रक्षाबंधन - सुरक्षेच्या संकल्पाचा सण - अभिनंदन पेंढारी तर्फे शुभेच्छा आज रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे त्यानिमित्य सर्वांना अभिनंदन पेंढारी तर्फे शुभेच्छा भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा आत्मीयतेचा व नात्याचा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाला रेशीम धाग्याची राखी बांधते व भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. कोकण भागात कोळी बांधव आजच्या दिवसाला समुद्राची पुजा करून सागराला नारळ अर्पण करतात त्यमुळे या भागात हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणुन साजरा केल्या जातो तर जैन परंपरेनुसार हा प्रसंग श्रावण शुक्ल पौर्णिमेला घडला. ७०० मुनींचे रक्षण झाल्याच्या स्मरणार्थ रक्षासूत्र बांधण्याची परंपरा रूढ झाली, त्यामुळे जैन समाजात रक्षाबंधनाला केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरते मर्यादित न ठेवता साधु संताची रक्षा करणे,धर्म, जीवदया, वात्सल्य आणि संरक्षणाचा संदेश देणारा दिवस मानला जातो “अकंपनाचार्यादी ७०० मुनींनी उपसर्गाच्या प्रसंगी संयम सोडला नाही आणि मुनि विष्णुकुमारांनी त्यांचे रक्षण केले. या प्रसंगाच्या स्मरणातून जैन परंपरेत रक्षाबंधनाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.”घराघरातुन साजरा होणारा हा सण सामाजिक दायित्वाचा भावनेतुन आता अनेक ठिकाणी सामुहीक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा होतो. हा रेशीम धागा हाताला बांधणे म्हणजे रक्षणाचा संकल्प करणे आहे. आज सिमेंवर आपल्या देशाच्या रक्षणार्थ सेवा देणाऱ्या सैनिकांसाठी अनेक महीला संघटनाच्या वतीने राख्या पाठविल्या जातात. आजच्या या दिनी आपण आपल्या भगिनींचे रक्षण करण्याचा संकल्प सोबत समाज हितासाठी वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाचा समतोल राखणे, जलसंरक्षण आपल्या संस्कृतीचे रक्षण, सर्व प्राणीमांत्रा विषयी प्रेम सदभाव या बाबी वृद्धिंगत करण्याचा संकल्प करू व त्याचा रेशीम धाग्यात स्वतःला बांधुन घेऊ. आजच्या दिवशी आपण ha संकल्प करून एक नवा पांयडा आपल्या मध्ये रुजु करू. पुनश्च सर्वांना आजच्या या पवित्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏼 आपला अभिनंदन पेंढारी
रक्षाबंधन - सुरक्षेच्या संकल्पाचा सण - अभिनंदन पेंढारी तर्फे शुभेच्छा आज रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे त्यानिमित्य सर्वांना अभिनंदन पेंढारी तर्फे शुभेच्छा भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा आत्मीयतेचा व नात्याचा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाला रेशीम धाग्याची राखी बांधते व भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. कोकण भागात कोळी बांधव आजच्या दिवसाला समुद्राची पुजा करून सागराला नारळ अर्पण करतात त्यमुळे या भागात हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणुन साजरा केल्या जातो तर जैन परंपरेनुसार हा प्रसंग श्रावण शुक्ल पौर्णिमेला घडला. ७०० मुनींचे रक्षण झाल्याच्या स्मरणार्थ रक्षासूत्र बांधण्याची परंपरा रूढ झाली, त्यामुळे जैन समाजात रक्षाबंधनाला केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरते मर्यादित न ठेवता साधु संताची रक्षा करणे,धर्म, जीवदया, वात्सल्य आणि संरक्षणाचा संदेश देणारा दिवस मानला जातो “अकंपनाचार्यादी ७०० मुनींनी उपसर्गाच्या प्रसंगी संयम सोडला नाही आणि मुनि विष्णुकुमारांनी त्यांचे रक्षण केले. या प्रसंगाच्या स्मरणातून जैन परंपरेत रक्षाबंधनाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.”