logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भिवंडी ग्रामीण येथील श्री महाकाल फार्म हाऊस, जु-नांदखी कांबे रोड येथे अखिल आर्यावर्त संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भव्य हिंदू जनजागृती सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत बोलताना दिनेश दादा पाटील यांनी "आज भिवंडीमध्ये ६५ ते ७० टक्के मुस्लिमांची संख्या झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर भिवंडीचा काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंनी वेळीच जागे होण्याची गरज आहे," असा गंभीर इशारा दिला. आपल्या परखड भाषणात दादा पाटील यांनी लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत, प्रत्येक हिंदू घराने आपल्या मुलींना वाचवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी श्री मलंग गड हा मच्छिंद्रनाथांचा असल्याचा पुनरुच्चार करत, त्याच्या मुक्तीसाठी हिंदूंना सक्रिय व्हावे लागेल असे नमूद केले. तसेच, सरकार हिंदुत्ववादी असतानाही बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरतीसाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गोवंश कत्तलीबाबत त्यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला, की भिवंडीत एकही गोवंश कत्तल झाल्यास प्रशासनास मोठे परिणाम भोगावे लागतील आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दल कायदा हातात घेणार नाही, पण कायदेशीर मार्गाने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय, महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणीही दिनेश दादा पाटील यांनी यावेळी केली. या सभेत भिवंडी तालुका सिनियर पीआय मा. बारवे साहेब यांच्या गोरक्षेतील सक्रिय निर्णयांचे कौतुक करण्यात आले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवाभाऊ यांचे वांद्रे येथील अतिक्रमण कारवाईबद्दल मनापासून आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक विशाल पाटील यांची ठाणे जिल्हा महामंत्री व पालघर जिल्हा पालक पदी नियुक्ती करण्यात आली. शेकडोच्या संख्येने भिवंडी ग्रामीण कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलामध्ये प्रवेश केला. कोंकण प्रांत सोशल मीडिया प्रमुख राकेश खराडे, जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, संघटन मंत्री राजन टेकडीकर, जिल्हा मंत्री विशाल जैस्वाल आणि भिवंडी शहर उपाध्यक्ष राकेश रायचुरा यांच्यासह शेकडो हिंदू कार्यकर्ते या सभेत उपस्थित होते. "आता प्रत्येक गावामध्ये अशी हिंदू धर्म जागृती सभा घेऊन समाज जागृती अभियान राबवण्यात येणार आहे," अशी घोषणा दिनेश दादा पाटील यांनी केली.

8 hrs ago
user_Dinesh dada patil
Dinesh dada patil
Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
8 hrs ago

भिवंडी ग्रामीण येथील श्री महाकाल फार्म हाऊस, जु-नांदखी कांबे रोड येथे अखिल आर्यावर्त संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भव्य हिंदू जनजागृती सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत बोलताना दिनेश दादा पाटील यांनी "आज भिवंडीमध्ये ६५ ते ७० टक्के मुस्लिमांची संख्या झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर भिवंडीचा काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंनी वेळीच जागे होण्याची गरज आहे," असा गंभीर इशारा दिला. आपल्या परखड भाषणात दादा पाटील यांनी लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत, प्रत्येक हिंदू घराने आपल्या मुलींना वाचवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी श्री मलंग गड हा मच्छिंद्रनाथांचा असल्याचा पुनरुच्चार करत, त्याच्या मुक्तीसाठी हिंदूंना सक्रिय व्हावे लागेल असे नमूद केले. तसेच, सरकार हिंदुत्ववादी असतानाही बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरतीसाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गोवंश कत्तलीबाबत त्यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला, की भिवंडीत एकही गोवंश कत्तल झाल्यास प्रशासनास मोठे परिणाम भोगावे लागतील आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दल कायदा हातात घेणार नाही, पण कायदेशीर मार्गाने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय, महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणीही दिनेश दादा पाटील यांनी यावेळी केली. या सभेत भिवंडी तालुका सिनियर पीआय मा. बारवे साहेब यांच्या गोरक्षेतील सक्रिय निर्णयांचे कौतुक करण्यात आले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवाभाऊ यांचे वांद्रे येथील अतिक्रमण कारवाईबद्दल मनापासून आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक विशाल पाटील यांची ठाणे जिल्हा महामंत्री व पालघर जिल्हा पालक पदी नियुक्ती करण्यात आली. शेकडोच्या संख्येने भिवंडी ग्रामीण कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलामध्ये प्रवेश केला. कोंकण प्रांत सोशल मीडिया प्रमुख राकेश खराडे, जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, संघटन मंत्री राजन टेकडीकर, जिल्हा मंत्री विशाल जैस्वाल आणि भिवंडी शहर उपाध्यक्ष राकेश रायचुरा यांच्यासह शेकडो हिंदू कार्यकर्ते या सभेत उपस्थित होते. "आता प्रत्येक गावामध्ये अशी हिंदू धर्म जागृती सभा घेऊन समाज जागृती अभियान राबवण्यात येणार आहे," अशी घोषणा दिनेश दादा पाटील यांनी केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वफा पार्क अलमास पाडा येथील मंडईत उत्तम दर्जाची रेडके अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे या मंडईत मोठ्या संख्येने खरेदीदारांची गर्दी झाली होती.
    1
    वफा पार्क अलमास पाडा येथील मंडईत उत्तम दर्जाची रेडके अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे या मंडईत मोठ्या संख्येने खरेदीदारांची गर्दी झाली होती.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री जींना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
    1
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री जींना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भिवंडी ग्रामीण येथील श्री महाकाल फार्म हाऊस, जु-नांदखी कांबे रोड येथे अखिल आर्यावर्त संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भव्य हिंदू जनजागृती सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत बोलताना दिनेश दादा पाटील यांनी "आज भिवंडीमध्ये ६५ ते ७० टक्के मुस्लिमांची संख्या झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर भिवंडीचा काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंनी वेळीच जागे होण्याची गरज आहे," असा गंभीर इशारा दिला. आपल्या परखड भाषणात दादा पाटील यांनी लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत, प्रत्येक हिंदू घराने आपल्या मुलींना वाचवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी श्री मलंग गड हा मच्छिंद्रनाथांचा असल्याचा पुनरुच्चार करत, त्याच्या मुक्तीसाठी हिंदूंना सक्रिय व्हावे लागेल असे नमूद केले. तसेच, सरकार हिंदुत्ववादी असतानाही बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरतीसाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गोवंश कत्तलीबाबत त्यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला, की भिवंडीत एकही गोवंश कत्तल झाल्यास प्रशासनास मोठे परिणाम भोगावे लागतील आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दल कायदा हातात घेणार नाही, पण कायदेशीर मार्गाने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय, महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणीही दिनेश दादा पाटील यांनी यावेळी केली. या सभेत भिवंडी तालुका सिनियर पीआय मा. बारवे साहेब यांच्या गोरक्षेतील सक्रिय निर्णयांचे कौतुक करण्यात आले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवाभाऊ यांचे वांद्रे येथील अतिक्रमण कारवाईबद्दल मनापासून आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक विशाल पाटील यांची ठाणे जिल्हा महामंत्री व पालघर जिल्हा पालक पदी नियुक्ती करण्यात आली. शेकडोच्या संख्येने भिवंडी ग्रामीण कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलामध्ये प्रवेश केला. कोंकण प्रांत सोशल मीडिया प्रमुख राकेश खराडे, जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, संघटन मंत्री राजन टेकडीकर, जिल्हा मंत्री विशाल जैस्वाल आणि भिवंडी शहर उपाध्यक्ष राकेश रायचुरा यांच्यासह शेकडो हिंदू कार्यकर्ते या सभेत उपस्थित होते. "आता प्रत्येक गावामध्ये अशी हिंदू धर्म जागृती सभा घेऊन समाज जागृती अभियान राबवण्यात येणार आहे," अशी घोषणा दिनेश दादा पाटील यांनी केली.
