जोतिबा यात्रेसाठी झंवर उद्योग समूहाची मोफत बस सेवा; पर्यावरणपूरक उपक्रमालाही प्रतिसाद कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या सोयीसाठी झंवर उद्योग समूहातर्फे यंदाही मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचगंगा नदी घाट ते जोतिबा डोंगर असा हा बससेवेचा मार्ग असून, गेली तब्बल १३ वर्षे ही सेवा अविरतपणे सुरू ठेवण्यात आली आहे. यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक पायी चालत डोंगर चढतात. अशा वेळी वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही मोफत बस सेवा मोठा आधार ठरत आहे. सुरक्षित, सुलभ आणि विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत झंवर उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचबरोबर, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भाविकांना पर्यावरणपूरक पिशव्यांचेही वाटप करण्यात येत आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता राखावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून भाविकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. झंवर उद्योग समूह गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असून, यात्रेच्या काळात भाविकांच्या सेवेसाठी सातत्याने पुढाकार घेत आहे. या उपक्रमामुळे भाविकांच्या प्रवासाला दिलासा मिळत असून, समाजात सकारात्मक संदेशही पोहोचत आहे.
जोतिबा यात्रेसाठी झंवर उद्योग समूहाची मोफत बस सेवा; पर्यावरणपूरक उपक्रमालाही प्रतिसाद कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या सोयीसाठी झंवर उद्योग समूहातर्फे यंदाही मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचगंगा नदी घाट ते जोतिबा डोंगर असा हा बससेवेचा मार्ग असून, गेली तब्बल १३ वर्षे ही सेवा अविरतपणे
सुरू ठेवण्यात आली आहे. यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक पायी चालत डोंगर चढतात. अशा वेळी वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही मोफत बस सेवा मोठा आधार ठरत आहे. सुरक्षित, सुलभ आणि विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत झंवर उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचबरोबर, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भाविकांना पर्यावरणपूरक पिशव्यांचेही वाटप करण्यात येत
आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता राखावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून भाविकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. झंवर उद्योग समूह गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असून, यात्रेच्या काळात भाविकांच्या सेवेसाठी सातत्याने पुढाकार घेत आहे. या उपक्रमामुळे भाविकांच्या प्रवासाला दिलासा मिळत असून, समाजात सकारात्मक संदेशही पोहोचत आहे.
- कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या सोयीसाठी झंवर उद्योग समूहातर्फे यंदाही मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचगंगा नदी घाट ते जोतिबा डोंगर असा हा बससेवेचा मार्ग असून, गेली तब्बल १३ वर्षे ही सेवा अविरतपणे सुरू ठेवण्यात आली आहे. यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक पायी चालत डोंगर चढतात. अशा वेळी वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही मोफत बस सेवा मोठा आधार ठरत आहे. सुरक्षित, सुलभ आणि विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत झंवर उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचबरोबर, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भाविकांना पर्यावरणपूरक पिशव्यांचेही वाटप करण्यात येत आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता राखावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून भाविकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. झंवर उद्योग समूह गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असून, यात्रेच्या काळात भाविकांच्या सेवेसाठी सातत्याने पुढाकार घेत आहे. या उपक्रमामुळे भाविकांच्या प्रवासाला दिलासा मिळत असून, समाजात सकारात्मक संदेशही पोहोचत आहे.3
- जोतिबा डोंगर: जोतिबा यात्रेसाठी रत्नागिरीवरून पायी जाणारे भाविक सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. कडक उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या या कष्टाला वाडी रत्नागिरी मार्गावरील एका दुचाकी चालकाने मदतीचा हात दिला. जोतिबा डोंगर यात्रेसाठी भाविक आपापल्या भागातून शासनकाठी घेऊन येतात. शासनकाठी खूप लांब असते आणि ती सायकलवर सुरक्षितपणे ठेवणे कठीण असते. हे भाविक रत्नागिरीवरून सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. त्यांच्या या अडचणीला बाईकस्वाराने मदतीचा हात दिला. त्याने तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि शासनकाठी देखील सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवली. अशा प्रकारे तरुणांना प्रवासात मदत झाली आणि त्यांना कडक उन्हाचा त्रास कमी झाला. बाईकस्वाराच्या या कृत्यमुळे उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. जोतिबा यात्रेत अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला.1
- भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.1
- इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.2
- Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव1
- या बाबत ग्रामस्थांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.1
- भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले असून नागरीक जखमी झाल्याची घटना घडली आहे.गारपिटीसह वारा आणि पाऊस आल्याने नागरिकांचे घराचे नुकसान झाले असून शेतातील पिकांमध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.1
- Post by E city news network1