Shuru
Apke Nagar Ki App…
ओम बलोदे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेख खाली सुरु असलेले ग्रामीण रुग्णालय बांधकाम बाबत रस्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करतांना
कु.मोनाली अनिल राठोड
ओम बलोदे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेख खाली सुरु असलेले ग्रामीण रुग्णालय बांधकाम बाबत रस्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करतांना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.1
- अमानवांडी जऊळका रस्त्याच्या नवीन कामासाठी महिलेचे चार दिवसापासून थंडीत उपोषण..... प्रशासन उदासीन मालेगाव तालुकयातील धमधमी या खेडेगावात कडाक्याच्या थंडीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या सीताबाई धंदरे- ढोके ह्या गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसल्या असून याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या भागामध्ये आदिवासी समदाय प्रामुख्याने असून विकासाचे पाहिले पाऊल रस्ते असल्यामुळे या भागातील रस्ते होणे अगत्याचे आहे परंतु जऊळका ते अमानवाडी , अमानवांडी ते मांडोली , उडी येथील पुलाची उंची वाढवणे या मागण्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत. कडाक्याची थंडी आणि उपोषण यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे.2
- दावा: उत्तर प्रदेश पुलिस ने बालिकाओं तथा महिलाओं की सुरक्षा में सराहनीय भूमिका निभाई। हकीकत: कानपुर में 14 साल की बच्ची को किडनैप कर दरोगा और उसके साथी ने किया गैंगरेप।1
- TOP NEWS | VIRAL VIDEO| लहान मुलाचा निरागस पणा वायरल |2026|1
- हिदायत पटेल की हत्या से पहले का आखरी वीडीओ ओर स्पीच जिसे लोग सुनके उनकी तारीफ कर रहे हे2
- मुंबई महानगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट #Hingoli #mumbai #sabtoshbangar1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- वाशिम तालुक्यातील शेलगाव घुगे येथे 6 जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास शेलगाव (घुगे) येथील रामेश्वर पांडुरंग घुगे हे गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतामध्ये एक अस्वल दिसला. अचानक अस्वल दिसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्याचे टाळावे, वनविभागाने या घटनेची दखल घेऊन अस्वलाचा बंदोबस्त लावण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.1