महागावात भाजयुमो ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी ओमकार वानखेडे यांची नियुक्ती महागावात भाजयुमो ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी ओमकार वानखेडे यांची नियुक्ती महागाव : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) तर्फे महागाव ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी श्री. ओमकार बाबाराव वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहित विष्णुदास वर्मा यांच्या हस्ते अधिकृत पत्राद्वारे जाहीर करण्यात आली. या नियुक्तीबद्दल ओमकार वानखेडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सामाजिक, राजकीय व युवकांमध्ये सक्रिय कार्य केल्याबद्दल त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पदाच्या माध्यमातून त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच युवकांना संघटित करून भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ओमकार वानखेडे यांनी या नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महागाव परिसरात भाजयुमोला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महागावात भाजयुमो ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी ओमकार वानखेडे यांची नियुक्ती महागावात भाजयुमो ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी ओमकार वानखेडे यांची नियुक्ती महागाव : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) तर्फे महागाव ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी श्री. ओमकार बाबाराव वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहित विष्णुदास वर्मा यांच्या हस्ते अधिकृत पत्राद्वारे जाहीर करण्यात आली. या नियुक्तीबद्दल ओमकार वानखेडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. सामाजिक, राजकीय व युवकांमध्ये सक्रिय कार्य केल्याबद्दल त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पदाच्या माध्यमातून त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच युवकांना संघटित करून भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ओमकार वानखेडे यांनी या नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महागाव परिसरात भाजयुमोला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
- महागावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत महागाव : महागाव परिसरात सोमवारी (ता.30) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारपासून वाढलेला प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण यानंतर सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली असून काही भागात ट्रान्सफॉर्मरवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. या मुसळधार पावसामुळे महागावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, झाडाखाली उभे न राहण्याचे आणि विजेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महागावमध्ये अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलामुळे जनजीवन काही काळासाठी ठप्प झाले असून, पुढील काही तास हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.3
- Post by मनिषा विजय काशीवार4
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- चंद्रपुरातील आराध्य दैवत माता महाकालीच्या ऐतिहासिक यात्रेला प्रारंभ झाला, मात्र 30 मार्चला रात्री आलेल्या अवकाळी पावसाने चंद्रपूर प्रशासनाची पोलखोल केली, मुसळधार पावसामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात वाताहत बघायला मिळाली, प्रशासनाने लावलेले तंबू अक्षरशः फाटून गेले, ही व्यवस्था बघून एका महिलेने प्रशासनाला खडेबोल सुनावले, याबाबत समाजमाध्यमांवर महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला..1
- औराई सीओ के खिलाफ ख़बर नहीं चलाने के लिए सीओ के करीबी ने पत्रकार को धम/काया! #aurai #अंचल #VijaySinha #biharpolice #Muzaffarpurpolice #BreakingNews #muzaffarpur #worldbiharnews #viralreels1
- Post by मनिषा विजय काशीवार3