Shuru
Apke Nagar Ki App…
ओवरटेक करण्याच्या नादात 11 लोकांनी आपला जीव गमावला. ही घटना आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण मुरबाड हायवेवरील. जिथे एका सेवन सीटर इको गाडीत 13 लोक प्रवास करत होते. त्या इको गाडीच्या समोर एक दुसरी कार हळू चालत होती.त्या गाडीतले 11 लोक एका क्षणात कायमचे निघून गेले आणि दोन जण अजूनही मृत्युशी झुंज देत आहेत. गाडी चालवताना काळजीपूर्वक चालवा, कारण तुमची एक चूक तुमच्यासोबत इतरांचेही आयुष्य झोपून जाऊ शकते. या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओवरटेक करण्याच्या नादात 11 लोकांनी आपलं.
Subhash Suryavanshi
ओवरटेक करण्याच्या नादात 11 लोकांनी आपला जीव गमावला. ही घटना आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण मुरबाड हायवेवरील. जिथे एका सेवन सीटर इको गाडीत 13 लोक प्रवास करत होते. त्या इको गाडीच्या समोर एक दुसरी कार हळू चालत होती.त्या गाडीतले 11 लोक एका क्षणात कायमचे निघून गेले आणि दोन जण अजूनही मृत्युशी झुंज देत आहेत. गाडी चालवताना काळजीपूर्वक चालवा, कारण तुमची एक चूक तुमच्यासोबत इतरांचेही आयुष्य झोपून जाऊ शकते. या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओवरटेक करण्याच्या नादात 11 लोकांनी आपलं.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Subhash Suryavanshi1
- Post by AQUEEL CABLE NETWORK1
- शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला1
- 👩💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली1