कांदा उत्पादकांना ५०० रुपये अनुदान द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कोसळलेल्या भावामुळे संकटात सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात भुजबळ यांनी नमूद केले की, कांद्याचा उत्पादन खर्च १५०० रुपयांच्या वर असताना सध्या बाजार समित्यांमध्ये दर ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांच्यात मोठा असंतोष आहे. केवळ तात्पुरती मदत न थांबता, कांद्यासाठी दीर्घकालीन निर्यात धोरण ठरवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भुजबळ यांनी सुचविलेले उपाय: हमीभाव: उत्पादन खर्चावर ५०% नफा धरून २,२५० रुपये आधारभूत किंमत निश्चित करावी. निर्यात शुल्क: ३,००० रुपयांपर्यंत दर असताना कोणतेही निर्बंध नसावेत; त्यापुढील दरवाढीनुसार टप्प्याटप्प्याने MEP किंवा निर्यात शुल्क लावावे. आंतरराष्ट्रीय बाजार: केंद्र सरकारच्या अचानक निर्यातबंदीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होत असून, याचा फायदा पाकिस्तान आणि चीनसारखे देश घेत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कांदा उत्पादकांना ५०० रुपये अनुदान द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कोसळलेल्या भावामुळे संकटात सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात भुजबळ यांनी नमूद केले की, कांद्याचा उत्पादन खर्च १५०० रुपयांच्या वर असताना सध्या बाजार समित्यांमध्ये दर ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत
असून त्यांच्यात मोठा असंतोष आहे. केवळ तात्पुरती मदत न थांबता, कांद्यासाठी दीर्घकालीन निर्यात धोरण ठरवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भुजबळ यांनी सुचविलेले उपाय: हमीभाव: उत्पादन खर्चावर ५०% नफा धरून २,२५० रुपये आधारभूत किंमत निश्चित करावी. निर्यात शुल्क: ३,००० रुपयांपर्यंत दर असताना कोणतेही निर्बंध नसावेत; त्यापुढील दरवाढीनुसार टप्प्याटप्प्याने MEP किंवा निर्यात शुल्क लावावे. आंतरराष्ट्रीय बाजार: केंद्र सरकारच्या अचानक निर्यातबंदीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होत असून, याचा फायदा पाकिस्तान आणि चीनसारखे देश घेत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
- येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला4
- 🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯1
- करंट लगने से 14 साला बच्ची की मौत दर्दनाक मामला सामने आए हैं। घर के अन्दर पानी गर्म करने वाली रॉड (heater rod) के संपर्क में आने से ये हादसे हुए हैं1
- Post by कृषी संजिवनी NEWS Today2
- नाशिक:लहान मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत, ही वाढती सवय चिंताजनक असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये पालक व शाळांच्या पुढाकारातून संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची ‘मोबाईलमुक्त वेळ’ योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची सवय वाढत असून कुटुंबीयांमध्ये संवादही सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.1
- Post by Haseeb Khan1
- Post by AMJ NEWS1
- राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कोसळलेल्या भावामुळे संकटात सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी आग्रही मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात भुजबळ यांनी नमूद केले की, कांद्याचा उत्पादन खर्च १५०० रुपयांच्या वर असताना सध्या बाजार समित्यांमध्ये दर ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांच्यात मोठा असंतोष आहे. केवळ तात्पुरती मदत न थांबता, कांद्यासाठी दीर्घकालीन निर्यात धोरण ठरवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भुजबळ यांनी सुचविलेले उपाय: हमीभाव: उत्पादन खर्चावर ५०% नफा धरून २,२५० रुपये आधारभूत किंमत निश्चित करावी. निर्यात शुल्क: ३,००० रुपयांपर्यंत दर असताना कोणतेही निर्बंध नसावेत; त्यापुढील दरवाढीनुसार टप्प्याटप्प्याने MEP किंवा निर्यात शुल्क लावावे. आंतरराष्ट्रीय बाजार: केंद्र सरकारच्या अचानक निर्यातबंदीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होत असून, याचा फायदा पाकिस्तान आणि चीनसारखे देश घेत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.2