडताना त्यांना सदरचा रस्ता सुव्यवस्थित ठेवण्याचे आश्वासन दिले आसले तरी मागील 3 वर्षापासून लाखो रुपयांची बिले काढूनही रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. अधीक्षक अभियंता सत्यजीत तांबे हे त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी यावेळी केला. यावेळी कार्यकारी अभियंता
ठाणे यांचे लेखी पत्र उपोषण करणारे याना देण्यात आले. लवकरात लवकर ८ दिवसांच्या आत उपअभियंता त्या रस्त्याची पाहणी करतील. खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहील. असे आश्वासन देण्यात आले. जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आठ दिवसाच्या आत जाहीर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी रमेश गायकवाड यांनी दिला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर कल्पेश केणे, शाखा अभियंता अविनाश मैराले, स्थापत्य अभियंता दर्शन कदम आणि या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यावर सातत्याने खोटी बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या अभय असल्याने हा रस्ता दुर्लक्षित आहे.
- रस्ता दुरुस्तीसाठी चाललेले महिलांचे नडगाव येथील आंदोलन यशस्वी* काल आंदोलन आणि आज कामाला सुरुवात शहापूर: नडगाव येथे शहापूर मुरबाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन आज यशस्वी झाले असून या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे. ,शहापूरचे नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक कदम यांनी लेखी पत्र देऊन सदर रस्त्याचे काम आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र आठ दिवसात काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला होता . अभूतपूर्व यश मिळालेल्या या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून त्यांनी आज तातडीने कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नडगाव गावातील सुनीता पवार ,विजया बेलवले ,वंदना हरड ,नंदा भोईर, अनिता हरड, हर्षला जागरे, संगीता भालके, सुरेखा भालके ,ताई मडके ,पल्लवी भालके ,आशा माजे ,रेखा पवार ,जयवंती भालके इत्यादी महिलांनी मोलाचं सहकार्य केले होते . आंदोलन यशस्वी करण्यात या महिलांचा सिंहाचा वाटा होता यशस्वी आंदोलन करून आज तातडीने कामाला सुरुवात झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या रणरागीणी महिलांचे कौतुक केले आहे.1
- राखी ने बदल दिया एक पल,मासूम बच्ची ने अनजान शख्स में भी देख लिया भाई सड़क पर आने-जाने वालों की भीड़ थी… हर कोई अपनी मंजिल की तरफ बढ़ रहा था। तभी एक छोटी-सी बच्ची ने रास्ते में चलते एक अनजान शख्स को देखा और अचानक उसके पास पहुंच गई। 🥹 बताया जा रहा है कि वह व्यक्ति मानसिक रूप से अस्वस्थ था, लेकिन बच्ची ने उसकी हालत देखकर डरने के बजाय उसके हाथ पर राखी बांध दी। उस मासूम के लिए सामने वाला न अजनबी था, न पराया—उसे बस एक भाई नजर आया। ❤️ बच्ची के इस छोटे से कदम ने वहां मौजूद लोगों के दिलों को छू लिया। जहां बड़े-बड़े लोग इंसान को उसकी हालत, कपड़ों और पहचान से आंक लेते हैं, वहीं इस नन्ही बच्ची ने बिना किसी भेदभाव के इंसानियत को गले लगा लिया। उस मासूम के हाथ में शायद एक छोटी-सी राखी थी, लेकिन उसने पूरे समाज को इंसानियत का बहुत बड़ा सबक दे दिया। 🙏 वीडियो के अंतिम पलों में जो दृश्य सामने आता है, वह आंखों को नम कर देने वाला है। इसे देखकर शायद आपके दिल से भी यही निकलेगा— “बेटी, तुम्हें सलाम… तुमने आज इंसानियत को राखी बांधी है।” 🙏❤️ कभी-कभी बड़े-बड़े भाषण नहीं, एक मासूम बच्ची का छोटा-सा प्यार दुनिया को बता देता है कि इंसानियत अभी जिंदा है। 🥹💔 बच्ची को दिल से सल्यूट। 🙋♀️❤️ वीडियो का अंतिम दृश्य बिल्कुल मिस मत कीजिएगा… आंखें नम होना तय है।1
- मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan1
- हर साल की तरह इस साल भी कादरी फैमिली द्वारा आयोजित किया गया ज़ियरत ए- मु- ए मुबारक।1
- अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं। अशरफ़ सानू पठाण और मरज़िया पठाण लगातार 5 वर्षों से ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौक़े पर नबी करीम हज़रत मुहम्मद ﷺ की हदीसों के ज़रिए लोगों तक नेक और अमन-भाईचारे का संदेश पहुँचाते आ रहे हैं।1
- जनाब रियाज़ क़ादरी द्वारा कराई गयी तबर्रुकात की ज़ियारत1
- NCP (SP) के कार्यकर्ता सम्मेलन में विधायक जितेन्द्र आव्हाड ने किसको कहा " पॉकेट मार " नगरसेवक ?1
- सावद ..आमने... बापगाव.... वाशेरे रस्त्याचे उपोषण सुटले......" ८ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडणार" कॉम्रेड रमेश गायकवाड यांचा इशारा कोट्यवधी रुपये खर्चुनही भिवंडी तालुक्यातील सावद.....आमने.... वाशेरे पडघे या रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ डांबराने बुजवावेत , या रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तींना भरपाई मिळावी , या रस्त्यावर अगोदर खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची माहिती द्यावी अशा मागण्या करत काल भिवंडी तालुक्यातीलआमने गावाच्या शेजारी कॉम्रेड रमेश गायकवाड , जागृत नागरिक जयवंत दळवी आणि येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले. सध्या भिंवडी तालुक्यातील सर्वच रस्त्यावर खडुंयांचे साम्राज्य आसून लाखो वाहने दररोज जा - ये कारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८१ पडघा आमने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे ३०० नागरीकांनी तक्रार करूनही दखल न घेतल्याने अखेर जयवंत दळवी , कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी काल उपोषण केले . यात डॉक्टर घनश्याम पाटील, विजय पाटील विश्वास केणे मनोहर केणे ,सुभाष दळवी , राम दळवी, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांनी व शेकडो नागरीकांनी सहभाग घेतला . वेळी उपोषण सोडताना त्यांना सदरचा रस्ता सुव्यवस्थित ठेवण्याचे आश्वासन दिले आसले तरी मागील 3 वर्षापासून लाखो रुपयांची बिले काढूनही रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. अधीक्षक अभियंता सत्यजीत तांबे हे त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी यावेळी केला. यावेळी कार्यकारी अभियंता ठाणे यांचे लेखी पत्र उपोषण करणारे याना देण्यात आले. लवकरात लवकर ८ दिवसांच्या आत उपअभियंता त्या रस्त्याची पाहणी करतील. खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहील. असे आश्वासन देण्यात आले. जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आठ दिवसाच्या आत जाहीर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी रमेश गायकवाड यांनी दिला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर कल्पेश केणे, शाखा अभियंता अविनाश मैराले, स्थापत्य अभियंता दर्शन कदम आणि या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यावर सातत्याने खोटी बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या अभय असल्याने हा रस्ता दुर्लक्षित आहे.4