logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुरबाड तालुक्यातील यूपीएससी, एमपीएससी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून राज्य व केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, एमबीबीएस, सीए तसेच दहावी-बारावी परीक्षेतील प्रथम, द्वितीय क्रमांक व ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा सोहळा राज्याचे वनमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोटीराम भाऊ पवार यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या, वनजमिनींचे प्रलंबित प्रश्न आणि कर्जमाफी योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने वितरीत करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती मंत्री महोदयांकडे केली. या प्रसंगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील व संचालक सौरभ पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. समारंभाचे प्रास्ताविक जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते राम दळवी, पांडुरंग कोर, दीपक पवार, जितेंद्र भावथे, चंद्रकांत बोष्टे, संतोष पवार, श्रीकांत धुमाळ, दीपक खाटेघरे, दीपक वाकचौरे, हरीश पुरोहित, विनोद नार्वेकर, अनिल देसले, अक्षय रोठे, विनायकराव सागर, चुंबवणे, चिमा शेद यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. पवार यांनी केले, तर धनाजी दळवी यांनी आभार मानले.

15 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
15 hrs ago

मुरबाड तालुक्यातील यूपीएससी, एमपीएससी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून राज्य व केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, एमबीबीएस, सीए तसेच दहावी-बारावी परीक्षेतील प्रथम, द्वितीय क्रमांक व ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा सोहळा राज्याचे वनमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोटीराम भाऊ पवार यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या, वनजमिनींचे प्रलंबित प्रश्न आणि कर्जमाफी योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने वितरीत करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती मंत्री महोदयांकडे केली. या प्रसंगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील व संचालक सौरभ पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. समारंभाचे प्रास्ताविक जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते राम दळवी, पांडुरंग कोर, दीपक पवार, जितेंद्र भावथे, चंद्रकांत बोष्टे, संतोष पवार, श्रीकांत धुमाळ, दीपक खाटेघरे, दीपक वाकचौरे, हरीश पुरोहित, विनोद नार्वेकर, अनिल देसले, अक्षय रोठे, विनायकराव सागर, चुंबवणे, चिमा शेद यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. पवार यांनी केले, तर धनाजी दळवी यांनी आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबईतील दादरमध्ये सध्या एकच नाव आणि हजारो आवाजांचा गजर पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसरात केवळ 'ठाकरे! ठाकरे! ठाकरे!' याच एका नावाचा जोरदार जयघोष सुरू आहे.
    1
    मुंबईतील दादरमध्ये सध्या एकच नाव आणि हजारो आवाजांचा गजर पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसरात केवळ 'ठाकरे! ठाकरे! ठाकरे!' याच एका नावाचा जोरदार जयघोष सुरू आहे.
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर दादरमध्ये Gen-Z तरुणांनी जोरदार जल्लोष केला आहे. या राजीनाम्यानंतर दादर परिसरात Gen-Z युवा वर्ग एकत्र आला आणि त्यांनी मोठा आनंद व्यक्त करत उत्सव साजरा केला.
    1
    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर दादरमध्ये Gen-Z तरुणांनी जोरदार जल्लोष केला आहे. या राजीनाम्यानंतर दादर परिसरात Gen-Z युवा वर्ग एकत्र आला आणि त्यांनी मोठा आनंद व्यक्त करत उत्सव साजरा केला.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात अलोट जनसागर लोटला आहे. या विजय रॅलीदरम्यान रस्त्यांवर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
    1
    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात अलोट जनसागर लोटला आहे. या विजय रॅलीदरम्यान रस्त्यांवर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मुंब्रा येथील आयडिया मार्केटचे काम राजकारणामुळे आतापर्यंत होऊ शकले नव्हते. मात्र, राजकीय कारणांमुळे थांबलेले हे काम आता अखेर सुरू झाले असून इस्लामउद्दीन खान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
    1
    मुंब्रा येथील आयडिया मार्केटचे काम राजकारणामुळे आतापर्यंत होऊ शकले नव्हते. मात्र, राजकीय कारणांमुळे थांबलेले हे काम आता अखेर सुरू झाले असून इस्लामउद्दीन खान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ८ ऑगस्टची मुदत जवळ येताच प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. निर्धारित नियम आणि निर्देशांचे पालन न करणाऱ्या अनेक शाळांना प्रशासनाकडून कारणे दाखवा (शो-कॉझ) नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाकडून ठरलेल्या वेळेत स्पष्टीकरण मागितले आहे. दिलेल्या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नियमानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे.
    1
    ८ ऑगस्टची मुदत जवळ येताच प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. निर्धारित नियम आणि निर्देशांचे पालन न करणाऱ्या अनेक शाळांना प्रशासनाकडून कारणे दाखवा (शो-कॉझ) नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाकडून ठरलेल्या वेळेत स्पष्टीकरण मागितले आहे. दिलेल्या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नियमानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    Thane, Maharashtra•
    9 hrs ago
  • मुरबाड तालुक्यातील यूपीएससी, एमपीएससी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून राज्य व केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, एमबीबीएस, सीए तसेच दहावी-बारावी परीक्षेतील प्रथम, द्वितीय क्रमांक व ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा सोहळा राज्याचे वनमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोटीराम भाऊ पवार यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या, वनजमिनींचे प्रलंबित प्रश्न आणि कर्जमाफी योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने वितरीत करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती मंत्री महोदयांकडे केली. या प्रसंगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील व संचालक सौरभ पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. समारंभाचे प्रास्ताविक जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते राम दळवी, पांडुरंग कोर, दीपक पवार, जितेंद्र भावथे, चंद्रकांत बोष्टे, संतोष पवार, श्रीकांत धुमाळ, दीपक खाटेघरे, दीपक वाकचौरे, हरीश पुरोहित, विनोद नार्वेकर, अनिल देसले, अक्षय रोठे, विनायकराव सागर, चुंबवणे, चिमा शेद यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. पवार यांनी केले, तर धनाजी दळवी यांनी आभार मानले.
    1
    मुरबाड तालुक्यातील यूपीएससी, एमपीएससी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून राज्य व केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, एमबीबीएस, सीए तसेच दहावी-बारावी परीक्षेतील प्रथम, द्वितीय क्रमांक व ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. हा सोहळा राज्याचे वनमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी गोटीराम भाऊ पवार यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या, वनजमिनींचे प्रलंबित प्रश्न आणि कर्जमाफी योजनेंतर्गत काही शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने वितरीत करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती मंत्री महोदयांकडे केली. या प्रसंगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील व संचालक सौरभ पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