    1
    भिवंडी ग्रामीण येथील श्री महाकाल फार्म हाऊस, जु-नांदखी कांबे रोड येथे अखिल आर्यावर्त संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भव्य हिंदू जनजागृती सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत शेकडो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत बोलताना दिनेश दादा पाटील यांनी "आज भिवंडीमध्ये ६५ ते ७० टक्के मुस्लिमांची संख्या झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर भिवंडीचा काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंनी वेळीच जागे होण्याची गरज आहे," असा गंभीर इशारा दिला.

आपल्या परखड भाषणात दादा पाटील यांनी लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत, प्रत्येक हिंदू घराने आपल्या मुलींना वाचवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी श्री मलंग गड हा मच्छिंद्रनाथांचा असल्याचा पुनरुच्चार करत, त्याच्या मुक्तीसाठी हिंदूंना सक्रिय व्हावे लागेल असे नमूद केले. तसेच, सरकार हिंदुत्ववादी असतानाही बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरतीसाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गोवंश कत्तलीबाबत त्यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला, की भिवंडीत एकही गोवंश कत्तल झाल्यास प्रशासनास मोठे परिणाम भोगावे लागतील आणि आंतरराष्ट्रीय बजरंग दल कायदा हातात घेणार नाही, पण कायदेशीर मार्गाने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय, महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणीही दिनेश दादा पाटील यांनी यावेळी केली.

या सभेत भिवंडी तालुका सिनियर पीआय मा. बारवे साहेब यांच्या गोरक्षेतील सक्रिय निर्णयांचे कौतुक करण्यात आले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवाभाऊ यांचे वांद्रे येथील अतिक्रमण कारवाईबद्दल मनापासून आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक विशाल पाटील यांची ठाणे जिल्हा महामंत्री व पालघर जिल्हा पालक पदी नियुक्ती करण्यात आली. शेकडोच्या संख्येने भिवंडी ग्रामीण कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय बजरंग दलामध्ये प्रवेश केला. कोंकण प्रांत सोशल मीडिया प्रमुख राकेश खराडे, जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, संघटन मंत्री राजन टेकडीकर, जिल्हा मंत्री विशाल जैस्वाल आणि भिवंडी शहर उपाध्यक्ष राकेश रायचुरा यांच्यासह शेकडो हिंदू कार्यकर्ते या सभेत उपस्थित होते. "आता प्रत्येक गावामध्ये अशी हिंदू धर्म जागृती सभा घेऊन समाज जागृती अभियान राबवण्यात येणार आहे," अशी घोषणा दिनेश दादा पाटील यांनी केली.
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्ती केळी खाऊ शकतात की नाही, हा भारतात अनेकदा विचारला जाणारा प्रश्न आहे, कारण केळी हे एक अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक विकले जाणारे फळ आहे. या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी केळीच्या EGL (Effective Glycemic Load) मूल्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. साधारणतः 100 ग्रॅम वजनाच्या एका केळीचे EGL मूल्य 14.14 असते, जे मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी अपेक्षित असलेल्या एका जेवणाच्या 10 EGL मूल्यापेक्षा बरेच जास्त आहे. यामुळे, जर एखादी व्यक्ती एक किंवा दोन केळी खात असेल, तर दिवसाचे एकूण EGL सेवन 25 च्या वर जाते, जे मधुमेह मुक्तीच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. न्युटेक्सीचे ध्येय आहे की पोलिओप्रमाणे भारतामधून मधुमेह समूळ नष्ट करणे, जे योग्य ज्ञान आणि शिस्तीच्या मदतीने पूर्णपणे शक्य आहे. या उद्दिष्टाने, न्युटेक्सी लोकांना शिक्षित करण्यासाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करते, कमी ग्लायसेमिक लोड असलेले खाद्यपदार्थ विकसित करते आणि प्रमाणित वैद्यकीय डॉक्टर्स व आहारतज्ञांसोबत मोफत सल्ला देखील पुरवते. न्युटेक्सीची उत्पादने खास मधुमेहाच्या रुग्णांसाठी डिझाइन केलेली आहेत, जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात आणि दैनंदिन पोषण गरजा पूर्ण करतात. कमी ग्लायसेमिक लोड असलेले खाद्यपदार्थ विकसित करण्यासाठी एक दशकाहून अधिक संशोधन आणि विकास केल्यानंतर, न्युटेक्सीला विश्वास आहे की आरोग्यदायी खाण्याच्या सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या मदतीने मधुमेह बरा करणे (डायबिटीज रेवेर्सल) शक्य आहे. ज्ञान आणि शिस्तीच्या आधारावर मधुमेहावर विजय मिळवता येतो, यावर न्युटेक्सी विश्वास ठेवते. भारताला मधुमेहापासून मुक्त करण्याच्या या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि तुमच्या मधुमेह मुक्ती योजनेसाठी मोफत सल्ला घेण्यासाठी संपर्क साधता येतो.
    1
    मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्ती केळी खाऊ शकतात की नाही, हा भारतात अनेकदा विचारला जाणारा प्रश्न आहे, कारण केळी हे एक अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक विकले जाणारे फळ आहे. या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी केळीच्या EGL (Effective Glycemic Load) मूल्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. साधारणतः 100 ग्रॅम वजनाच्या एका केळीचे EGL मूल्य 14.14 असते, जे मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी अपेक्षित असलेल्या एका जेवणाच्या 10 EGL मूल्यापेक्षा बरेच जास्त आहे. यामुळे, जर एखादी व्यक्ती एक किंवा दोन केळी खात असेल, तर दिवसाचे एकूण EGL सेवन 25 च्या वर जाते, जे मधुमेह मुक्तीच्या दृष्टिकोनातून चांगले नाही.

न्युटेक्सीचे ध्येय आहे की पोलिओप्रमाणे भारतामधून मधुमेह समूळ नष्ट करणे, जे योग्य ज्ञान आणि शिस्तीच्या मदतीने पूर्णपणे शक्य आहे. या उद्दिष्टाने, न्युटेक्सी लोकांना शिक्षित करण्यासाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करते, कमी ग्लायसेमिक लोड असलेले खाद्यपदार्थ विकसित करते आणि प्रमाणित वैद्यकीय डॉक्टर्स व आहारतज्ञांसोबत मोफत सल्ला देखील पुरवते.

न्युटेक्सीची उत्पादने खास मधुमेहाच्या रुग्णांसाठी डिझाइन केलेली आहेत, जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात आणि दैनंदिन पोषण गरजा पूर्ण करतात. कमी ग्लायसेमिक लोड असलेले खाद्यपदार्थ विकसित करण्यासाठी एक दशकाहून अधिक संशोधन आणि विकास केल्यानंतर, न्युटेक्सीला विश्वास आहे की आरोग्यदायी खाण्याच्या सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या मदतीने मधुमेह बरा करणे (डायबिटीज रेवेर्सल) शक्य आहे. ज्ञान आणि शिस्तीच्या आधारावर मधुमेहावर विजय मिळवता येतो, यावर न्युटेक्सी विश्वास ठेवते. भारताला मधुमेहापासून मुक्त करण्याच्या या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि तुमच्या मधुमेह मुक्ती योजनेसाठी मोफत सल्ला घेण्यासाठी संपर्क साधता येतो.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    11 hrs ago
  • चंद्रपूर शहर प्रतिनिधीनुसार, २५ तारखेला सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात असलेल्या मौजा कुनसुबी येथील ३४ बाधित आदिवासी कुटुंबांनी आपल्या न्याय आणि हक्कांच्या मागणीसाठी थेट गडचांदूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या भेटीदरम्यान, वरोरा, जि. चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी बाधित आदिवासी समाजातील सदस्यांना सोबत घेऊन, पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार शिवाजी कदम यांची भेट घेतली आणि आपल्या तक्रारी व आरोप सविस्तरपणे मांडले. कुनसुबीच्या या आदिवासी कुटुंबांनी न्याय आणि हक्कासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
    1
    चंद्रपूर शहर प्रतिनिधीनुसार, २५ तारखेला सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात असलेल्या मौजा कुनसुबी येथील ३४ बाधित आदिवासी कुटुंबांनी आपल्या न्याय आणि हक्कांच्या मागणीसाठी थेट गडचांदूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या भेटीदरम्यान, वरोरा, जि. चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी बाधित आदिवासी समाजातील सदस्यांना सोबत घेऊन, पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार शिवाजी कदम यांची भेट घेतली आणि आपल्या तक्रारी व आरोप सविस्तरपणे मांडले. कुनसुबीच्या या