Shuru
Apke Nagar Ki App…
घर रच्या गेटवर थाराच्य धड़केत महीलेचा मृत्यु उत्तर प्रदेश फर्रुखाबाद घटना
चंद्रकला हेमंत वळवी
घर रच्या गेटवर थाराच्य धड़केत महीलेचा मृत्यु उत्तर प्रदेश फर्रुखाबाद घटना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- Post by Sahil Saikh1
- देशभरातील गॅस सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणांसह केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले.1
- “जळगाव जिल्ह्यात 11 आमदार आणि 2 खासदार महायुतीचे असूनही, अनेक छोट्या गावांमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पाणीटंचाई कायम आहे. राजकीय ताकद मोठी असली तरी स्थानिक पातळीवरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. ही परिस्थिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव दर्शवते. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणं हा त्यांचा हक्क आहे, आणि तो वेळेवर पूर्ण झाला नाही तर अशा ताकदीचा उपयोग काय? आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.” #JalgaonWaterCrisis #WaterForJalgaon #MaharashtraCM #DevendraFadnavis #WaterProblem #ActNowCM #JalgaonNeedsWater #PaniHakkacha #Mahayuti1
- पाण्यासाठी 'रणरागिणी' आक्रमक; गणुर ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप! चांदवड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे गणुर येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत संतप्त महिला आणि नागरिकांनी हातात रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदवला. गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते. मात्र, या योजनेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये (लाईनमध्ये) तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, २९ मार्चपासून संपूर्ण गावात पाण्याचा थेंबही आलेला नाही. भर उन्हाळ्यात सलग आठ-नऊ दिवस पाणी नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. "उन्हाचा कडाका वाढत असताना घरात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आम्ही जायचे कुठे?" असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. MGP लाईनचा बिघाड तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा. पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. भविष्यात अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रशासन यावर नेमकी काय आणि किती लवकर कार्यवाही करते, याकडे संपूर्ण गाण्याचे लक्ष लागले आहे.1
- Post by Pramod dada bari1
- ठाण्यात 'प्रेसिडेंट कप'चा उत्साह; राजकीय दिग्गजांची उपस्थिती ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमवर 'प्रेसिडेंट कप' क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार किशोर भाऊ दराडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला. या प्रसंगीनासिक जिल्ह्यातील येवला येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय ताकद आणि क्रिकेटचा जल्लोष या निमित्ताने पाहायला मिळाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2