Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्यात गॅस दर दुपटीने वाढले; रिक्षाचालकांचा संताप, पंपांवर लांबच लांब रांगा आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून धुळे शहरात गो गॅसच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस पंप चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा आरोप करत रिक्षा चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Dhule News 24
धुळ्यात गॅस दर दुपटीने वाढले; रिक्षाचालकांचा संताप, पंपांवर लांबच लांब रांगा आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून धुळे शहरात गो गॅसच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस पंप चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा आरोप करत रिक्षा चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.1
- भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं। वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।4
- आमच्या रक्तात बेइमानी नाही! गद्दारांना आणि विरोधकांना आ.संजय गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर.*1
- पारंपरिक अंत्यसंस्कार पद्धतींना पर्यावरणपूरक पर्याय देत तुकाराम मुंढे यांनी एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. आई आसराबाई यांच्या निधनानंतर अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी त्यांनी त्या शेतात वृक्षारोपणासह अर्पण करत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव असलेल्या मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मूळगावी बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर सावडण्याच्या दिवशी पारंपरिक अस्थी विसर्जन न करता कुटुंबियांनी घरासमोरील शेतात वडाचे झाड लावले. त्या खड्ड्यात आईच्या अस्थींची राख अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले.1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1
- शिवर नगरी में श्री हनुमान जयंती के पावन अवसर पर संपूर्ण वातावरण भक्तिरस और आध्यात्मिक ऊर्जा से सराबोर हो गया। नगर के प्राचीन एवं जागृत श्री हनुमान मंदिर संस्थान में इस शुभ अवसर पर विविध धार्मिक कार्यक्रमों का भव्य आयोजन किया गया। सुबह से ही मंदिर परिसर में श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ पड़ी थी। हनुमान जयंती के मुख्य कार्यक्रम अंतर्गत शेगांव निवासी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे के प्रभावी कीर्तन का आयोजन किया गया। महाराज के ओजस्वी वाणी, भावपूर्ण भजन-कीर्तन और प्रेरणादायी प्रवचन ने उपस्थित भक्तों को मंत्रमुग्ध कर दिया। उनके कीर्तन के माध्यम से भक्तिरस की ऐसी अविरल धारा प्रवाहित हुई कि प्रत्येक श्रद्धालु श्रीराम-हनुमान नामस्मरण में लीन हो गया। कीर्तन के दौरान महाराज ने श्री हनुमान जी के आदर्श जीवन, त्याग, निष्ठा, सेवा और समर्पण पर विस्तार से प्रकाश डाला। उन्होंने बताया कि हनुमान जी केवल शक्ति के प्रतीक नहीं, बल्कि वे संयम, बुद्धिमत्ता, अनुशासन और निष्काम सेवा के सर्वोच्च उदाहरण हैं। महाराज ने युवाओं को संस्कारयुक्त जीवन जीने, व्यसनमुक्त रहने तथा माता-पिता का सम्मान करने का संदेश दिया। कार्यक्रम के दौरान “जय बजरंगबली”, “जय श्रीराम” के जयघोष से संपूर्ण मंदिर परिसर गूंज उठा। श्रद्धालुओं ने भजन-कीर्तन में सहभाग लेते हुए भक्तिरस का भरपूर आनंद लिया। कई भक्त भावविभोर हो गए, तो अनेक श्रद्धालु भक्ति में झूमते हुए नजर आए। हनुमान जयंती के अवसर पर मंदिर में विशेष पूजा-अर्चना, महाआरती एवं प्रसाद वितरण कार्यक्रम भी संपन्न हुआ। मंदिर संस्थान तथा आयोजन समिति की ओर से श्रद्धालुओं की सुविधा हेतु उचित व्यवस्था की गई थी। संपूर्ण कार्यक्रम शांतता, अनुशासन और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम के समापन पर मंदिर संस्थान एवं ग्रामवासियों की ओर से ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे का सम्मान कर उनका आभार व्यक्त किया गया। उपस्थित भक्तों ने कहा कि इस कीर्तन से उन्हें आध्यात्मिक शांति, सकारात्मक ऊर्जा तथा जीवन में नई प्रेरणा प्राप्त हुई। शिवर नगरी में आयोजित यह हनुमान जयंती उत्सव भक्तों के लिए एक अविस्मरणीय अनुभव बन गया और पूरे नगर में धार्मिक चेतना का संचार हुआ।1