समारंभाचे प्रास्ताविक जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते राम दळवी, पांडुरंग कोर, दीपक पवार, जितेंद्र भावथे, चंद्रकांत बोष्टे, संतोष पवार, श्रीकांत धुमाळ, दीपक खाटेघरे, दीपक वाकचौरे, हरीश पुरोहित, विनोद नार्वेकर, अनिल देसले, अक्षय रोठे, विनायकराव सागर, चुंबवणे, चिमा शेद यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. पवार यांनी केले, तर धनाजी दळवी यांनी आभार मानले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ठाणे येथे एसआयआर (SIR) प्रकरणात प्राचार्यांकडून झालेल्या निष्काळजीपणाबाबत एएमसी (AMC) विजय कावळे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी एसआयआर प्रकरणाशी संबंधित प्राचार्यांच्या निष्काळजीपणाचा मुद्दा मांडला.
    1
    ठाणे येथे एसआयआर (SIR) प्रकरणात प्राचार्यांकडून झालेल्या निष्काळजीपणाबाबत एएमसी (AMC) विजय कावळे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी एसआयआर प्रकरणाशी संबंधित प्राचार्यांच्या निष्काळजीपणाचा मुद्दा मांडला.
    user_Prime mumbai 24 News
    Prime mumbai 24 News
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सत्य, निष्पक्षता आणि मानवतेचा संदेश देणारे पत्रकार सय्यद मिसबाहुल हक यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने अत्यंत दुःखद व कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. धर्म आणि जातीच्या भिंती बाजूला सारून केवळ सत्य, निडरता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणाऱ्या या पत्रकाराच्या अचानक जाण्याने संपूर्ण मित्रपरिवार शोकाकुल झाला आहे. सय्यद मिसबाहुल हक यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आयुष्यभर निष्पक्ष पत्रकारिता आणि 'सत्य लोकतंत्र'ची वाट दाखवली. या मतलबी जगात सत्यासाठी आणि हक्कासाठी उठणारा निडर आवाज कायमचा शांत झाल्याची भावना व्यक्त करत मित्रांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या तीव्र वेदना मांडल्या आहेत. 'इंडिया न्यूज 9लाइव' परिवार, सोशल मीडियावरील सर्व मित्र आणि 'जनता की आवाज'चे पत्रकार विशाल शर्मा यांच्या वतीने सय्यद मिसबाहुल हक जी यांना भावपूर्ण व अश्रुपूरित श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. ईश्वराने त्यांच्या आत्म्याला परम शांती द्यावी आणि या असह्य दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला हे मोठे दुःख सहन करण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.
    1
    सत्य, निष्पक्षता आणि मानवतेचा संदेश देणारे पत्रकार सय्यद मिसबाहुल हक यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने अत्यंत दुःखद व कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. धर्म आणि जातीच्या भिंती बाजूला सारून केवळ सत्य, निडरता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारणाऱ्या या पत्रकाराच्या अचानक जाण्याने संपूर्ण मित्रपरिवार शोकाकुल झाला आहे.

सय्यद मिसबाहुल हक यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आयुष्यभर निष्पक्ष पत्रकारिता आणि 'सत्य लोकतंत्र'ची वाट दाखवली. या मतलबी जगात सत्यासाठी आणि हक्कासाठी उठणारा निडर आवाज कायमचा शांत झाल्याची भावना व्यक्त करत मित्रांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या तीव्र वेदना मांडल्या आहेत.

'इंडिया न्यूज 9लाइव' परिवार, सोशल मीडियावरील सर्व मित्र आणि 'जनता की आवाज'चे पत्रकार विशाल शर्मा यांच्या वतीने सय्यद मिसबाहुल हक जी यांना भावपूर्ण व अश्रुपूरित श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. ईश्वराने त्यांच्या आत्म्याला परम शांती द्यावी आणि या असह्य दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला हे मोठे दुःख सहन करण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.
    user_Vishal Sharma journalist
    Vishal Sharma journalist
    Media company Thane, Maharashtra•
    13 hrs ago
  • मुंबईतील माहीम पोलीस वसाहतीमधील इमारत क्रमांक १८ ला आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. या दुर्घटनेबाबत अधिकृत तपशीलांची अजून प्रतीक्षा असून पुढील माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.
    1
    मुंबईतील माहीम पोलीस वसाहतीमधील इमारत क्रमांक १८ ला आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. या दुर्घटनेबाबत अधिकृत तपशीलांची अजून प्रतीक्षा असून पुढील माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.