Shuru
Apke Nagar Ki App…
नंदुरबार शहादा शहरातुन 61 हजाराचा विनापरवाना खत साठा जप्त.
चंद्रकला हेमंत वळवी
नंदुरबार शहादा शहरातुन 61 हजाराचा विनापरवाना खत साठा जप्त.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चांदवडच्या साडेतीन रोडगे डोंगराला अज्ञाताने लवली आग जंगली . वनस्पतींच मोठे नुकसान3
- मनमाड शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मनोगत व्यक्त करत विकासकामे, सामाजिक समता आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. आठवले यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेत मनमाडसाठी अधिक विकासाची ग्वाही दिली, तर कांदे यांनी स्थानिक पातळीवरील कामांवर प्रकाश टाकत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.1
- Post by Durgesh Kshirsagar1
- सूखा हलक, बहता नल: भीषण गर्मी के बीच पानी की बर्बादी पर उठे गंभीर सवाल।1
- ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले. या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.1
- शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आरती हॉटेलजवळ भीषण अपघात घडला असून आयशर वाहनाने रिक्षाला चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेसह एक युवक जागीच ठार झाले असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव अशी मृतांची नावे असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.1
- “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”1
- 😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥1