Shuru
Apke Nagar Ki App…
असंवेदनशीलता नाही,तर विद्यार्थ्यांच्या वेदना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा अपमान ; खासदार बळवंत वानखडे
Amravati News Update
असंवेदनशीलता नाही,तर विद्यार्थ्यांच्या वेदना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा अपमान ; खासदार बळवंत वानखडे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- असंवेदनशीलता नाही,तर विद्यार्थ्यांच्या वेदना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचा अपमान ; खासदार बळवंत वानखडे1
- घाणीचे साम्राज्य त्या मुळे डेंगू मलेरिया सारखे आजार वाढण्याची शक्यता लोकांना नाहक त्रास जोगेश्वरी बैरब बाग लिंक रोड कदम नगर कॉर्नर पिन कोड क्रमांक 400102. घाणीचे साम्राज्य त्या मुळे डेंगू मलेरिया सारखे आजार वाढण्याची शक्यता लोकांना नाहक त्रास ज्या लोक तिकडे राहता त्याच्या लोकांच्या स्वास्थ आरोग्य ची बात आहे बीएमसी ला तक्रार kw_202600067915 (68082) केला नंतर पण कारवाई होत नाही वार्ड नंबर 61 नगर सेविका के बीएमसी चुनावों में जीत के बाद की दिव्या अवनीश सिंह हैं। @mybmcwardKW @Ashwini Bhide @mumbaimatterz @TawdeRitu @mybmc3
- बस में सफर या बारिश का कहर? टपकती एसटी बस का वीडियो सोशल मीडिया पर वायरल अकोला में महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल (एसटी) की एक बस का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि बस में सफर कर रहे एक यात्री ने बारिश के दौरान यह वीडियो बनाकर अपने इंस्टाग्राम अकाउंट पर साझा किया। वायरल वीडियो में बस की छत से बारिश का पानी लगातार अंदर टपकता दिखाई दे रहा है। पानी सीटों पर गिर रहा है, जबकि एक वृद्ध यात्री बस के अंदर ही छाता खोलकर खुद को भीगने से बचाने का प्रयास करता नजर आ रहा है। इस दृश्य ने बसों के रखरखाव और यात्रियों को उपलब्ध कराई जा रही सुविधाओं पर सवाल खड़े कर दिए हैं। हालांकि, इस वीडियो की स्वतंत्र रूप से पुष्टि नहीं हो सकी है, लेकिन सोशल मीडिया पर वायरल होने के बाद लोग संबंधित अधिकारियों से मामले की जांच कर आवश्यक कार्रवाई तथा बसों की समय पर मरम्मत कराने की मांग कर रहे हैं।1
- रिधोरा येथील वसंतरावबापू देशमुख विद्यालय परिपाठातून विद्यार्थी गिरवताहेत सामान्य ज्ञानाचे धडे! अकोला : शालेय जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, बाह्य जगाचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन रिधोरा येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयात परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज सामान्य ज्ञानाचे धडे दिले जात आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असून, त्यांचा आत्मविश्वासही दुणावत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय वयातच मजबूत व्हावा, या उद्देशाने विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज सकाळी होणाऱ्या परिपाठात विद्यार्थी देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, दिनविशेष, वैज्ञानिक शोध, इतिहास आणि भूगोलाशी संबंधित रंजक माहिती सर्वांसमोर मांडतात. परिपाठात नवीन माहिती सांगण्यासाठी विद्यार्थी दररोज वर्तमानपत्रे आणि संदर्भात्मक पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. रोज शेकडो विद्यार्थ्यांसमोर उभे राहून माहिती मांडल्यामुळे मुलांमधील व्यासपीठाची भीती पूर्णपणे गळून पडली आहे. केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता रोजच्या सरावामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि आकलन क्षमता वाढत आहे. "केवळ पाठ्यपुस्तक नव्हे, तर बाह्य जगातील चालू घडामोडींचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. परिपाठातील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली आहे.1
- *स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; चारचाकी चोरीचे ३ गुन्हे उघड* *तीन आरोपी अटकेत; ५ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मारुती सुझुकी स्विफ्ट कार व टूल किट असा एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील सुभाष भाऊराव निघोट, रा. रामनगर, कामरगाव यांनी २५ जुलै २०२६ रोजी धनज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोर उभी असलेली फोर्स कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एमएच ३७ जी ७६२२, अंदाजे किंमत ६ लाख रुपये, २५ जुलै रोजी पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी अधिकारी व अंमलदारांची दोन स्वतंत्र पथके तयार करून नांदेड व बुलढाणा येथे रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेख अफजल उर्फ गोलू शेख दाऊद (वय २५ वर्षे, रा. धाड, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नितीन रमेश गवई (वय २६ वर्षे) आणि शेख सरवर शेख मनवर (वय ३८ वर्षे), दोघे रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कामरगाव येथून चोरी केलेले वाहन नांदेड येथील तीन अनोळखी व्यक्तींना ८० हजार रुपयांना विकल्याची कबुली आरोपीने दिली. त्याच्याकडून वाहन विक्रीतून मिळालेली ८० हजार रुपयांची रोख रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने नितीन रमेश गवई आणि शेख सरवर शेख मनवर यांना वाशिम-हिंगोली मार्गावरील तोंडगाव टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी कामरगाव येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यासह अहिल्यानगर येथून आणखी दोन कार चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट कार, अंदाजे किंमत ५ लाख रुपये आणि १ हजार रुपये किमतीचे टूल किट जप्त करण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत एकूण ५ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सचिन गोखले, शेखर मास्कर, तसेच पोलीस अंमलदार गजानन गोटे, दिलीप देवकते, गजानन अवगळे, गजानन झगरे, सुरज खडके, ज्ञानदेव मात्रे, राहुल व्यवहारे, राजकुमार यादव, अविनाश वाढे, दीपक मुगे, भूषण ठाकरे, अमोल इरतकर, शाम इंगळे आणि सुनील तायडे यांनी केली.2