घराघरातुन साजरा होणारा हा सण सामाजिक दायित्वाचा भावनेतुन आता अनेक ठिकाणी सामुहीक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा होतो. हा रेशीम धागा हाताला बांधणे म्हणजे रक्षणाचा संकल्प करणे आहे. आज सिमेंवर आपल्या देशाच्या रक्षणार्थ सेवा देणाऱ्या सैनिकांसाठी अनेक महीला संघटनाच्या वतीने राख्या पाठविल्या जातात. आजच्या या दिनी आपण आपल्या भगिनींचे रक्षण करण्याचा संकल्प सोबत समाज हितासाठी वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाचा समतोल राखणे, जलसंरक्षण आपल्या संस्कृतीचे रक्षण, सर्व प्राणीमांत्रा विषयी प्रेम सदभाव या बाबी वृद्धिंगत करण्याचा संकल्प करू व त्याचा रेशीम धाग्यात स्वतःला बांधुन घेऊ. आजच्या दिवशी आपण ha संकल्प करून एक नवा पांयडा आपल्या मध्ये रुजु करू. पुनश्च सर्वांना आजच्या या पवित्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏼 आपला अभिनंदन पेंढारी
- चार लाख भाविकांनी खुलताबाद येथे पैगंबर मोहम्मद सल्ललाहुअलैह व सल्लम यांचे पोशाख व मू ए मुबारक चे दर्शन घेतले,1
- छत्रपती संभाजीनगर...शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छत्रपती संभाजीनगर... शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ANC : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन अर्थात मुप्टा संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, यासह इतर विविध मागण्या शिक्षकांनी प्रशासनासमोर मांडल्या. यासंदर्भात मुप्टाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या मागण्यांवर काय निर्णय घेतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. बाईट- मुप्टा शिक्षक संघटना अध्यक्ष राजेंद्र जाधव2
- डोळ्यांसमोर वाहून गेली घरं, पूल अन् गाड्या; नेपाळमध्ये महापुराचा कहर! नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत महापुराने थैमान घातले असून, पूराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की घरं, पूल आणि वाहने डोळ्यांसमोर वाहून गेल्याचे थरकाप उडवणारे दृश्य समोर आले आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #NepalFlood #FlashFlood #Nepal #Flood #BreakingNews1
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सुविधेचा अभाव, मा.आमदार उदयसिंग राजपूत यांनी तीव्र शब्दात नाराजी1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह. 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम बांधवांनी भव्य आणि शांततापूर्ण जुलूस काढला, तर दुसऱ्या बाजूला 'अल-कुरेशी बॉईज'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवण्यात आला आहे. पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोरकीन शहरात आज भव्य जुलूस काढण्यात आला. तसेच 'अल-कुरेशी बॉईज, ढोरकीन' यांच्या पुढाकाराने राजाबाग सवार दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. "चला रक्तदान मोहीम राबवूया... रक्तदान करून जीव वाचवूया" हा संदेश देत तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. संकलित झालेले रक्त 'दत्ताजी भाले रक्तकेंद्र' यांच्या माध्यमातून गरजूंसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मौलाना काशिफ रजा, मौलाना अबू, सुफियान कुरेशी, निसार कुरेशी, जावेद कुरेशी, अय्यूब कुरेशी, जब्बार कुरेशी, जुबेर कुरेशी, मोईन कुरेशी, इरफान कुरेशी, मुक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, मुजीब कुरेशी, इस्माईल कुरेशी, अजिम कुरेशी, युनुस कुरेशी, फकिर कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.1
- पैशांसाठी मुक्या जीवांचा जीवघेणा खेळ; बैल-घोड्यांच्या धोकादायक शर्यती सिल्लोड-जळगाव मार्गावर पैशांसाठी बैल व घोड्यांच्या धोकादायक शर्यती सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या शर्यतींमुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असून, अपघाताचीही शक्यता आहे. प्राण्यांना वेगाने पळवण्यासाठी त्यांच्यावर ताण आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.1