आदिवासी कुटुंबांनी न्याय आणि हक्कासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जनगणना मोहिमेच्या नावाखाली काही कर्मचारी तुमची वैयक्तिक माहिती मागत असल्यास ती अजिबात देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली महिन्याची कमाई, बँक बॅलन्स, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र कोणालाही दाखवू नये. विशेषतः, बँक खाते क्रमांक अथवा ओटीपी कधीही कोणासोबतही शेअर करू नये, कारण हे बनावट कर्मचारी असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावध राहावे आणि जनगणना कर्मचारी घरी आल्यास त्यांना नीट ओळखूनच माहिती द्यावी, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
    1
    जनगणना मोहिमेच्या नावाखाली काही कर्मचारी तुमची वैयक्तिक माहिती मागत असल्यास ती अजिबात देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली महिन्याची कमाई, बँक बॅलन्स, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र कोणालाही दाखवू नये. विशेषतः, बँक खाते क्रमांक अथवा ओटीपी कधीही कोणासोबतही शेअर करू नये, कारण हे बनावट कर्मचारी असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावध राहावे आणि जनगणना कर्मचारी घरी आल्यास त्यांना नीट ओळखूनच माहिती द्यावी, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नागपूरमधील खामला-जैताळा रोडवर प्रस्तावित ऑरेंज स्ट्रीट प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून तीव्र विरोध नोंदवला आहे. या प्रकल्पासाठी १३८ हून अधिक झाडे, ज्यात आमराईतील ६१ झाडांचा समावेश आहे, तोडण्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी आरोप केला आहे की, या प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असून, ही झाडे वाचवण्याची त्यांनी मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, त्यांना विकासाला विरोध नाही, मात्र पर्यावरणाची हानी करून होणारा विकास स्वीकारार्ह नाही. शहराचे हरित क्षेत्र आणि पर्यावरणीय संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, ऑरेंज स्ट्रीट प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल साधत पर्यायी उपाय शोधले जावेत.
    3
    नागपूरमधील खामला-जैताळा रोडवर प्रस्तावित ऑरेंज स्ट्रीट प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून तीव्र विरोध नोंदवला आहे. या प्रकल्पासाठी १३८ हून अधिक झाडे, ज्यात आमराईतील ६१ झाडांचा समावेश आहे, तोडण्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांनी आरोप केला आहे की, या प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असून, ही झाडे वाचवण्याची त्यांनी मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, त्यांना विकासाला विरोध नाही, मात्र पर्यावरणाची हानी करून होणारा विकास स्वीकारार्ह नाही. शहराचे हरित क्षेत्र आणि पर्यावरणीय संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, ऑरेंज स्ट्रीट प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल साधत पर्यायी उपाय शोधले जावेत.
    user_सुमित ठाकरे
    सुमित ठाकरे
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दिव्यांग सेनेचे युसुफ फारूक खान आणि त्यांचे पथक विविध जनहित मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेत पोहोचले.
    1
    दिव्यांग सेनेचे युसुफ फारूक खान आणि त्यांचे पथक विविध जनहित मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेत पोहोचले.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.